शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

...आणि चेटकीण म्हणाली- आता सर्व मरा

छतरपूर जिल्ह्यात ट्रॅक्टरने उडीद विणण्यासाठी मंडीत जात असलेल्या शेतकर्‍याची मृत्यू झाली. ट्रॅक्टरने पलटी मारल्यामुळे शेतकरी त्याखाली दबला, पण लोकांचे म्हणणे आहे की हे सर्व प्रेत आत्म्यामुळे झाले आहे.
हे प्रकरण खजुराहो-राजनगर रोडचे आहे, जेथे कटिया लखरावन गावाचा शेतकरी पहाटे 4 वाजता ट्रॅक्टरने उडीद घेऊन छतरपूर मंडीत येत होता. लोकांप्रमाणे दुर्घटना स्थळी भूत-प्रेतांचा सावली आहे. या जागेवर अपघात घडतच असतात.
 
प्रत्यक्षदर्शी आणि ट्रॅक्टरमध्ये शेतकर्‍याच्या जवळ बसलेल्या पंकजने सांगितले की ते पहाटे मंडीत येत असताना पांढरे कपडे घातलेली एक महिलेने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. अंधार आणि भीतीमुळे आम्ही ट्रॅक्टर थांबवले नाही तर ती उडून अचानक समोर आली आणि 'तर चला आता सर्व मरा' असे म्हणत ट्रॅक्टर पकडून त्याला धक्का दिला. ट्रॅक्टर हवेत एखाद्या खेळण्याप्रमाणे उडून खंदकात पडली आणि महिला अचानक गायब झाली. 
 
ट्रॅक्टरच्या पिकाखाली दबून 20 वर्षाच्या संतोष यादवची मृत्यू झाली आणि तीन लोकं जखमी झाले. या घटनेनंतर पूर्ण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. येथील लोकं हवन- पूजन करून प्रेताम्त्याला बांधण्याची चर्चा करत आहे ज्यामुळे अश्या घटना थांबतील. तसेच काही लोकं याला अंधविश्वास करार देऊन पंकजने सांगितलेल्या कहाणीवर संशय घेत आहे.