Last Modified: मुंबई , शनिवार, 20 डिसेंबर 2014 (15:36 IST)
जयंत नारळीकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार
जयंत नारळीकर यांना ‘चार नगरातले माझे विश्व’या आत्मकथनात्मक पुस्तकासाठी तर माधवी सरदेसाई यांना कोकणी भाषेतील ‘मंथन’या लेखसंग्रहासाठी साहित्य अकादमीच्या पुरस्कार जाहीर झाला आहे.