गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (12:27 IST)

..तर वल्लभाभार्इंमुळे आपलीही व्यवस्था पाकसारखी

सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते; तर भारताचीही अवस्था पाकिस्तानसारखी झाली असती, असे स्फोटक मत लेखक कांचा इलाया यांनी व्यक्त केले आहे.
 
ते म्हणाले, पटेल यांची हिंदु महासभेशी जवळीक होती. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहूच दिली नसती. भारताची राज्यघटना मग मनुस्मृतीच्या समर्थकांनी लिहिली असती. आपलीही अवस्था पाकिस्तानसारखी झाल्ली असती; लोकशाही कोसळली असती.