गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मथुरा , मंगळवार, 26 मे 2015 (12:10 IST)

बुरे दिन, बुरा माहोल संपला

यूपीए सरकारला आणखी एक वर्ष मिळाले असते तर देश आणखी डुबला असता, असा हल्ला चढवतानाच देशात सत्तांतर झाल्यानंतर गेल्या वर्षभरात एकही घोटाळा झालेला नाही. ‘बुरे दिन, बुरे कर्म, बुरा माहोल’ संपला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. एनडीए सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त दीनदयाल धाम गावात आयोजित जाहीर सभेत मोदींनी वर्षभरातील आपल्या कामाचे प्रगतिपुस्तकच जनतेसमोर मांडले. 
 
 * 365 दिवसात केलेले काम सांगत राहिलो तर 365 तास कमी पडतील
 
* मी सुटीवर जात नाही; राहुल व काँग्रेसला टोला
 
* 32 लाख लोकांचे निवृत्ती वेतन 100 ऐवजी 1000 केले
 
* 60 वर्षे जंनी लुटले, तंचे ‘बुरे दिन’ आलेत म्हणून आरडाओरड
 
* गेल्या वर्षभरात एकही घोटाळा झाला नाही
 
* महिलांसाठी प्रत्येक घरात शौचालय असावे म्हणून अभिमान