शुक्रवार, 19 एप्रिल 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मराठी ज्योतिष
वास्तुशास्त्र
वास्तुसल्ला
Written By
वास्तूप्रमाणे कॅश बॉक्स कुठे असायला पाहिजे?
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
श्री गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर
१९६८ मध्ये आध्यात्मिक गुरू ब्रह्मचैतन्य यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठाची स्थापना केली होती. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठ पर्वती येथील मित्रमंडळ चौकात आहे. येथे केंद्रस्थानी श्री महाराजांचे समाधी स्थळ असून परिसर विकसत केले गेले आहे. येथे दर्शनासाठी लांबलांबून भाविक येतात तसेच दरवर्षी उत्सवास सहभागी होण्यासाठी भाविकांचे प्रमाण वाढतच आहे. येथे सभागृह, भक्तांसाठी प्रसाद, पाणी, स्वच्छतागृह इतर गरजा व त्या त्या प्रमाणात सोयी करण्यात आल्या आहेत.
नववर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी कधी?
चतुर्थी ही हिंदू धर्मात महत्वाचे मानले जाणारे पर्व आहे. अंगारिका चतुर्थी असो किंवा संकष्टी यांचे महत्व खूप असते. चतुर्थी ही गणपतीला अर्पित असते. 27 एप्रिल रोजी सकाळी 08:17 वाजता चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सुरू होईल. वैदिक दिनदर्शिकेनुसार, 28 एप्रिल रोजी ही तिथी सकाळी 08:21 पर्यंत असेल. तसेच चंद्राची पूजा करणे हे चतुर्थीच्या दिवशी महत्वपूर्ण मानले जाते. 27 एप्रिल रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळण्यात येणार आहे.
Brihaspativar upay गुरुवारी काय करावे काय नाही जाणून घ्या
गुरुवारी ही कामे करावी पांढरं चंदन, हळद, किंवा गोरोचन चा टिळा लावावा. प्रत्येक वाईट काम सोडण्यासाठी उत्तम दिवस कारण या दिवशी संकल्प करण्याची अधिकता असते. गुरुवारी पापांचे प्रायश्चित केल्याने पाप नष्ट होतात कारण हा दिवस देवी-देवता आणि त्यांचे गुरु बृहस्पतीचा दिवस आहे. उत्तर, पूर्व, ईशान दिशेत प्रवास करणे शुभ.
पतीच्या या 5 सवयी त्याला कंगाल करू शकतात, लगेच सोडा
शास्त्रात पतीच्या त्या पाच चुकीच्या सवयींबद्दल सांगण्यात आले आहे, ज्यामुळे त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो.
Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील
धार्मिक मान्यतेनुसार ‘ॐ’ सर्वात शक्तिशाली मंत्र मानले गेले आहे. त्यामुळे जो कोणी सकाळी उठल्याबरोबर या मंत्राचा जप करतो त्याला मानसिक शांतीसोबतच शारीरिक शक्तीही मिळते. ‘ॐ’ उच्चारणाने मन शांत होते. एकाग्रताही वाढते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
'समीर वानखेडे विरोधातील तपासाचा तपशील द्या', मुंबई उच्च न्यायालयाने एनसीबीला दिले निर्देश
मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) मुंबईचे माजी परिमंडळ संचालक समीर वानखेडे यांच्याविरुद्ध दोन प्रकरणांमध्ये कथित अनियमिततेप्रकरणी सुरू केलेल्या प्राथमिक चौकशीचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले.
उद्धव सरकारमध्ये अटकेची भीती, मंत्र्यांच्या बोलण्यावरून फडणवीसांनी उघड केले कथित कटाचे रहस्य
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना कधीही अटक होऊ शकली असती, असा आरोप महाराष्ट्राचे तंत्र व उच्च शिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
मी आता अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी टोळीचा सदस्य आहे, महाराष्ट्र सभापती असे का म्हणाले?
निवडणुकीच्या काळात अनेकवेळा नेते जाणीवपूर्वक अशी विधाने करतात, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडते आणि त्याचा फायदा त्यांना मिळतो. अनेक वेळा फायद्याच्या नादात नेत्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रात घडला असून, विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे दावेदार राहुल नार्वेकर यांनी विधान केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उकाडा कायम असल्याने मुंबईकर घामाघूम झाले
उष्णतेची लाट आता ओसरली असली तरी शुक्रवारी मुंबई शहर आणि उपनगरात उष्म आणि दमट स्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३४, २७ अंशाच्या आसपास राहणार आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबईचे कमाल तापमान ३४ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले असून, उकाडा कायम असल्याने मुंबईकर घामाघूम झाले होते.
मी फक्त ही लोकसभा निवडणूक लढविणार आहे : चंद्रकांत खैरे
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मविआकडून अखेर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.याआधी अनेकदा अंबादास दानवेंनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. आता दोघांची दिलजमाई झाली असून दोघेही प्रचाराला लागले आहेत. अशातच चंद्रकांत खैरे यांनी मोठी घोषणा केली आहे.