परीक्षा जवळ आल्याने मुलांची धडधड वाढली आहे. कितीही मेहनत केली असेल तरी शेवटी नर्व्हसनेस येणे साहजिकच आहे. काही मुले तर परीक्षा हॉलमध्ये गेल्याबरोबरच सर्व काही विसरून जातात. यासंदर्भात ज्योतिषींनी दिलेले सल्लेही काम येऊ शकतात. खाली दिलेले उपाय तुम्ही नक्की करून पहा....