जर मन खरं आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे!
"एखाद्याला सोडून जाताना मागे पहावस वाटलं तर पुढे
जाऊच नये...
जीवघेण्या माणसांच्या गर्दीत " एकट राहण्यापेक्षा ....
जीव लावणाऱ्या माणसाच्या मनात भरून रहाव...."
इतिहास सांगतो की, काल सुख होतं !
विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल!
पण धर्म सांगतो.... जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल
तर दररोज सुख आहे !!