|
|
दुसऱ्या दिवशी देवीला साखरेचा प्रसाद लावावा व तोच प्रसाद घरातील सर्व मंडळींना द्यावा. असं केल्याने आयुष्यात वाढ होते.
|
|
तिसऱ्या दिवशी दूध किंवा दुधापासून तयार झालेली मिठाई व खिरीचा प्रसाद देवीला दाखवावा. असे केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते व परम आनंदाची प्राप्ती होते.
|
|
चवथ्या दिवशी देवीला मालपुआचा प्रसाद द्यावा तसेच मंदिरात ब्राह्मणाला दान दिल्याने बुद्धीचा विकास होऊन निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ होते.
|
|
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी देवीला केळीचा प्रसाद दाखवल्याने शरीर स्वस्थ राहतं.
|
|
सहाव्या दिवशी देवीला मधाचा प्रसाद दाखवावा. ज्याने तुमच्यातील आकर्षण शक्तीत वाढ होईल.
|
|
नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीला गुळाचा प्रसाद दाखवून तो प्रसाद ब्राह्मणाला दान केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते व अचानक येणारे संकट टळतात.
|
|
नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीला गुळाचा प्रसाद दाखवून तो प्रसाद ब्राह्मणाला दान केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते व अचानक येणारे संकट टळतात.
|
|
नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी तिळाचा प्रसाद दाखवून त्याचे ब्राह्मणाला दान करावे. असे केल्याने मृत्यू भय नाहीसा होत राहत नाही. तसेच अपघातापासून बचाव होतो.