पाणी भरताना
श्री दादासाहेब तांदळे
गावच्या पाणवठ्यावर बाईच्या एका, घागरीला एकदापाणी भरताना, घागरीचा माझ्याधक्का लागला, !डोळं मोठं करुन रागानं बघत'
किरडी वाल्याचंदांडकं निखाळलं' असं म्हणत,पाणी तिनं वतलं, हात पाय धुतलं, घागर तिनं घासली, लांब जावून भरली,आणि लागलीघराच्या वाटेला !