<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[मुलाखत]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/celebrity-interviews-marathi</link>
    <description><![CDATA[चित्रपट कलावंतांपासून, समाजसेवकांपर्यंत, उद्योगपतींपासून क्रिडापटूंपर्यंत आम्‍ही घडविणार आहोत. सर्वांशी तुमची खासभेट 'संवाद'मध्‍ये...]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Sun, 14 Jun 2026 01:32:46 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>मुलाखत</title>
      <url>https://marathi.webdunia.com/celebrity-interviews-marathi</url>
      <link>https://marathi.webdunia.com/celebrity-interviews-marathi</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/celebrity-interviews-marathi-1020401.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[करूणेतून उपहासाचा जन्म- अशोक चक्रधर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/करूणेतून-उपहासाचा-जन्म-अशोक-चक्रधर-109061800043_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/करूणेतून-उपहासाचा-जन्म-अशोक-चक्रधर-109061800043_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जीवन गुंतागुंतीचे झाले आहे. दु:ख, निराशा, वैफल्य आदी अनेक कारणामुळे चेहर्‍यावरील हास्य हरवलंय. हसणेही कठीण झाले आहे. आपल्या तणावग्रस्त चेहर्‍यावर हास्य फुलविणारे हिंदी हास्य कवी अशोक चक्रधर हे मराठी रसिकांनाही आता चांगलेच माहिती झाले आहेत. हास्य ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b>जीवन गुंतागुंतीचे झाले आहे. दु:ख, निराशा, वैफल्य आदी अनेक कारणामुळे चेहर्‍यावरील हास्य हरवलंय. हसणेही कठीण झाले आहे. आपल्या तणावग्रस्त चेहर्‍यावर हास्य फुलविणारे हिंदी हास्य कवी अशोक चक्रधर हे मराठी रसिकांनाही आता चांगलेच माहिती झाले आहेत. हास्य कविता रसिकांना भरपूर हसवितातही. पण त्यांच्या भावगर्भ अशा उपहास कवितांनी रसिकांना अंतर्मुखही व्हायला होते. अनेक हिंदी हास्य कवी संमेलनांच्या माध्यमातून ते महाराष्ट्रात नित्य येत असतात. त्यांच्या या हास्यप्रवासाविषयी त्यांच्याशी मारलेल्या गप्पांचा हा गोषवारा....</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न : बालपणाविषयी काही सांगा?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>उत्तर : </b>उत्तर प्रदेशातील खुर्जा येथे माझा जन्म झाला. खुर्जाहून शिक्षणासाठी अलाहाबाद येथे यावे लागत होते. त्यामुळे संपूर्ण 'ब्रज' क्षेत्रात माझे बालपण अतिशय मजेत गेले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न : आपला कल गद्यापेक्षा पद्याकडे अधिक का ?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>उत्तर : </b>मला गद्य व पद्य या दोन्ही प्रकारच्या लिखाणाची आवड आहे. म‍ी आतापर्यंत अनेक कथाही लिहिल्या आहेत. काही इतर पुस्तकेही लिहिली आहेत. पण हे खरे की माझ्या कवितांची संख्या जास्त आहे. माझे वडील कवी होते. त्यामुळे कदाचित त्यांच्याकडून मला हा वारसा लाभला आहे. स्वाभाविकच कविता सहजपणे सुचत असावी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न : कवीला व्याकरणही यायला हवे काय? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>उत्तर : </b>माझ्या मते व्याकरणापेक्षा कवीला अंत:करण असणे गरजेचे आहे. आपण कोणाच्या हृदयात डोकावून पाहिलेच नाही, तर कविता सुचेल कशी? दुसर्‍याच्या ह्रदयात डोकावल्याने आपल्या ह्रदयात तरंग उमटले नाही, तर आपण साहित्य निर्मिती करूच शकत नाही. व्याकरण तर त्याच्या पुढची पायरी आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न : आपली कविता सुचण्याची पार्श्वभूमी काय आहे?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>उत्तर : </b>जी गोष्ट मनाला लागते. त्यातून कविता जन्म घेत असते. मला माझ्या आईवर होणार्‍या अत्याचारामुळे कविता लिहिण्‍याची प्रेरणा मिळाली. एकत्र कुटुंबात माझ्या आईला सहन कराव्या लागणार्‍या प्रत्येक घटनेने मला कविता लिहिण्यास प्रेरित केले. एकदा आमच्या गावात भूकंप झाला. त्यात आमचे घर जमीनदोस्त झाले. माझे मोठे काका आमच्या पडलेल्या घराची दशा गंमतीने पाहत होते. त्या परिस्थितीवर माझी पहिली कविता जन्माला आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न : आपल्या मते हसणे म्हणजे काय? हास्य व व्यंग्य कविता यातला मूलभूत फरक काय? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>उत्तर : </b>हास्य हा निर्मळ आनंदाचा क्षण असतो. तो आपल्या शरीरात भौतिक-रासायनिक प्रक्रिया घडवून आणत असतो. हास्याने आपण आनंदविभोर होत असतो. पण व्यंग्य ज्याला मराठीत उपहास म्हणाल ते करूणेतून जन्म घेतो. त्यामागे दु:खाची सावली असतेच. हसण्याला काळ वेळ नसते. कारण असते असेही नाही. पण उपहासाला मात्र नक्कीच कारण असते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Jun 2009 12:22:20 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:57:26 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राजकारण? नको रे बाबा- किरण बेदी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/राजकारण-नको-रे-बाबा-किरण-बेदी-109052900046_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/राजकारण-नको-रे-बाबा-किरण-बेदी-109052900046_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देशातील पहिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी सरकारी नोकरी करूनही आपला स्वतंत्र ठसा उमटवला. आपल्या बाणेदारपणाला दाबू पाहणार्‍या पुरूषप्रधान संस्कृतीलाही त्यांनी झुकवले. जे पटले तेच केले. कायद्याच्या आधीन राहून त्याची अंमलबजावणी करण्याचा नवा मार्ग ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#800080'><b>देशातील पहिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी सरकारी नोकरी करूनही आपला स्वतंत्र ठसा उमटवला. आपल्या बाणेदारपणाला दाबू पाहणार्‍या पुरूषप्रधान संस्कृतीलाही त्यांनी झुकवले. जे पटले तेच केले. कायद्याच्या आधीन राहून त्याची अंमलबजावणी करण्याचा नवा मार्ग त्यांनी घालून दिला. 'लोक काय म्हणतील' याचा कधी विचार केला नाही. म्हणूनच एका क्षणी आपल्याला डावलले जाते आहे नि आपल्या कार्यालाही मर्यादा येत आहेत हे जाणवल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीही सोडून दिली. सध्या समाजकारणात सक्रिय असणार्‍या किरण बेदींविषयी जाणून घेऊ त्यांच्याच शब्दात.....</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न : आयपीएस अधिकारी म्हणून आपली निवड झाली, तेव्हा कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>किरण बेदी : </b>आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली तेव्हा महिलांनी पोलीस सेवेत रूजू होण्यास समाजाचा विरोध होता. परंतु, माझे कुंटुंब समाजाच्या विरोधात होते. म्हणूनच तर मी या पदाला न्याय देऊ शकली. परंतु, आजही समाजात काही जुन्या विचारांचे लोक आहेत याची खंत वाटते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न : आपल्या यशस्वी प्रवासात आपल्या पतीचे योगदान असेलच? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>किरण बेदी : </b>होय, माझ्या प्रत्येक यशात माझ्या पतीचे मोठे योगदान होते. माझे यश ते आपले यश समजतात.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न : 'आप की कचहरी' या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधत असताना कसा अनुभव आला? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>किरण बेदी : </b>या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला एक सामाजिक गरज लक्षात आली, ती म्हणजे देशाला आज अशा प्रकारच्या फोरमची आवश्यकता आहे. जनतेला तत्काळ न्याय पाहिजे. जनतेला अशी व्यवस्था हवी आहे की, ती मदत करु शकेल. आज 'आप की कचहरी' हा कार्यक्रम सामान्य जनतेला न्याय देण्याचे एक माध्यम बनले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न : भारतीय न्यायप्रणाली सुस्त झाली असून अनेक प्रकरणे वर्षांनुवर्षे न्यायालयात प्रलंबित आहेत, याबाबत काय वाटते? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>किरण बेदी : </b>हे वास्तव आहे, की न्यायालयात प्रकरणे अनेक वर्षांपासून धुळ खाताहेत. लोकांचे अर्धे आयुष्य 'तारीख पे तारीख'मध्ये निघून जात असते. सर्वोच्च न्यायालयानेही ते मान्य केले आहे. जनतेचा आता न्याय व्यवस्थेवरील विश्वास लोप पावत आहे. त्यांना न्याय मिळेल किंवा नाही अशी साशंकता त्यांना वाटत असल्याने जनता दुसरा मार्ग निवडत असते. परंतु, त्यातूनही त्यांच्या हाती काहीच लागत नाही. तसे पाहिले तर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून सुनावणी करणार्‍या न्यायाधीशांची संख्या त्या प्रमाणात खूपच कमी आहे. परिणामी‍ प्रकरणे प्रलंबित आहेत. जनतेत सध्या लोक न्यायालयाची लोकप्रियता वाढत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न : आपल्या प्रयत्नातून तिहार तरूंग हा आश्रमात परिवर्तित जाला. देशातील इतर तुरूंगाची अवस्था सुधारण्यासाठी काय करता येईल ? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>किरण बेदी: '</b>तिहार तुरूंग' आता 'तिहार आश्रम' म्हणून ओळखले जातो आहे. देशातील प्रत्येक तुरूंगाचे आश्रमात रूपांतर होऊ शकते. यासाठी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वयंसेवी संस्थांनी पुढे येऊन या कार्यात सहकार्य केले पाहिजे. स्वयंसेवी संस्था मोठ्या संख्येने एकत्र येऊन कार्य करतील त्या प्रमाणात सुधारणा होऊ शकते. कैद्यांना शिक्षेसोबत स्वावलंबनाचे धडे देऊन त्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. असे केल्याने त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकुश लावण्यास मदत होईल.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न : महिला सबलीकरणात अडथळे काय आहेत? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>किरण बेदी : </b>भारतीय महिलांचे स्वातंत्र्य कुटुंबाकडून हिरावून घेतले जात आहे. त्यांना कुटुंबातूनच हीन वागणूक दिली जाते. गावापासून शाळा दूर असल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जात नाही. महिलांची उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही त्यांना शिकवले जात नाही. नोकरी करण्याची इच्छा असून ती घराच्या चौकटीबाहेर पडू शकत नाही. अशा अनेक कारणांमुळे महिला मागे आहेत. घरातील कामकाज आवरण्यातच तिचे सारे आयुष्य निघून जात आहे. महिलांनी घराची चौकट पार करून विधायक कार्य केले पाहिजे तरच समाजाची उन्नती होईल.   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न : आपण राजकारणात का आल्या नाहीत? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>किरण बेदी : </b>मला राजकारणात रूची नाही. पब्लिक लाईफ हा माझा आवडता विषय आहे. सामान्य नागरिकांमध्ये रमायला आवडते. त्यांचे दु:ख, समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असते. राजकारणात मला मुळीच रस नाही व भविष्यात ही नसेल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 29 May 2009 15:45:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मतदान करा, चप्पल फेकू नकाः स्मृती इराणी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/मतदान-करा-चप्पल-फेकू-नकाः-स्मृती-इराणी-109042700040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/मतदान-करा-चप्पल-फेकू-नकाः-स्मृती-इराणी-109042700040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA['स्टार प्लसवरील 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मधील 'तुलसी' अर्थात स्मृती इराणी राजकारणातही उतरली आहे. भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबादरीही ती सांभाळत]]></description>
      <content:encoded><![CDATA['<font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>स्टार प्लसवरील 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मधील 'तुलसी' अर्थात स्मृती इराणी राजकारणातही उतरली आहे. भारतीय जनता पक्षाची राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबादरीही ती सांभाळत आहे. सध्या तिच्या 'स्टारडम'मुळे देशभरात प्रचारासाठी तिला मागणी आहे. ज्या तुलसीच्या भूमिकेमुळे तिला हे सारे मिळाले त्या भूमिकेचा आणि राजकारणातील नव्या भूमिकेचा घेतलेला हा वेध.</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रश्नः '</font><font style=' color:#8000FF;'>तुलसी'च्या भूमिकेला एवढी प्रसिद्धी मिळण्याचे कारण काय? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तरः नशीब. कारण मेहनत सगळेच करतात. पण फार कमी जणांवर नशीब प्रसन्न होते. म्हणूनच माझी मेहनत आणि देवाचा आशीर्वाद दोन्ही फळले आणि यश मला मिळालं असं वाटतं. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रश्न</font><font style=' color:#8000FF;'>ः राजकारणात आल्यानंतरही तुम्ही 'तुलसी'च्या भूमिकेतून बाहेर का आला नाहीत? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तरः जी भूमिका मी स्वतः जगलेली आहे, त्यातून मी बाहेर कशी येऊ? एखाद्या भूमिकेशी तब्बल आठ वर्षे आपले नाव निगडीत असेल तर त्यापासून वेगळे होणे सोपे नसते. ज्या भूमिकेने मला एवढी प्रसिद्धी दिली, ओळख दिली, त्यापासून मी स्वतंत्र कशी होऊ? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रश्नः </font><font style=' color:#8000FF;'>तुलसी अचानक 'क्योंकी...'तून बाहेर पडल्यानंतर आपल्या चाहत्यांची प्रतिक्रिया काय होती? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तरः मला सांगायला आनंद वाटतो, की लोक माझ्यावर प्रेम करतात याची जाणीव मला प्रकर्षाने झाली. लोक फक्त माझ्या भूमिकेवर नाही, तर माझ्यावर प्रेम करतात ही सुखद जाणीव झाली. त्यांनी माझ्यावरचे प्रेम एका सिरीयलपुरते सीमीत ठेवले नाही. म्हणूनच सिरीयल सुरू असतानाही आणि नसतानाही लोकांचे प्रेम अबाधित राहिले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रश्नः </font><font style=' color:#8000FF;'>चित्रपटात किंवा सिरीयल्समध्ये नशीब आजमावल्यानंतर बहुतांश अभिनेते निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची कारणे काय असावीत? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तरः हे तुम्ही त्यांना विचारा ज्यांनी राजकारण हा अभिनयाला पर्याय म्हणून निवडला आहे. माझे तसे नाही. मी एका स्वयंसेवकाच्या घरात जन्माला आलेली आहे. त्यामुळे राजकारण मला नवे नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रश्न</font><font style=' color:#8000FF;'>ः स्मृती इराणी कलाकार नसत्या तर कोण बनल्या असत्या? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तरः निःसंशय मी स्वयंसेवक असती.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रश्नः  </font><font style=' color:#8000FF;'>स्मृती इराणी आणि तुलसी यांच्या साम्य काय? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तरः 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मध्ये जे संस्कार आहेत, ते माझ्या स्वतःवर झाले होते. त्यामुळे तुलसीच्या भूमिकेत अभिनय फारसा नव्हता. माझ्यावरचे संस्कारच ते असल्याने ही भूमिका करणे माझ्यासाठी फारसे कठीण नव्हते. 'तुलसी' व 'स्मृती'मध्ये पांढरे झालेले केस हाच काय तो फरक होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रश्नः </font><font style=' color:#8000FF;'>हल्ली निवडणूक प्रचारसभांत चप्पल फेकणे ही नवी परंपरा रूजू पहात आहे. यामागे काय कारण असू शकेल? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तरः यामागे एकच कारण आहे, ते म्हणजे चप्पल फेकल्याने मिळणारी प्रसिद्धी. वास्तविक विरोधच करायचा असेल तर त्यासाठी अनेक मार्ग आहे. चप्पल फेकणे योग्य नाही. कोणीही याचे समर्थन करणार नाही. आपले मत व प्रसार माध्यमांद्वारे मांडलेली आपली भूमिका या दोनच मार्गानेही आपण लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचू शकता. यापेक्षा तिसरा मार्ग नाही. त्यामुळे या दोन मार्गांवरच विश्वास ठेवायला हवा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रश्नः </font><font style=' color:#8000FF;'>निवडणूक प्रचार सुरू असताना आपण लोकांना काय सांगू इच्छिता?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तरः लोकांनी मतदान करायला हवे. आपले मत मांडण्याचा तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांनी बजावायलाच हवा. कुटुंबासह बाहेर पडून लोकांनी मतदान करावे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 27 Apr 2009 16:12:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['चल मेरे साथी चल']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/-चल-मेरे-साथी-चल-109042000048_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/-चल-मेरे-साथी-चल-109042000048_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA['चल मेरे साथी चल, आया तेरे दर पर दीवाना...!' यासारख्या अनेक गझलांचा सुमधुर आवाज म्हणजे उस्ताद अहमद हुसेन व उस्ताद मोहम्मद हुसेन हे बंधू. जयपूर येथील हुसेन बंधुच्या गायकीच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>उस्ताद अहमद हुसेन व मोहम्मद हुसेन)  </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#8000FF'>चल मेरे साथी चल, आया तेरे दर पर दीवाना...!' यासारख्या अनेक गझलांचा सुमधुर आवाज म्हणजे उस्ताद अहमद हुसेन व उस्ताद मोहम्मद हुसेन हे बंधू. जयपूर येथील हुसेन बंधुच्या गायकीच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया त्यांच्याच शब्दा</font><font style=' color:#000000;'>त...  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रश्न : </font><font style=' color:#FF0080;'>आपल्या गायन प्रवासाविषयी सांगा?  </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : अल्लाहच्या कृपेने व आई- वडीलांच्या आशिर्वादाने आम्ही दोघे भाऊ कला सादर करत असतो. आमच्याकडून सादर केलेल्या कलेला चोखंदळ प्रेक्षकाकडून दाद मिळणे, हे आम्ही आमचे भाग्यच समजतो. आमचे वडील उस्ताद मरहूम अफजल हुसेन जयपुरवाले यांच्याकडूनच आम्ही बालपणीच संगीत धडे गिरवले. 1959 मध्ये 'चाईल्ड आर्टिस्ट'च्या रूपात आम्ही जयपूर आकाशवाणीवर पहिला कार्यक्रम सादर केला. त्यानंतर यूथ, 'बी' ग्रेड, 'ए' ग्रेडमध्ये आमची निवड झाल्याने आम्हाला भारत सरकारकडून 'टॉप' ग्रेडने सन्मानित करण्यात आले. गेल्या 40-45 वर्षांपासून आम्ही गात आहोत.   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न : आपली ओळख कोणत्या गझलने करून दिली?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर: व्यक्तीची ओळख तर परमेश्वर करून देत असतो. सुरवातीला 'गुलदस्ता' अल्बममधील 'मैं हवा हूँ, कहाँ वतन मेरा' ही गझल गायली. या गझलेमध्ये आम्ही हार्मोनायझेशनचे अनेक प्रयोग केले. सुरवातीला आम्ही सादर केलेला कला प्रकार प्रेक्षकाच्या लक्षात आला नाही. परंतु, जेव्हा त्यांच्या लक्षा‍त आला तेव्हा तीच आमची ओळख बनली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न : आपल्या दोन्ही भावांची जोडी एकत्रितरित्या कार्यरत आहे, त्यामागचे रहस्य काय? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : आम्ही दोघानी एकाच घरात जन्म घेतलाय. नेहमी सोबतच काम करण्याची शिकवण आम्हाला आमच्या वडिलांकडून मिळाली आहे. त्यांनीच आमची जोडी बनवली आहे. आमच्यातील नाते कमकुवत नाही. एक विचार, एक सुर व एक ओळख अशी आमची जोडी आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न : आपले अल्बम व मिळालेल्या पुरस्काराविषयी काही सांगा? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : आतापर्यंत आम्हा दोघा भावांचे गझलचे 65 अल्बम बाजारात आले आहेत. त्यातील गुलदस्ता, हमख्याल, मेरी मोहब्बत, द ग्रेट गझल्स, कृष्ण जनम भयो आज, कशिश, रिफाकत, याद करते रहे, नूर-ए-इस्लाम आदी गाजलेले अल्बम्स आहेत. आम्हाला पुरस्कारही बरेच मिळालेत. राजस्थान सरकारकडून राज्य पुरस्कार, राजस्थान संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 'बेगम अख्तर पुरस्कार', नवी दिल्ली, उ.प्र. सरकारद्वारा 'मिर्झा ग़ालिब पुरस्कार', महाराष्ट्र शासनाकडून 'आपला उत्सव पुरस्कार' असे अनेक पुरस्कार आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न : संगीत क्षेत्रातील पॉप, इंडीपॉप व रिमिक्सबद्दल आपले मत काय?  </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : परिवर्तन हा न‍िसर्गाचा नियम आहे. त्यामुळे ऋतु, विचार, परिस्थिती कधीच स्थिर राहत नाही. ते टप्प्याटप्प्याने बदलत असतात. संगीत तर परमेश्वराकडून मिळालेली देणगी आहे. संगीत क्षेत्रात आज प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे आपली ओळख व्हावी या उद्देशाने काही लोक एक्सपेरीमेंट करताना दिसतात. पॉप, इंडीपॉप, रिमिक्स हे त्यातीलच काही आधुनिक प्रकार आहेत. कोणतेही संगीत खराब नसते. ज्या संगीतातील सुर हरवले आहेत. त्याला खराब संगीत म्हणता येईल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न : आपल्या दोघं भावाची आवडती गझल कोणती? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : '</font><font style=' color:#8000FF;'>ऐ मेरे साथी चल', 'मैं हवा हूँ कहाँ वतन मेरा'  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>चल मेरे साथ ही चल </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>ऐ मेरी जाने ग़ज़ल </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>इन समाजों के बनाए हुए </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>बंधन से निकल </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>चल मेरे साथ ही चल...। </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 20 Apr 2009 16:12:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[संगीत हेच माझे दैवत- सोनू निगम]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/संगीत-हेच-माझे-दैवत-सोनू-निगम-109030500063_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/संगीत-हेच-माझे-दैवत-सोनू-निगम-109030500063_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक सोनू निगमने त्याच्या सुपरहिट गाण्यामधून आपली ओळख करून दिली आहे. सोनूचे अलीकडेच तीन अल्बम बाजारात आले आहेत. त्याच्या एकूणच कारकिर्दीसंदर्भात त्याच्याशी मारलेल्या या गप्पा.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b><i>हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक सोनू निगमने त्याच्या सुपरहिट गाण्यामधून आपली ओळख करून दिली आहे. सोनूचे अलीकडेच तीन अल्बम बाजारात आले आहेत. त्याच्या एकूणच कारकिर्दीसंदर्भात त्याच्याशी मारलेल्या या गप्प</font><font style='font-size:11pt;'>ा... </font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>प्रश्न : आपण पार्श्वगायन कमी केले होते, काय हे खरे आहे काय? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होय, हे खरे आहे. गेल्या वर्षभरात असे घडले खरे. गेल्या वर्षी मी अमेरिकेत वर्ल्डवाइड टूरवर होतो. अमेरिकेतच माझ्या मुलाने जन्म घेतला. तिथेच इतर कामात मी व्यस्त होतो. गेल्या एक वर्षापासून मी भारतात आहे. 'रब ने बना दी जोडी' व 'राज' या चित्रपटांमध्ये माझी गाणी होती. आगामी काळातही काही गाणे येत आहेत. पूर्वीच्या तुलनेत कमी कामे मी करतोय. कुटुंबासाठी मी जास्त वेळ देतोय. </font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>प्रश्न : रियलिटी शोच्या माध्यमातून तयार होणार्‍या गायक-गायिकांना अल्बमच्या क्षेत्रात किती संधी आहे?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हल्लीच्या काळात खासगी अल्बम चालत नाहीत. परंतु, गेल्या वर्षी मी तीन व माझ्या वडिलानी पाच वर्षांत चार अल्बम काढले. ते सुपरहिट झाले आहेत. नवोदित गायक स्वत:चे अल्बम काढू शकतात. कुठल्याही गोष्टीला चांगले मांडले तर ती लोकांना आवडते. याचा मला चांगला अनुभव आहे. कुठलेही काम जीव ओतून केले तर त्याला हमखास यश हे मिळतेच. आपल्या कामावर आपण नेहमी प्रेम केले पाहिजे. संगीतावर माझे जीवापाड प्रेम आहे. चित्रपट संगीत, गजल, भजन, कव्वाली किंवा सूफी संगीताकडे नवदित गायकाना लक्ष द्यावे लागेल, तरच संगीत क्षेत्रासह देशाचा विकास होईल, असे मला वाटते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>प्रश्न : संगीतासंदर्भात सध्या तुम्ही काय करत आहात? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संगीत हे माझे दैवत असून मी प्रत्येक क्षणाला त्याची पूजा करत असतो. मी एकदा गायकांची संघटना तयार करण्याची योजना केली होती. मात्र, ती काही कारणास्तव होऊ शकली नाही. गेल्या वर्षी माझे 'क्लासिकली माइल', 'रफी री सरेक्टेड' व 'महा कनेक्शन' हे तीन अल्बम आले. मला स्वतं‍त्र काम करायला आवडते. संगीत चित्रपटाचे एक अंग आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये नायक व नायिकांना प्राधान्य दिले जाते. मात्र, भारताबाहेर गायक-गायिका, नायक-नायिका व खेळाडू यांना सगळ्याना समान स्थान आहे. कोणातच भेदभाव केला जात नाही. भारतात संगीत क्षेत्राची उपेक्षा होते. त्यामुळे या संगीताला सन्मान देण्यासाठी काम करतोय. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>प्रश्न : संगीतविषयक एखादे पुस्तक लिहिण्याचा तुमचा विचार आहे काय?  </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होय नक्कीच. मी याबाबत खूप विचार केला असून भविष्यात मी संगीत क्षेत्राला योगदान ठरणारे पुस्तक लिहिणार आहे. परंतु, कामाचा एवढा व्याप आहे की, लिहायला वेळच मिळत नाही. पुस्तक लिहिण्यासाठी मला खूप वेळ लागणार आहे. मला दीड वर्षाचा मुलगा आहे. सध्या मी त्यालाच पूर्ण वेळ देऊ शकत नाही. परंतु, भविष्यात पुस्तक लिहिणार हे नक्की.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>प्रश्न : तलत अझीझ यांच्याबरोबर आपला अल्बम आला आहे. त्यांच्याविषयी काय वाटते? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तलतजी व मी मिळून एक गझल अल्बम काढला आहे. त्यात माझी केवळ एकच गझल आहे. तलतजी माझे आवडते गायक आहे. सेलीब्रिटीपेक्षा आपण एक चांगली व्यक्ती असायला पाहिजे, असे मला वाटतं. तलतजींचा खूप स्वभाव चांगला आहे. मला अशा लोकासोबत काम करायला आवडते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 05 Mar 2009 15:05:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:28:33 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[माझे काव्य काळ्या मातीशी निगडीत- महानोर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/माझे-काव्य-काळ्या-मातीशी-निगडीत-महानोर-109021800077_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/माझे-काव्य-काळ्या-मातीशी-निगडीत-महानोर-109021800077_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कविवर्य ना. धों. महानोर यांना यंदाचा प्रतिष्ठेचा 'जनस्थान पुरस्कार' जाहीर झाला आहे. कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी नाशिकला हा पुरस्कार दिला जाणार आहे. मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या आणि आपल्या साहित्यातून संपूर्ण महाराष्ट्रातील ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#004080'><b>कविवर्य ना. धों. महानोर यांना यंदाचा प्रतिष्ठेचा 'जनस्थान पुरस्कार' जाहीर झाला आहे. कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी नाशिकला हा पुरस्कार दिला जाणार आहे. मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्‍या आणि आपल्या साहित्यातून संपूर्ण महाराष्ट्रातील सांस्कृतिक, सामाजिक जीवनावर ठसा उमटवणार्‍या साहित्यिकाला नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानाच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. यानिमित्ताने महानोर यांच्याशी साधलेला संवाद...</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न- एका कवीपलीकडचे महानोर कसे आहेत? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रत्येकाच्या बालपणीचे दिवस मंतरलेले असतात आणि त्याला मी कसा अपवाद ठरणार! माझे बालपण जामनेर तालुक्यातील पळासखेड या छोट्याशा गावी गेले. आता ही मला तेथेच रहायला आवडते. 'जनस्थान पुरस्कार' जाहीर झाला तेव्हा मी व माझा मोठा मुलगा डॉ. बाळासाहेब आम्ही आमच्या शेतात होतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शाळेत असताना अभ्यासासोबत मला निसर्गात फिरायला, खेळायला आवडायचे. नाटक, तमाशा आमच्या गावात आला म्हणजे घरच्यांच्या अपरोक्ष सवंगड्यांसह मी ते बघायला जायचो. क्रिकेट हा खेळ जसा प्रसिध्द झाला आहे तसा त्या काळी विटी दांडूला महत्त्व होते. कदाचित क्रिकेटचे ते पहिले रूप असावेसे वाटते. कुस्तीचे फडही रंगायचे. चित्रपटही बघायचो. माझे आवडते कलाकार म्हणजे भगवानदा. त्यांचा चित्रपट लागला म्हणजे तो मी पाहिला पाहिजेच, हे जणू सुत्रच होऊन बसले होते. महाविद्यालयात असताना मी हॉलीबॉल संघाचा कर्णधारपदही भूषवले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न- कवितेशी नाते कधी आणि कसे जडले?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मला फिरायला आवडते आणि तेही निसर्गाच्या सानिध्यात. कविता त्यातूनच स्फुरत गेली. वयाच्या 15 वर्षी काव्य प्रवासाला प्रारंभ केला. साडेचार दशकात कुठेही न थांबता हा प्रवास आजही सुरूच आहे. खेड्याशी, तिथल्या काळ्या मातीशी, लोककलेशी, संस्कृतीशी माझे नाते जुळले आहे. त्यामुळे तिथल्या नागरिकांचे सुख-दु:ख मी जवळून पाहिले. माझ्या लिखाणातूनही हे जीवन अभिव्यक्त झाले आहे. माझ्यासारख्या खेड्यातील कवीच्या लेखनाची नोंद घेण्यात आली, हा माझ्यासह माझ्या खेड्यातील, माझ्या खान्देशातील नागरिकांचा सन्मान आहे. वाचकांनी माझ्या साहित्याला स्वीकार केला, प्रेम दिले हीच माझ्या साहित्य सेवेची पावती आहे, असे मला वाटते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न- तुमच्या कवितेचे पहिले कौतुक कुणी केले?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इचलकरंजी येथे डिसेंबर 19974 ला साहित्य संमेलन भरले होते. तेथे मी काव्यसंमेलनात भाग घेतला होता. तेच संमेलन माझ्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरले. संमेलनाचे अध्यक्ष पु.ल. देशपांडे होते. त्यांनी मला ऐकले. दुसर्‍या सत्रातही त्यांनी माझ्या कविता पुन्हा एकदा ऐकल्या. वाचल्या. त्यांनी मला सांगितले- 'तुझी कविता दोनशे ते तीनशे वर्ष रसिकांमध्ये जगणारी आहे', या त्यांच्या वाक्याने मी प्रभावीत झालो. त्यानंतर 'गणगवळण', 'भुपाळी' यांच्या माध्यमातून माझ्याकडून त्यांनी साहित्याची आणखी सेवा करून घेतली.       </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न- जनस्थान पुरस्काराविषयी काही सांगाल? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>जनस्थान पुरस्कार' जाहीर होणे ही नूतन वर्षाच्या सुरवातीलाच माझ्या आयुष्यात घडलेली आनंददायी घटना आहे. याआधी माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, विजय तेंडूलकर, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत या साहित्य पंडितांना सन्मान मिळालेला आहे. यांच्या पंक्तीत बसवून 45 वर्षे साहित्याची केलेल्या साधनेची 'जनस्थान' पुरस्काराच्या रूपात तात्यांकडून (कुसुमाग्रज) मिळालेली शाबासकी आहे. समाजातील शेवटच्या घटकाची जाणीव ठेऊन लेखन करणार्‍या साहित्यिकाला हा पुरस्कार दिला जातो, असे मला निवडकर्त्यांकडून कळाले. माझ्या काव्यातील अनुभव, प्रतिभाशक्ती, शब्द, लय, ताल हे महाराष्ट्रातील काळ्या मातीशी निगडीत आहे. निसर्ग, शेती, माणसाच्या जीवनातील सुख-दु:खे, शेतकरी जीवन काव्य रसिकाला आनंद देणारी आहेत एवढेच नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्राची स्पंदने माझ्या कवितेतून अभिव्यक्त झाली असल्याने माझी निवड झाली, असे मला वाटते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न- कवितेसोबत मराठी चित्रपटांची गाणीही लिहिलीत त्याविषयी काही सांगा?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>रानातल्या कविता' हा माझा पहिला कवितासंग्रह 1967 साली रसिकांसमोर आला. कवितेला चाल कशी देता येईल, असा प्रयोग मी करत असतो. 1970 मध्ये 'वही' या संग्रहात आलेल्या लावण्या रसिकाना मंत्रमुग्ध करणार्‍या ठरल्या. मग पुढे मला गीतलेखनासाठीही बोलावले गेले. 'जैत रे जैत' व 'विदुषक' या मराठी चित्रपटातील गीते मी लिहिली. या काळात कविता लेखनही सुरूच होते. 'पावसाळी कविता', 'प्रार्थना', 'दयाघना', 'पक्षांचे लक्ष थवे', 'अजिंठा', 'पानझड', 'तिची कहाणी', 'पळासखेडची गाणी', 'पुन्हा कविता', 'पुन्हा एकदा कविता', असे माझे काव्यसंग्रह 1945 ते 80 च्या दरम्यान रसिकांसमोर आले. 'गांधारी' ही कादंबरी 'गपसप' व 'गावाकडल्या गोष्टी' हे लोककथा संग्रह प्रकाशित झाले. 'ऐसी कळवळ्याचिया जाती' या व्यक्ती चित्रात्मक ललितलेख संग्रहात यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार आले आहेत.                </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न- नवोदित कवींना कोणता संदेश द्याल?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नवोदितांनी त्यांच्या लेखणात सातत्य ठेवले पाहिजे. आपले साहित्य आपणच स्वत: एकदा नाही, दोनदा नाही तर शंभर वेळा पडताळून पाहिले पाहिजे. त्यात वेगळे प्रयोग केले पाहिजे. काही कविता लिहून झाल्या म्हणजे प्रकाशित करण्याच्या नादात पडू नये.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 18 Feb 2009 16:05:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:17:29 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>संदीप पारोळेकर</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सृजनातून निर्मितीचा आनंद- अमरजीत सिंग]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/सृजनातून-निर्मितीचा-आनंद-अमरजीत-सिंग-109021100065_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/सृजनातून-निर्मितीचा-आनंद-अमरजीत-सिंग-109021100065_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कला जन्मजात असते, परंतु पुढे तिचा विकासही व्हायला हवा. आपल्यातल्या कलेची जाणीव एकदा झाली की ती कधी स्वस्थ बसू देत नाही. निर्मितीचे धुमारे सतत फुटायला लागतात. सृजन आकार घेऊ लागते. यातून सुखाची, आनंदाची अनुभूती येते, असे मत पंजाबमधील भटिंडा येथील ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0902/11/images/img1090211065_1_1.jpg' Alt='amarjit singh' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>कला जन्मजात असते, परंतु पुढे तिचा विकासही व्हायला हवा. आपल्यातल्या कलेची जाणीव एकदा झाली की ती कधी स्वस्थ बसू देत नाही. निर्मितीचे धुमारे सतत फुटायला लागतात. सृजन आकार घेऊ लागते. यातून सुखाची, आनंदाची अनुभूती येते, असे मत पंजाबमधील भटिंडा येथील ख्यातनाम चित्रकार अमरजीत सिंग यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी जीवनातील अनेक अनुभव कॅनव्हासवर जिवंत केले आहेत. सध्या त्यांनी गुरु नानक यांचे चित्र रेखाटले आहेत ते अतिशय मनमोहक आहे. सध्या ते श्री गुरू ग्रंथ साहिब या शीखांच्या पवित्र धर्मग्रंथावर आधारित चित्रांची मालिका साकारत आहेत. अमरजीत सिंग यांच्या चित्रकारीतेच्या वाटचालीविषयी जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात....</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8080'><b>प्रश्न : चित्रकारीतेकडे आपण कसे वळलात?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : प्रत्येकात नाजूक भावना असतात. कलेची भावनाही अशीच नाजूक आहे. ती माझ्यात उपजतच होती. फक्त तिचा विकास करण्यासाठी गुरूची आवशक्यता होती. जीवनाच्या प्रवासात सुख दु:खाच्या माध्यमातून ही कला आपोआपही विकसित होत असते. माझे मामा रवींद्रसिंग मान हे ही एक महान चित्रकार आहेत. माझ्यात असलेला चित्रकार त्यांनी ओळखला आणि या क्षेत्रात करियर करण्यास प्रोत्साहन दिले. तेव्हा मी आठव्या इयत्तेत होतो. मी त्यांना गुरू मानतो. त्यांच्याकडे मी चार ते पाच वर्षे प्रशिक्षण घेतले. भटींडा येथे आल्यानंतर मी खर्‍या अर्थाने चित्रकारीतेला सुरवात केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8080'><b>प्रश्न : जीवनात कलेला खूप महत्त्व आहे, आपल्याला काय वाटते? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : कला ही नाजूक भावना आहे. त्यामुळे कलेला जीवनात खूप महत्त्व आहे. आपले जीवन हे सुख- दु:खाचे भांडार आहे. सुखामागून दु:ख व दु:खामागून सुख असे हे चक्र नेहमी सुरू असते. त्यामुळे कला ही अशी शक्ती आहे की, ती या दोन्ही अवस्थांत मदत करत असते. कलेमुळे मनशांती मिळत असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8080'><b>प्रश्न : आतापर्यंत आपण कोण कोणती चित्रे रेखाटली आहेत? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : मी आतापर्यंत भरपूर चित्र रेखाटली. सध्या मी गुरु ग्रंथ साहिब ही मालिका करतो आहे. या मालिकेतील चित्रांचे बर्‍यापैकी काम झालेले आहे. मात्र, हा प्रोजेक्ट मोठा असल्याने आणखी त्याला वेळ लागणार आहे. गुरु साहिबवर काम झालेले आहे. परंतु, गुरूवाणी दर्शनावर अजून काही विशेष काम झालेले नाही. भविष्यात 'गुरूवाणी दर्शन'वर कार्य करण्याचे प्रयत्न सुरू आहे. या व्यतिरिक्त मी प्रसिध्द लेखकांची ही चित्र मालिका सुरू केली आहे. त्यातील जवळपास 150 चित्रे तयार आहेत. बाबा फरीदजी, सूफी कवी, बुल्ले शाह, शाह हुसेन, फजल शाह यांच्यासह आताच्या अमृता प्रीतम, प्रो. मोहनसिंग, गुरबख्श सिंग प्रीतलडी, शिवकुमार बटालवी, अवतारसिंग पाश, ईश्वरचंद्र नंदा यांचे चित्र ही रेखाटण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8080'><b>प्रश्न : पंजाबचे कवी, साहित्यिक व संत मंडळींवर चित्र रेखाटण्याची प्रेरणा आपल्याला कोणाकडून मिळाली?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : मी उच्चशिक्षण घेऊ शकलो नाही. परंतु, मला लहानपणापासूनच पुस्तके वाचण्याची आवड आहे. साहित्यिकच समाज तयार करतो असते, असे माझे मत आहे. साहित्यिक हा समाजाचे महत्वपूर्ण अंग आहे. मी ज्यांना वाचतो, त्यांच्याकडून प्रेरित होता, त्यांना रेखाटण्याचा विचार माझ्या मनात येत असतो. भविष्यात देशातील सगळ्यात मोठ्या साहित्यिकाचे चित्र रेखाटण्याचा माझा मानस आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8080'><b>प्रश्न : मुंबई हल्ल्यात मकबूल फिदा हुसेन यांनी साकारलेल्या चित्राचे नुकसान झाले, आता ते पुन्हा चित्रित करत आहेत? याबाबत आपण काही सांगाल? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : मुंबई येथील हॉटेल ताजवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शेकडो निरपराध नागरिकांना जीव गमवावा लागला तर जगविख्यात चित्रकार फिदा हुसेनच्या चित्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हुसेन साहेब यांचे चित्र पुन्हा रेखाटले जात आहे, ही आनंदाचे गोष्ट आहे. मी एवढेच म्हणेन की कला कधीच मृत होत नसते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8080'><b>प्रश्न : आपले प्रदर्शित झालेले चित्र व सरकारकडून त्याला मिळालेल्या पुरस्काराविषयी काही सांगाल? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर: मी रेखाटलेल्या कलाकृतीचे पंजाबमध्ये प्रदर्शन सुरूच असते. सरकारकडून मिळालेल्या सन्मानापेक्षा नागरिकांकडून मिळणारे प्रेम हे लाखमोलाचे आहे. तोच मला मिळालेला सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे. </font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#FF8080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8080'><b>प्रश्न : नवोदित चित्रकारांना आपण कुठला संदेश द्याल? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : प्रत्येकाला उदरनिर्वाह करण्यासाठी काही ना काही करावेच लागते. मात्र, कला ही निस्वार्थ हेतूने केल्यानंतरच प्रगती होत असते. मी नवोदित चित्रकारांना एवढेच सांगेन की, कलेचा झरा वाहता ठेवला पाहिजे. चित्रकारीतेत सातत्य नेहमी ठेवले पाहिजे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 12 Feb 2009 11:25:26 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:17:29 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सौंदर्याची खाण तन्वी व्यास]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/सौंदर्याची-खाण-तन्वी-व्यास-109012100054_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/सौंदर्याची-खाण-तन्वी-व्यास-109012100054_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[स्वप्न सत्यात येणे म्हणजे काय ते 'मिस इंडिया अर्थ 2008' तन्वी व्यासला विचारा. स्वप्नांना परिश्रमपूर्वक सत्यात आणण्याचा प्रयत्न तन्वीने केला. ग्राफिक डिझायनर असलेली तन्वी 'मिस इंडिया अर्थ 2008' मिळवून आता]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>स्वप्न सत्यात येणे म्हणजे काय ते 'मिस इंडिया अर्थ 2008' तन्वी व्यासला विचारा. स्वप्नांना परिश्रमपूर्वक सत्यात आणण्याचा प्रयत्न तन्वीने केला. ग्राफिक डिझायनर असलेली तन्वी 'मिस इंडिया अर्थ 2008' मिळवून आता पुढच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. तन्वीच्या यशाचे रहस्य जाणून घेऊया तिच्याच शब्दात..... </b></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न: छोट्या शहरापासून ते 'मिस इंडिया अर्थ'चा हा कसा होता?  </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर- 'फेमिना मिस इंडिया' पर्यंतचा प्रवास माझ्यासाठी खूप यादगार ठरला. मला अनेक मोठ्या लोकांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. या अनुभवातून मला जबाबदारीची जाणीव झाली आहे. मिस अर्थचा किताब मिळाल्याने समाजात माझी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजाप्रती‍ असलेले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मला खरे उतरायचे आहे. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न: 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेत भाग घेण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली?  </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर- खरे सांगायचे झाले तर स्पर्धेत भाग घेण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. परंतु, माझी आई आणि माझ्या काकूची इच्छा होती की, मी 'फेमिना मिस इंडिया' स्पर्धेच्या ऑडिशनमध्ये भाग घ्यावा. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळेच मी अहमदाबादमध्ये या स्पर्धेची ऑडिशन टेस्ट दिली. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न: तुला मिळालेल्या यशामागे कुठल्या गोष्टी आहेत, काही सांगू शकशील? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर- मी स्वत:ला खूप भाग्यशाली आहे, त्यामुळेच तर एकढा मोठा सन्मान मिळाला. माझे परिश्रम आणि परमेश्वराची कृपादृष्टी यामुळेच मला पुढे जाण्याची संधी मिळाली. मी योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतला नसता तर मला एवढे मोठे शिखर गाठायला मिळाले नसते. </font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न: मिस इंडिया बनल्यानंतर तुला काय अनुभव आला?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर- मिस इंडियाचा पुरस्कार प्राप्त केल्यानंतर जगभ्रमण करण्याची संधी मिळाली. या पुरस्काराने माझी एक वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे आणि तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. </font><br/>   <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न: मिस इंडिया किताब जिंकल्यानंतर तुला कुठल्या ऑफर मिळाल्या? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर- मिस इंडिया झाल्यानंतर मला खूप सार्‍या ऑफर मिळाल्या. सध्या मी टाटा इंडिकामच्या 'गर्वी गुजरात' नामक एक व्हिडियो कंपनीत काम करत आहे. यात गुजरात राज्यातील 'शन्यातून विश्व निर्माण करणार्‍या नागरिकांचे अनुभव कथन करण्यात आले आहे. तरी मला चांगल्या ऑफर्सची प्रतिक्षा आहे. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न: मिस इंडियाच्या स्पर्धेत आपल्या राष्ट्रभाषेत बोलणे अनिवार्य केले पाहिजे का? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर- आपण भारतीय आहोत आणि आपल्या राष्ट्रभाषेचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. हिंदी ही एक सुंदर व गोड भाषा आहे. हिंदी भाषा अशा राष्ट्रीय स्पर्धांत अनिवार्य केली पाहिजे. मी या आधी एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी गेली होती. मला तेथे अशा काही मुली भेटल्या की, त्यांना इंग्रजी भाषा बोलता येत नाही. तेव्हा त्यांनी त्यांच्या राष्ट्रभाषेत स्वत:ला अभिव्यक्त केले. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न: 'ग्राफिक डिझायनर' झाल्यानंतर आता कुठल्या क्षेत्रात करियर घडवू इच्छिते? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर- मला बिझनेस वुमन व्हायचे आहे. एक लाइफ स्टाइल डिजाइनर स्टोअर्स सुरू करण्याची माझी इच्छा आहे. तेथे मी प्रत्येक प्रकारच्या डिझायनिंग संबंधी नागरिकांना निर्माण होणारे प्रश्न सोडवून त्यांचे समाधान करणार आहे. नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. मला या क्षेत्रात जे काही अनुभव आले आहेत ते मी नागरिकांमध्ये वाटू इच्छिते तसेच माझ्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावू इच्छिते. आज आपल्या देशात ग्रुमिंगची खूप आवश्यकता आहे. काही नागरिक असे आहेत की, त्यांना आयुष्यात काय व्हायचे आहे. त्यांच्यासाठी भविष्यात ग्रूमिंग शाळा सुरू करण्याचा मानस आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 21 Jan 2009 17:17:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भारताने पाकवर हल्ला करावा - रामदेवबाबा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/भारताने-पाकवर-हल्ला-करावा-रामदेवबाबा-109010700013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/भारताने-पाकवर-हल्ला-करावा-रामदेवबाबा-109010700013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत योगाचार्य रामदेवबाबा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘भारताने आता वेळकाढूपणा न करता पाकिस्तानवर आक्रमण करून दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबीरे उध्वस्त करावीत’ असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#800040'><b>मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत योगाचार्य रामदेवबाबा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘भारताने आता वेळकाढूपणा न करता पाकिस्तानवर आक्रमण करून दहशतवाद्यांची प्रशिक्षण शिबीरे उध्वस्त करावीत’ असे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. सरकार सध्या वेळकाढूपणा करत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. योगशिबीराच्या निमित्ताने रामदेवबाबा सांगलीत आले आहेत. त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी किरण जोशी यांनी केलेल्या चर्चेचा हा सारांश...</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत आपली प्रतिक्रिया काय आहे?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/>''<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत अनेक निष्पापांचा बळी गेला पण, एखाद्या राजकारण्याचा बळी गेला असता तर एव्हाना पाकिस्तानवर हल्लाही झाला असता. यावरून सरकारचा सामान्यांप्रती निष्काळजीपणा स्पष्ट होतो. पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांची शिबिरे आहेत याचे पुरावे आपण देत आहोत. पण, याची काही गरज आहे का? दहशतवादाला पाकिस्तानकडूनच खतपाणी घातले जाते, हे सा-या जगाला माहित आहे. पण, आपण अमेरिकेशी चर्चा करत वेळकाढूपणा करत आहोत. याचा परीणाम सामान्य जनतेला भोगावा लागणार आहे.'' </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>दहशतवादाला चोख प्रतिउत्तर देण्याबाबत सरकार अपयशी ठरले आहे, असे वाटते का? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान मनमोहन सिंह यांची चांगली प्रतिमा आहे. पण, आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली नाही तर त्यांनाही जनता माफ करणार नाही. दहशतवाद्यांकडून सातत्याने हल्ले केले जात आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देणा-या पाकिस्तानकडून आपण सहकार्याची अपेक्षा करत आहोत हे मुर्खपणाचे आहे. दहशतवादी कारवाया वाढत आहेत, बांगलादेश आणि पाकिस्तानातून घुसखोरी वाढत आहे. या घुसखोरांकडून कधीही अंतर्गत युध्दाला प्रारंभ होऊ शकतो म्हणून त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचे असेल तर युद्ध करून पाकिस्तान बेचिराख करावाच लागेल. नाहीतर काळ आपल्याला कधीच माफ करणार नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>प्रत्येकवेळी अमेरिकेचा सल्ला घेणे कितपत योग्य वाटते? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिकेचा सल्ला घेऊन कारवाईची दिशा ठरविण्याची भारताची वृती चुकीची आहे. अमेरिकेच्या ओंजळीने पाणी पिणे हा देखील दहशतवादाइतकाच धोका म्हणावा लागेल. (मुंबई हल्ल्यातील शहिदांच्या हौतात्म्यावर केंद्रीय मंत्री ए. आर अंतुले यांच्यावर त्यांचे ना न घेता टीका करताना रामदेवबाबांनी त्यांची संभावना द्रेशद्रोही म्हणून केली.)</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>आपणास राजकारणात येण्याची संधी मिळाली तर?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपण राजकारणात येणार नाही पण, राजकारण टाकाऊ असे न म्हणता राजकारणात चांगले लोक यावेत, यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 07 Jan 2009 14:22:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पा पाकच्या जमिनीवर हिंदूस्तानी शायरीचे बीज: राहत इंदोरी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/पा-पाकच्या-जमिनीवर-हिंदूस्तानी-शायरीचे-बीज-राहत-इंदोरी-108122400048_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/पा-पाकच्या-जमिनीवर-हिंदूस्तानी-शायरीचे-बीज-राहत-इंदोरी-108122400048_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[उर्दू शायरीच्या माध्यमातून भारताततच नव्हे तर जगभरात ज्यांचे नाव पोहोचले अशा शायरांमध्ये राहत इंदोरी यांचे नाव घ्यावे लागेल. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांतील गाण्यांना इंदोरी साहेबांनी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>उर्दू शायरीच्या माध्यमातून भारताततच नव्हे तर जगभरात ज्यांचे नाव पोहोचले अशा शायरांमध्ये राहत इंदोरी यांचे नाव घ्यावे लागेल. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांतील गाण्यांना इंदोरी साहेबांनी शब्द दिले. शब्दांशी खेळणारा हा कवी मनस्वी आहे. त्यांच्याशी भीका शर्मा यांनी साधलेला हा संवाद.... </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>राहत साहेब, आपण कवी आहात, पण त्याचवेळी चित्रकारही कसे? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चित्रकार हा माझा छंद नाही, तो माझा मूळ व्यवसाय आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर ती माझी व्यावसायिक गरजही आहे. प्रोफेशनल आर्टिस्ट होण्यासाठीच मी वयाच्या नवव्या वर्षीच हातात ब्रश घेतला होता. अनेक वर्षांपासून मी हेच काम करत होतो. या दरम्यान मी चित्रपटांचे बॅनर्स रंगवण्याचेही काम केले.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>आपल्याला पहिली शायरी कधी सुचली? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझे शिक्षण उर्दूत झाले. माझी स्मरणशक्ती खूप चांगली होती. त्यावेळी उर्दू शायरीचे कुठलेही पुस्तक एकदा वाचले तरी त्यातील सर्व शायरी माझ्या लक्षात राहायच्या. दुसर्‍यांचे शेर वाचता वाचता मी स्वत: शायरी लिहायला लागलो आणि काळाच्या ओघात मी शायर कसा झालो, हे कळलेच नाही. मी असेच जे मनात येईल उलट- सुलट लिहित गेलो. परंतु, ते लोकांना आवडले. हळूहळू माझ्यावर शायर म्हणून शिक्का बसला आणि मी पेंटरचा शायर झालो.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>महाविद्यालयीन जीवनात आपल्या शायरीला कसे प्रोत्साहन मिळाले?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/>1972-73 <font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्यान महाविद्यालयीन कार्यक्रमांमध्ये मी माझी पहिली शायरी सादर केली. मध्य प्रदेशातील देवास येथे आयोजित कवी संमेलनातही मला आमंत्रित करण्यात आले होते. तोच माझ्या आयुष्यातील 'टर्निंग पॉंईंट' ठरला. श्रोत्यांनी चांगली दाद देऊन मला प्रोत्साहित केले. माझा कधीच कुणी 'गॉड फादर' राहीला नाही. दोन वर्षाच्या काळातच मी सार्‍या परिसरात माझ्या शायरीने माझी ओळख जनमानसात करून दिली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>आपल्या पहिल्या पाकिस्तान दौर्‍याचे काही किस्से सांगू शकाल?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>युध्दामुळे त्या काळात भारत-पाक यांच्यात दरी निर्माण झाली होती. बरीच वर्षे उलटल्यानंतर 1986 या वर्षी शायरांचा एक चमू पाकिस्तानात गेला होता. त्यात महान शायर सरदार कौर, महेंद्रसिंह बेदी, फजा निजामी, प्रोफसर जगन्नाथ आजाद आदी होते. या सगळ्यांत मी एक नवोदीत शायर होतो. आम्ही पहिल्यांदा गेलो तेव्हा कराचीमधील एका क्लबमध्ये वीस हजार श्रोते उपस्थित होते. त्यावेळी एवढा मोठा जनसागर गोळा होणे हा भारतीय शायरांचा प्रभाव दर्शविणारा क्षण होता. पाकिस्तानातील जमिनीवर शायरीचे बीज हिंदुस्तानने रोवले आहे, हे मी अभिमानाने सांगू शकेल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>जगात इतरत्र कुठे कुठे कार्यक्रम केले? श्रोत्यांकडून कसा प्रतिसाद मिळाला? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जगातल्या कुठल्याही देशात मुशायरा केला तरी इथून तिथून श्रोतावर्ग समान आढळला. आजमगढ, लखनौ, हैदराबाद, न्यूयार्क, न्यू जर्सी किंवा नार्वे कुठेही कार्यक्रम असो. रसिक सारखेच होते. कलाकार हा कुठल्याही प्रांतातला असो त्याच्यातली कला ही ग्लोबल असते. तेव्हा त्याच्याकडे हिंदुस्तानी किंवा पाकिस्तानी म्हणून पाहिले जात नाही. श्रोत्यांमध्ये विचार करण्याची, समजण्याची पध्दत निराळी असते. परदेशात श्रोत्यांची संख्या कमी असते. पण येणारे श्रोते दर्दी असतात. त्यात भारत व पाक या दोन्ही देशातील लोकांची संख्या मोठी असते. एक लाख श्रोते तासनतास शायरी ऐकण्यात तल्लीन झालेले आम्ही पाहिले आहेत. मी आतापर्यंत 40-45 देशात मुशायरा केला आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>आपण चित्रपटांकडे कसे वळाला?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मला चित्रपटाची विशेष आवड नाही. एकदा गुलशन कुमार 'शबनम' हा चित्रपट करत होते. माझ्या शायरीतील दोन ओळी त्याच्या चित्रपटाच्या थीममध्ये एकदम फिट बसल्या. त्यांच्याकडून आलेल्या बर्‍याच आंमत्रणानंतर मी मुंबईला गेलो. त्यांनी एका आठवड्यात माझी 14 गाणी अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड करून 'आशियाना' नामक एल्बम तयार केला. खरं सांगायचे झाले तर चित्रपटात काम करण्यासाठी मला कधीच स्ट्रगल करावा लागला नाही. चित्रपट निर्माता महेश भट्ट यांच्यासोबत खूप चित्रपट केले. 'सर' हा पहिला चित्रपट मी त्यांच्यासोबतच केला.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>आपण कोणकोणत्या चित्रपटांसाठी आतापर्यंत गीते लिहिली ?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझे आतापर्यत 33 चित्रपट रिलीज झाले आहेत. त्यातील दहा गोल्डन जुबली ठरले आहेत. 'इश्क', 'मुन्नाभाई-एमबीबीएस', 'खुद्दार', 'मैं ‍खिलाडी तू अनाड़ी', 'मिशन कश्मीर' व 'मर्डर' हे सर्व चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहेत. मुन्नाभाई-एमबीबीएस'ची सर्व गाणी हिट झाली आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>नवोदित शायरांना आपण काय संदेश देऊ इच्छिता?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नवोदित शायरी लेखकांनी लेखणीतून शायरीचा झरा वाहता ठेवला पाहिजे. समाजात घडणार्‍या घटनांचा वेध घेतला पाहिजे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>आपला अवडता शायर कोण? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी बरेच शायर वाचले आहेत. परंतु, प्रवासात जंक्शन स्टेशनवर थोडे थांबावेच लागते. त्यातील पहिले जंक्शन म्हणजे गालिब. ते जरा जास्तच थांबून पुढे निघावे लागते. त्यानंतर फिराक गोरखपुरी यांच्या रूपात दुसरे जंक्शन लागले. त्यानंतर आमचा जमाना आला. त्यात अनेक महान शायर आहेत. कालिदासपासून तर महादेवी वर्मा यांच्यापर्यंत अनेक जंक्शन आहेत चांगले शायर आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 24 Dec 2008 17:56:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>भीका शर्मा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[यशाचे राज शाहरुखच्या शब्दात....]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/यशाचे-राज-शाहरुखच्या-शब्दात-108121700012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/यशाचे-राज-शाहरुखच्या-शब्दात-108121700012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA['रब ने बना दी जोडी' या चित्रपटात सुपरस्टार शाहरूख खानने सुरिंदर साहनीची भूमिका साकारून पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना भूरळ घातली आहे. प्रेक्षकांसमोर वेगळी प्रतिमा सादर करताना किंग खानच्या विचारात चांगलेच परिवर्तन]]></description>
      <content:encoded><![CDATA['<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>रब ने बना दी जोडी' या चित्रपटात सुपरस्टार शाहरूख खानने सुरिंदर साहनीची भूमिका साकारून पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना भूरळ घातली आहे. प्रेक्षकांसमोर वेगळी प्रतिमा सादर करताना किंग खानच्या विचारात चांगलेच परिवर्तन झाल्याचे दिसत आहे. वा...वा... लाजबाब... अशी प्रशंसा मिळवणारा 'रब ने बना दी जोडी' हिट झाली. घवघवीत यश प्राप्त केलेल्या या चित्रपटाबद्दल किंग खानच्या शब्दात ऐकूया!... </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>तू चित्रपट साइन करताना विचारपूर्वकच चित्रपट साइन करतो. मग 'रब ने बना दी जोडी' हा चित्रपट तुला का साइन करावा वाटला? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी यशराज फिल्म्सचा चित्रपट साइन करताना कुठलाच विचार करत नाही. त्यांच्यात व माझ्यात होणार्‍या चर्चेतच चित्रपट साकरला जातो. यशजींच्या 'चल आजा पिक्चर कर ले!' असे सांगण्यात चित्रपट साइन होत असतो. जानेवारी महिन्यातील गोष्ट आहे. आदित्यने मला सांगितले की, त्याने माझ्यासाठी एक कथा लिहिली आहे. तेव्हा मी असा विचार केला की, जर त्याने माझ्यासाठी कथा लिहिली असेल तर तो मला नक्कीच सांगेल. आणि तसेच झाले. त्याने कथा मला दाखवली. मी कथा ऐकल्यानंतर 'वा क्या बात है।' असे म्हटल्यावर लगेच आदीने तीन महीन्यानंतर शूटिंगचा नारळ फोडायचा आहे, असे सांगितले. बस्स, मग या चित्रपटात माझे स्थान निश्चित झाले. बॉलीवुडमध्ये असे काही लोक आहेत की, त्यांचा चित्रपट साइन करताना मला काहीच विचार करावा लागत नाही. करण जोहर, फराह खान, यशजी व आदित्य जेव्हा मला विचारणा करतात तेव्हा मी त्यांना नाही म्हणत नाही. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/17/images/img1081217012_1_1.jpg' Alt='sharukh' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>अभिनेत्री अनुष्का शर्मा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरवात करत आहे. याविषयी तुला काय वाटते?  </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खरं! सांगायचे झाल्यास मी जेव्हा पहिल्यांदा अनुष्काला भेटलो तेव्हा मला तिच्यात प्रचंड आत्मविश्वास असल्याचे दिसून आले. मी माझ्या करिअरच्या अशा टप्प्यावर उभा आहे की, मला युवा पिढीसोबत काम करण्याची संधी ‍मिळत आहे. तेव्हा मला असे वाटते की, मी वेगळ्या विचारसरणीचा आहे. अनुष्कासोबत काम करताना मला एक नवी दृष्टी मिळाली. माझी अभिनय करण्याची एक स्टाइल ठरलेली आहे. मला काही लोकांनी विचारले की, तुमच्यासोबत नवीन चेहरे काम करतात, त्यांना अभिनयाचे धडे तुम्ही शिकवले असतील. त्यानंतर मला अनुष्काजवळ जाऊन तिचे आभार मानावेसे वाटले. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/17/images/img1081217012_1_2.jpg' Alt='sharukh' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>आदित्य चोप्रांचा हा तिसरा चित्रपट असून तू त्यांच्या तीनही चित्रपटात काम केले आहेस. याविषयी तुला काय वाटते? </font><font style=' color:#000000;'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>डर' या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान आदित्य आणि माझी मैत्री झाली होती. तो या चित्रपटाचा मुख्य सहाय्यक दिग्दर्शक होता. आम्ही दोघे समान असून आमचे विचारही सारखेच आहेत. त्यामुळेच आम्ही चांगले मित्र बनू शकलो. आदित्यप्रमाणे मी पण लाजाळू आणि एकांतप्रिय आहे. मी अभिनेता असल्यामुळे लोकांना माझ्याविषयी अधिक म‍ाहिती आहे. परंतु आदित्यविषयी म्हणावी तशी माहिती नाही. मी सेटवर नेहमी आदित्यला सर म्हणून बोलत असतो. मी आदित्यचे आभार मानू इच्छितो. कारण त्याने मला त्याच्या तिसर्‍या चित्रपटातही काम करण्याची संधी दिली. मला त्याच्या शेवटच्या चित्रपटातही काम करण्याची इच्छा आहे. याबाबत मी स्वत: ला भाग्यशाली समजतो की, त्याच्या प्रत्येक चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली.</font><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/17/images/img1081217012_2_1.jpg' Alt='sharukh' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>या चित्रपटात तुझा लुक अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. याविषयी तुला काय वाटते? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चित्रपटातील दोन भूमिका एकमेकांपासून एकदम वेग-वेगळ्या आहेत. त्यामुळे दोघांना वेगळा लूक देण्‍याची आवश्यकता होती. आम्ही अशा प्रकारच्या भूमिकांना रेखाचित्र किंवा विनोदी बनवू इच्छित नव्हतो. कारण चित्रपटाच्या कथेसाठी लूक अत्यंत महत्त्वाचा असतो. मी एक दिवस मिशा लावून एका वेगळ्या स्टाईलमध्ये केसांची रचाना करून आदित्यला दाखवले. तेव्हा आदित्यला हवा असलेला वेगळा लूक सापडला असल्याचे त्याने मला सांगितले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>पंजाबमध्ये शूटींग करताना काय वाटले?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यापूर्वीही मी पंजाबमध्ये शूटींगसाठी गेलो आहे. पंजाबचे लोक अत्यंत प्रेमळ आहेत. ते नेहमी आपली काळजी घेत असतात. दर्जेदार जेवण, प्रेम आणि शानदार लोकेशन हे पंजाबचे खास वैशिष्ट्ये. येथे शूटींगदरम्यान गर्दी जमा होते. परंतु या गर्दीचा कोणालाही त्रास होत नाही. खालसा कॉलेजची इमारत पाहून मी तर अचंबित झालो. मला सुवर्ण मंदिर पाहण्‍याची संधीही मिळाली. मंदिरात मी माथा टेकून आपले कुटूंब, चित्रपट आणि मी ओळखत असलेल्या सर्वांसाठी प्रार्थना केली. तेथे जाऊन माझ्या मनाला सुखशांती मिळाली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>या चित्रपटाशी संबंधी एखादी खास घटना सांगू शकशील का? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शूटींगच्या सुरवातीचे सात-आठ दिवस माझ्यासाठी विशेष आठवणीचे आहेत. मी सुरिंदर साहनीच्या लूकमध्ये सेटवर जात असे तेव्हा मला कोणीच ओळखत नसत. 30 वर्षानंतर आठवणार्‍या क्षणाची मला त्याच दिवशी आठवण झाली. 30 वर्षानंतर जेव्हा मी स्टार नसेल तेव्हा मला कोणीही ओळखणार नाही. त्या क्षणाचा मी शूटींग दरम्यान अनुभव घेतला. माझ्याबरोबर असे काही व्हावे असे मला वाटत नाही. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/17/images/img1081217012_2_2.jpg' Alt='sharukh' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>रोमांटिक आयकॉन शाहरुख खानने एका प्रेमकथेत एका सर्वसामान्य व्यक्तीची भूमिका साकरली आहे. याबद्दल काय वाटते? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी नेहमी सांगत आलोय की, मी एका सुपरस्‍टार शाहरूख खान नावाच्या व्यक्तीचा कामगार आहे. मी त्या सुपरस्टार किंवा हिरो किंवा रोमांटिक आयकॉनसाठी काम करत आहे. मी कधीच असा विचार केला नाही की, मी सुपरस्टार आहे. स्वत:‍विषयी सांगायचे असेल तर मी अगदी सर्वसामान्य माणूस आहे. जो सामन्य व्यक्तीप्रमाणे विचार करतो आणि त्यांच्याप्रमाणे राहतो. मी मध्यमवर्गीय कुटूंबातील असल्याचे कधीच विसरत नाही. लोकांना वाटत असले की, मी एक लाख स्क्वेअर फूट जागा असलेल्या बंगल्यात राहतो. माझ्याजवळ महागड्या गाड्या आहेत. परंतु हे सर्व त्या शाहरूख नावाच्या अभिनेत्याला मिळालेलं आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रोमांटिक आयकॉनचा पुरस्कारही त्या अभिनेत्याला मिळाला आहे ज्यासाठी मी काम करतो. मी जेवढ्या रोमांटिक भूमिका केलेले चित्रपट आपण पाहिले असतील तर आपल्याला नक्कीच हे जाणवेल की सर्व मध्यमवर्गीय हावभाव असलेल्या भूमिका आहेत. 'रब ने बना दी जोड़ी’ मधील सुरिंदर तर मला माझ्यासारखाच वाटतो. जर मी स्टार बनलो नसतो तर मीसुद्धा सुरिंदरप्रमाणे मिशा आणि केस रचना असलेला व्यक्ती असतो. मला असे वाटत की, राज आणि राहूल यांनी आता आपला लूक सुरीला देऊन टाकावा. कारण तो मनाने खूप चांगला आह</font><font style='font-size:11pt;'>े.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 17 Dec 2008 11:23:54 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[टेपा संमेलनातून 'टोप्या' उडविणारे डॉ. शर्मा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/टेपा-संमेलनातून-टोप्या-उडविणारे-डॉ-शर्मा-108121000025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/टेपा-संमेलनातून-टोप्या-उडविणारे-डॉ-शर्मा-108121000025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[हिंदी साहित्य जगतात हास्यकवी संमेलनाचे महत्त्व फार आहे. याच संमेलनाचे थोडे वेगळे स्वरूप म्हणजे टेपा संमेलन. डॉ. शिव शर्मा हे गेल्या 38 वर्षांपासून उज्जैनमध्ये हे टेपा संमेलन]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>हिंदी साहित्य जगतात हास्यकवी संमेलनाचे महत्त्व फार आहे. याच संमेलनाचे थोडे वेगळे स्वरूप म्हणजे टेपा संमेलन. डॉ. शिव शर्मा हे गेल्या 38 वर्षांपासून उज्जैनमध्ये हे टेपा संमेलन आयोजित करतात. त्यांच्याशी भीका शर्मा यांनी साधलेला संवाद...    </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>आपल्या विद्यार्थी जीवनाविषयी काही सांगा.  </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझे प्राथमिक शिक्षण मध्य प्रदेशातील ब्यावरा येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण नरसिंहगड येथील हायस्कूलमध्ये झाले. मी फार संघर्षमय वातावरणात बालपण घालवले. मी आठवीत असताना शाकिर अली आणि होमी दाजी यांच्या संपर्कात आलो आणि मार्क्सवादी झालो. खरं तर तेव्हापासून माझी अभ्यासातील रूची वाढली. दहावीनंतर सरळ मी उज्जैनला निघून आलो. मला बालपणापासूनच उज्जैन हे शहर आवडते. एकीकडे कम्युनिस्ट पार्टी व दुसर्‍या बाजूला असलेली येथील प्राचीनता मला आकर्षित करत होत्या. उज्जैन येथील माधव महाविद्यालयात विद्यार्थीदशेतून प्राचार्यच्या रूपात पूर्ण 50 वर्षे काढली. सुरवातीपासून हे महाविद्यालय स्वातंत्र्यलढ्याचे केंद्र राहिले आहे. महान हिंदी साहित्यिकांचे वास्तव्य असल्याने त्यांचा चांगला प्रभाव माझ्यावर पडला आहे. काही वर्ष प‍त्रकारितेता घालविल्यानंतर हास्य संमेलनाच्या आयोजनास प्रारंभ केला. 38 वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>टेपा संमेलन' असते तरी काय ?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिल्लीमध्ये गोपाल प्रसाद मिश्र 'महामूर्ख संमेलन' आयोजित करत होते. परंतु, आपल्या देशात निरक्षरांची संख्या जास्त असल्याने त्याला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. माझ्या मते जगभरात मुर्खांचे बहूमत आहे. 'टेपा' हा एक माळवी शब्द आहे. त्याचा अर्थ भोळीभाबडी व्यक्ती असा होतो. भारतातील जवळपास सर्व हास्यकवी, विनोदी लेखक, संपादक माझ्या संमेलनात सहभागी झालेले आहेत. 200 नागरिकांनी प्रारंभ झालेल्या संमेलनात आज वीस हजार नागरिक सहभागी होतात. यात आम्ही उच्चपदी विराजमान असलेल्या व्यक्तींची व्यंगात्मक पोलखोल करत असतो. टेपा संमेलनातून नागरिकांना निखळ हसविणे हाच मुळ उद्देश आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>आपण व्यंगकार कसे बनलात ?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एक यशस्वी प्राध्यापक बनण्याचे माझे स्वप्न होते. परंतु, विचार केला की, मी 'मुर्ख शिरोमणी' का नाही व्हावं. माळवा परिसरात 'वाचन संस्कृती' लोप पावली आहे. तिला आम्ही नवसंजीवनी दिली. माझे विनोद, कविता प्रसिध्द होऊ लागल्या तशी मला व्यंगकार म्हणून उपाधी मिळाली. माझे वडीलही खूप विनोदी स्वभावाचे होते. ते राजा- महाराजांना विनोद ऐकवायचे. कदाचित त्यांचाच वारसा मी चालवत आहे, असे म्हटले तरी चालेल. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>आपण युवा हास्यलेखक- कवींना काय संदेश देऊ इच्छिता?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी स्वत:ला कधी श्रेष्ठ मानत नाही. परंतु, हल्लीच्या युवा हास्यलेखक- कवींच्या बाबतीत मी निराश आहे. निरर्थक कुणीही हसत नाही. क्लर्क, प्रेयसी व बायको यांच्यावर विनोद करण्यापेक्षा समाजात असलेल्या विकृतींतून विनोद शोधायला हवा. उपरोधातही आक्रमक शैली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>वेबदुनियासाठी कुठला संदेश देणार ?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वेबदुनियाच्या भरभराटीसाठी मी खूप शुभेच्छा देतो. वेबदुनियाचा नऊ भाषांमध्ये पसारा वाढला आहे. मी एकदा लंडन गेलो असता तेथील नागरिक मला म्हणाले की, वेबदुनियाद्वारा भारतातील बातम्या, साहित्य व संस्कृतीशी आमचे नाते जुळले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 10 Dec 2008 11:40:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>भीका शर्मा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['तन्हा' हा फुलांचा गुच्छ - अमित]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/-तन्हा-हा-फुलांचा-गुच्छ-अमित-108112100021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/-तन्हा-हा-फुलांचा-गुच्छ-अमित-108112100021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[इंडियन आयडॉलच्या सुरवातीपासून चर्चेत आलेला गायक व छोट्या पडद्यावरील कलाकार तसेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेत लीडची भूमिका साकरणारा अमित टंडनने अल्पावधीत स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>इंडियन आयडॉलच्या सुरवातीपासून चर्चेत आलेला गायक व छोट्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>पडद्यावरील कलाकार तसेच 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अमित टंडनने अल्पावधीत स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. अमितने नुकताच त्याचा स्वत:चा  '</font><font style=' color:#8000FF;'><b>तन्हा' </font><font style=' color:#000000;'></b>अल्बम रिलीज केला आहे. '</font><font style=' color:#8000FF;'><b>तन्हा' </font><font style=' color:#000000;'></b>विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अमितशी साधलेला संवाद.... </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><i>तुझ्या नवीन अलबमविषयी आम्हाला थोडक्यात सांगा.</font><font style=' color:#000000;'></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नुकताच </font><font style=' color:#8000FF;'>‘'<b>तन्हा' </font><font style=' color:#000000;'></b>नावाचा माझा पहिला अल्बम प्रदर्शित झाला आहे. कारण, इंडियन आयडॉलनंतर एक अल्बम बनविण्याची माझी इच्छा होती. यामध्ये माझ्या आवडीची गाणी आणि संगीत आहे. फुलांच्या गुच्छाप्रमाणे अनेक प्रकारची गाणी मी या अलबममध्ये गुंफलेली आहेत. त्यांचा व्हिडीओ देखील चांगला आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><i>एका कलाकारासाठी त्याचा पहिला अल्बम अत्यंत महत्त्वाचा असतो. तू विवाहीत आणि एका सूखी कुटूंबाबरोबर राहत आहेस. तर मग या अलबमचे नाव तू </font><font style=' color:#8000FF;'>‘'<b></i>तन्हा' </font><font style=' color:#FF0080;'></b><i>असे का ठेवले?</font><font style=' color:#000000;'></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होय, मी माझ्या वैवाहिक जीवनात अत्यंत खूश आहे. पण अल्बमचे नाव ‘तनहा’ ठेवण्यामागे एक कारण आहे, ते म्हणजे अल्बमचे टायटल सॉंग आणि टायटल व्हिडीओ ‘तन्हा हूँ मैं’ असे आहे. जेव्हा लोक गाणं आणि व्हिडीओ बघतील त्यावेळी त्यांना या अल्बमचे नाव योग्य असल्याची खात्री पटेल. </font><br/> <font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/21/images/img1081121021_1_1.jpg' Alt='amit' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><i>अल्बममध्ये किती गाणी आहेत? </font><font style=' color:#000000;'></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अल्बममध्ये एकूण 14 गाणी असून त्यापैकी चार ओरीजनल गाण्याची रिमिक्स आहेत. यामध्ये पॉप रॉक, पंजाबी आणि रोमॅंटिक हिंदी गाण्याचा समावेश आहे. पॉप रॉक गाण्याबरोबरच सुफी गाणेही आहे. मला जी गाणी आवडतात त्याचप्रकारची गाणी मी अल्बबममध्ये घेतली आहेत. मी  पंजाबी म्युझिकचा खूप मोठा फॅन आहे. गुरूदासमानजींची गाणी मी नेहमी ऐकत असतो. हल्ली मी पंजाबी म्युझिकही ऐकतो. तसेच, हिंदी रोमॅंटिक गाणीही ऐकायला मला फार आवडतात. या सर्व बाबी लक्षात ठेवूनच मी अल्बम तयार केला आहे. ‘तन्हा हूँ मैं’ च्या तालावर हिप हॉपचा फ्लेवर येतो. गाण्याच्या बोलावर विशेष ध्यान देऊन त्याचा अर्थ लागेल असे तयार केले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><i>तू आपल्या अल्बममध्ये चार रिमिक्स गाणी का टाकली आहेत. त्याचे कारण काय?  </font><font style=' color:#000000;'></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हा माझा पहिलाच अल्बम असल्याने मी प्रेक्षकांना नाराज करू इच्छित नव्हतो. कारण, तो माझा आवडता अल्बम असून जेव्हा आपण एखादे काम पहिल्यांदाच करत असतो. तेव्हा मनात एक वेगळाच विचार असतो. प्रेक्षकांना पहिल्यांदा काहीतरी नवीन देण्याचा मी प्रयत्न केला आहे. सुरवातीला दोन व्हिडीओ तयार झाले असून तिसरा आणि चौथा व्हिडीओ लवकरच तयार केला जाईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><i>‘तन्हा’ मधील गाण्याच्या व्हिडीओबद्दल थोडे सांग? </font><font style=' color:#000000;'></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यामधील गाण्याचा व्हिडीओ एकदम आगळा-वेगळा असावा, असा विचार मी केला होता. सध्या हिंदी चित्रपटाचा एवढा प्रभाव आहे की, पॉप अल्बम कुठे लपून जातात हे कळतच नाही. माझी ओळख निर्माण करण्यासाठी माझा व्हिडीओ देखील वेगळा असावा, असे मला वाटले होते. मी त्याचा लूक बराचसा इंटरनॅशनल ठेवला आहे. ‘तन्हा’ च्या टायटल ‍व्हिडीओ सॉंगमध्ये ब्लॅक अँड व्हाइट सेटिंग ठेवले आहे. संपूर्ण व्हिडीओ माझ्यावरच चित्रित करण्यात आला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 21 Nov 2008 13:05:36 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[काळ्या जादूवर विश्वास हा ज्याचा त्याचा प्रश्न – रामू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/काळ्या-जादूवर-विश्वास-हा-ज्याचा-त्याचा-प्रश्न-–-रामू-108111200017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/काळ्या-जादूवर-विश्वास-हा-ज्याचा-त्याचा-प्रश्न-–-रामू-108111200017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[विज्ञान आणि अंधश्रध्‍दा या विषयावर नेहमीच चर्चा होत आली आहे. 'मानो या न मानो'च्‍या आधारे या विषयाच्‍या आधारे नेहमीच वादही झाले आहेत. भूत, डरना मना है, वास्तुशास्त्र]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#800040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'><b>विज्ञान आणि अंधश्रध्‍दा या विषयावर नेहमीच चर्चा होत आली आहे. 'मानो या न मानो'च्‍या आधारे या विषयाच्‍या आधारे नेहमीच वादही झाले आहेत. भूत, डरना मना है, वास्तुशास्त्र यासारख्‍या अनेक हॉरर चित्रपटांचे निर्माते राम गोपाल वर्मा यांचा 'फूँक' हा चित्रपट काळीजादू आणि अंधश्रध्‍दा याभोवती फिरतो. या चित्रपटाच्‍या विषयावरून रामगोपाल वर्मा यांची वेबदुनियाशी झालेली चर्चा</font><font style=' color:#000000;'>…</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>प्रश्न :- तुमच्‍या 'फूँक' या चित्रपटाची कथा कशावर आधारीत आहे.</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर :- 'फूँक' हा काळ्या जादूवर आधारित चित्रपट आहे. अनेक जण या प्रकारच्‍या जादूला  मानतात. जर तुमचे कुणाशी वैर आहे. तर तुम्‍हाला संपविण्‍यासाठी तुमचा शत्रू अशा प्रकारच्‍या  जादूटोण्‍याचा वापर करू शकतो. काही लोक समोरून तर काही लोक मागून ही जादू करीत  असतात. 'फूँक'च्‍या कथेत या सर्व गोष्‍टींना अंधश्रध्‍दा समजणा-या अशाच एका व्‍यक्‍तीची  कथा आहे. जो या सर्व गोष्‍टींवर अजिबात विश्‍वास ठेवत नाही. मात्र त्‍याला अशा प्रसंगांचा  सामना करावा लागतो. विज्ञान आणि डॉक्‍टरही याबाबतीत कोणतेही स्‍पष्‍टीकरण देऊ शकत  नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>प्रश्न :- काळ्या जादूबद्दल तुमचं मत काय? अशा घटनांमागे कोणती अदृश्‍य शक्‍ती असते  का? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर :- माझा चित्रपट हे नाही सांगत की काळी जादू खरी की खोटी. ही अंधश्रध्‍दा आहे की  आणखी काही. जर कुणासोबत किंवा त्‍याच्‍या शेजार-पाजा-यांसोबत अशा घटना घडू लागल्‍या  तर तो विश्‍वास ठेवतो. ज्‍याच्‍यासोबत नाही घडत तो नाही ठेवत. ही तर ‘मानो न मानो’  सारखी ही गोष्‍ट आहे.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>प्रश्न :- तुमच्‍या चित्रपटासाठी तुम्‍ही हाच विषय का निवडला?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर :- काळ्या जादूवर आतापर्यंत कुणीही चित्रपट बनविला नव्‍हता. हा नवा विषय आहे. त्‍यामुळे मला असा चित्रपट बन‍वायचा होता. हा चित्रपट पाहिल्‍यानंतर प्रत्‍येकाला वाटेल की हे सर्व माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांसोबतच घडतंय. या चित्रपटाचा विषयच असा आहे, की  ज्‍यावर भरपूर वादविवाद करता येतील.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>प्रश्न :- चित्रपटात नवख्‍या कलावंतांना संधी देण्‍याचे कारण काय? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर :-माझ्या चित्रपटासाठीचे कलावंत मी चित्रपटाच्‍या आणि कथेच्‍या गरजेनुसार निवडत असतो. या चित्रपटात मला असे लोक हवे होते. ज्‍यांची प्रेक्षकांच्या मनात कोणतीही इमेज  तयार झालेली नाही. आणि म्‍हणून मी ही निवड केली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 12 Nov 2008 14:58:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[इंटरनॅशनल सेलिब्रिटी शिल्पा शेट्टी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/इंटरनॅशनल-सेलिब्रिटी-शिल्पा-शेट्टी-108110500028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/इंटरनॅशनल-सेलिब्रिटी-शिल्पा-शेट्टी-108110500028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[बॉलीवूडच्या प्रवासात नेहमी वादाच्या भोवर्‍यात सापडलेली शिल्पा अचानक 'बिग ब्रदर' रियलिटी शोची विजेता बनून रातोरात 'इंटरनॅशनल सेलिब्रिटी' झाली. आता ती 'बिग बॉस -2' ची होस्ट झाल्याने सध्या पुन्हा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#800080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'>बॉलीवूडच्या प्रवासात नेहमी वादाच्या भोवर्‍यात सापडलेली शिल्पा अचानक 'बिग ब्रदर' रियलिटी शोची विजेता बनून रातोरात 'इंटरनॅशनल सेलिब्रिटी' झाली. आता ती 'बिग बॉस -2' ची होस्ट झाल्याने सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या  'इंटरनॅशनल' भरारीबाबत शिल्पाशी केलेली बातचीत....  </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न : तू नेहमी वादाच्या भोवर्‍यातच असते, असे का ?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : हा तर मला मीडियाकडून मिळालेला 'कृपाप्रसाद' आहे. काही नसताना मीडिया वाद उभा करतो व जनतेला तोंड आम्हालाच द्यावे लागते. 'बिग बॉस' वरूनही आधी मीडियानेच वादळ उठवले. त्यामुळे त्यात सहभागी व्हवे लागले. याला नशीबाचा भाग समजून मी त्याविषयी जास्त विचार करत नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न : मोनिका बेदी व राहुल महाजनला बिग बॉसमध्ये आणण्याचे कारण काय?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : मोनिकाला पाहण्यासाठी लोक उत्सुक होते. मोनिका व राहुल आधीच चर्चेत होते. त्यांना जनतेपर्यंत पोहचण्यासाठी एक चांगला प्लॅटफार्म हवा होता. माझ्या मते त्या दोघांना तो 'शो' अधिक फायदेशीर ठरला असावा. माझ्यासाठी मोनिकाची विविध अंगानी ओळख होणेही तितकेच महत्त्वाचे होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न : तुझे चित्रपटापासून दूर जाण्याचे कारण काय?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : मला नाही वाटत की, मी चित्रपटापासून दूर जात आहे. हे खरं आहे की, 'मेट्रो' व 'अपने' या चित्रपटानंतर मी जास्त चमकली नाही. कारण त्यावेळी युकेमध्ये माझे म्युझिकल शो सुरू होते. त्यामुळे गॅप पडला असेल. आता तर माझे चाहते मला फेब्रुवारीमध्ये माझ्या होम प्रोडक्शनच्याच फिल्ममध्ये पहातील. त्याआधी 'रुखसाना'मध्ये पाहुणे कलाकार म्हणून मी येणार आहे. खरं सांगायचे झाले तर मी आयटम सॉंग करणे बंद केले होते. माझ्या फॅनच्या मागणीवरून एक सॉंग केले आहे. या व्यतिरिक्त सनी देओलच्या होम प्रोडक्शनच्या एका चि‍त्रपटातही काम केले आहे.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/05/images/img1081105028_1_1.jpg' Alt='shipa' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न : तुला मॉडेलिंगमध्ये जास्त रूची दिसते?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : नाही, असं काही नाही. काही दिवसासाठी मी मॉडेलिंगच्या क्लासला गेली होती, हे खरे आहे. मात्र मला प्रत्येक गोष्टीत परफेक्ट व्हायला आवडते. आता तर मी व्हायलेनही शिकले आहे. मला माहित आहे की, मी समजते तेवढे हे सोपे नाही, परंतु मी ते शिकण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न : तुझी योगासनाची सीडी बाजारात आली आहे, या मागे तुझा काय हेतू ?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : योगसनाची सीडी चांगला बिझनेस करत आहे. नागरीकामध्ये योगासनाच्या प्रति जागरूकता निर्माण व्हावी हाच त्यामागचा माझा हेतू आहे. तसे पाहिले तर, आम्ही आधी आंतरराष्ट्रीय स्तरावर काढली होती. भारतात सीडी रिलीज झाल्यानंतर असे दिसले की, युवापिढीकडून योगासनाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न : योगासनापासून तुला काय फायदे झाले?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : मला योगापासून खूप फायदे झाले आहेत. जेव्हा चाहते माझ्याकडे पाहतात, तेव्हा मी त्यांना हक्काने सांगते, हे तर योगाभ्यासाचे योगदान आहे. माझी मान दुखायची. तेव्हापासून मी योगासने सुरू केली. योगासनाचे फायदे स्वत: अनुभवल्यानंतर त्याला व्यावसायिक स्वरूप दिले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रश्न : कुठलीही आपत्ती आल्यास बॉलीवूड काय भूमिका बजावते ?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर : पूर, बॉम्बस्फोट या सगळ्यातील आपदग्रस्तांच्या मदतीसाठी फिल्म इंडस्ट्रीकडून फंड गोळा करणे आदी कामांमध्ये मी नेहमी सहभागी होते. कारगिल युद्धावेळीही आम्ही खूप मदत पाठ‍वली होती.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 05 Nov 2008 16:16:37 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['पद्मश्री' हा शेतकर्‍यांचा सन्मान- जैन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/-पद्मश्री-हा-शेतकर्‍यांचा-सन्मान-जैन-108110500014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/-पद्मश्री-हा-शेतकर्‍यांचा-सन्मान-जैन-108110500014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रातील जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड ही कंपनी कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. साधारण 2200 कोटीची दरवर्षी उलाढाल करणारी ही कंपनी 22 उत्पादनाच्या माध्यमातून जगातील 150 देशांना सेवा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>महाराष्ट्रातील जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड ही कंपनी कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. साधारण 2200 कोटीची दरवर्षी उलाढाल करणारी ही कंपनी 22 उत्पादनाच्या माध्यमातून जगातील 150 देशांना सेवा पुरवण्यात यशस्वी ठरली आहे. मायक्रो इरिगेशन क्षेत्रात या कंपनीने दुसरे स्थान प्राप्‍त केले आहे. जैन इरिगेशन सिस्टिमच्या यशोगाथेविषयी  वेबदुनियेसाठी डॉ. उषा शर्मा यांनी कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष भंवरलाल जैन(मोठे भाऊ) यांच्याशी साधलेला संवाद.... </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>अवघ्या सात हजार रुपयांच्या भांडवलावर उभ्या राहिलेल्या व्यवसायामध्ये आपल्याला प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागले असेलच? 'संघर्षातून उत्कर्ष' या आपल्या प्रवासाबाबत काही सांगू शकाल? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर :- व्यक्तीकडे जेव्हा पैसा येतो तेव्हा तो समोरच्या व्यक्तीला कमी लेखतो. भूतकाळ विसरतो व हवेतच उडायला लागतो. मात्र, तो हे विसरतो की, त्याच्या अशा वागण्याने त्याच्या प्रगतीवर वाईट परिणाम होईल. मी स्वत:ला भाग्यशाली मानतो. कारण मी यशासोबत अपयश देखील पचवले आहे. आणि हीच प्रवृत्ती व्यक्तीला महान करते. देशाचे पंतप्रधान मनमोहनसिंह व अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही असेच केले आहे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्याचे मी अनुकरण केले आहे. स्वप्न पाहणे काही वाईट नाही आणि मी ही माझ्या व्यवसायाच्या उन्नतीसाठी नेहमी स्वप्न पाहत असतो. मी असे कुठलेच क्षेत्र सोडले नाही की, त्यात मी डोके घातले नाही. जसे की हार्डवेअर, सॉफ्टवेअर, बॅंकिग, माइन्स व जाहिरात आदी क्षेत्रात मी स्वत:ला सिध्द केले आहे. तेव्हा माझ्यासमोर 12 पर्याय शिल्लक होते. त्यातील काही मी सांभाळू शकलो तर काही मला सांभाळता आले नाहीत. त्याच दरम्यान मंदीची लाट आल्याने आय.टी. व टेलीकम्युनिकेशन्स यावर मी प्रभूत्व न मिळवू शकल्याने माझ्या शेअर होल्डर, सप्लायर आदींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत आर्थिक नुकसानाची जबाबदारी मी स्विकारून जाहीर सूचनेच्या माध्यमातून सगळ्यांची मी माफी मागितली. त्या वेळी जैन इरिगेशनच्या शेअरची किंमत 9 रुपये झाली होती. त्यानंतर वाढून 700 रुपये झाली व आज 450 रुपयांवर ती स्थिर आहे. कठोर परिश्रम व दृढ इच्छाशक्तिच्या बळावर आम्ही त्या संकटातून सावरलो. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/05/images/img1081105014_1_1.jpg' Alt='bhanwarlal' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>समाजसेवेतही आपण अग्रेसर आहात. आपण स्थापन केलेल्या अनुभूती निवासी शाळेविषयी काही माहिती देऊ शकता ? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर :- आज कार्पोरेट जगतामध्ये 'सामाजिक उत्तरदायित्व' या गोष्टीचा जो तो गाजावाजा करताना दिसतो. सामाजिक उत्तरदायित्व हेच कर्तव्य, असे मानणारा मी आहे. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाज व कुटुंबाशिवाय तो राहूच शकत नाही. समाजकार्य तर आमच्या नित्य व्यवहाराचे एक अनिवार्य अंग आहे. प्रसारमाध्यमांमध्ये चमकण्यासाठी सामाजिक सेवेचा आव आणणारेही समाजात भरपूर भेटतात. मात्र, ते त्याची जबाबदारी विसरलेले असतात. ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबाची व मुलांची जबाबदारी घेता. त्यप्रमाणे समाजातील गरीब मुलांची देखील आपण जबाबदारी स्विकारली पाहिजे. शासनाने तर नेहमीप्रमाणे याबाबत हात वर केले आहेत. समाजसेवेसाठी तर प्रत्येक कंपनीने हातभार लावला पाहिजे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी वयाच्या 25-26 वर्षांपासून स्वत:ला समाजसेवेला वाहून घेतले होते. समाजात मी विविध विकास कार्ये केली आहेत. माझी अशी इच्छा होती की, एका छोट्या निवासी शाळेची स्थापना करावी. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत संस्कार मिळाले पाहिजे. माझी ही इच्छा अनुभूति निवासी शाळेच्या माध्यमातून पूर्ण झाली. यातून बाहेर पडलेला प्रत्येक विद्यार्थी सुशिक्षित व संस्कारक्षम नागरिक बनेल, असा मला विश्वास आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते 'पद्मश्री'ने सम्मानित झाल्यानंतर आपल्याला काय वाटले?  </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शासनाने मला 'पद्मश्री'साठी पात्र समजले, मात्र मी आजही स्वत:ला त्या लायकीचा समजत नाही. हा माझ्या त्या कार्याचा सन्मान आहे, जे मी कृषी क्षेत्रात करत आहे. माझा हा सन्मान झाला तो माझा नाहीच तर कृषी देवतेचा व शेतकरी राजाचा सन्मान आहे. शेतकर्‍यांच्या परिश्रमाचे प्रतीक आहे. मी हा सम्मान त्यांना अर्पण करतो.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 05 Nov 2008 12:56:51 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[स्वदेशी मशिन्सची परदेशात निर्यात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/स्वदेशी-मशिन्सची-परदेशात-निर्यात-108110400013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/स्वदेशी-मशिन्सची-परदेशात-निर्यात-108110400013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[एक काळ असा होता जेव्हा भारतात रस्ते बनवण्यासाठी लागणारी उपकरणे व मशिनरी ‍परदेशातून आयात करावी लागत होती.  त्याच काळात गुजरात राज्यातील मेहसाणा येथील अनिल पटेल अमेरिकेतून इंजिनिरयरिंगचा अभ्यासक्रम]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>एक काळ असा होता जेव्हा भारतात रस्ते बनवण्यासाठी लागणारी उपकरणे व मशिनरी ‍परदेशातून आयात करावी लागत होती.  त्याच काळात गुजरात राज्यातील मेहसाणा येथील अनिल पटेल अमेरिकेतून इंजिनिरयरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात परतले. त्यांनी स्वदेशी मशिनरीच्या उत्पादनाबद्दल विचार करून गुजराथ अपोलो कंपनीची स्थापना केली. आज गुजराथ अपोलो कंपनीद्वारे निर्माण केलेल्या मशिन्स जगातील किमान 25 देशांना निर्यात केल्या जातात. माजी उद्योगमंत्री अनिलभाई पटेल यांच्या यशस्वी वाटचाल संदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत....</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>आपल्याला रोड पेवर मशिनचे उत्पादन करण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सुरवातीला कन्स्ट्रक्शन्स डिपार्टमेंटला आधुनिक करण्याचा विचार मांडला. मी त्या दरम्यान अमेरिकेतून इंजिनियरिंगची पदवी प्राप्त करून भारतात परतलो होतो. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात होतीच. मग अमेरिकी कंपन्यांशी संपर्क साधला आणि गुजराथ सरकारच्या जीआयआयसीच्या सहयोगाने गुजराथमध्ये पहिल्यांदा रोड पेवर मशीनचे उत्पादन सुरू केले. गुजराथ अपोलोच्या नावाने सुरू केलेल्या या कंपनीत अमेरिकी तंत्रज्ञानाचा प्रयोग करून मशिन तयार केल्या जात होत्या. या कामाचे राजीव गांधी यांनी खूप कौतुक केले होते. आज आम्ही जपानमधील कंपनीच्या सहयोगाने अत्याधुनिक पध्दतीचे  प्रयोग करून आसफाल्ट बेस मिक्स प्लांट तयार करीत आहोत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>आयात होणारी मशिन्स आपण स्वदेशात कशा बनवल्या? </font><font style=' color:#000000;'></font><br/>1990 <font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्ये डॉ. अब्दुल कलाम (माजी राष्ट्रपती) यांनी या उद्योगाचे आधुनिकीकरण करण्यासाठी टायफेक्टची (टॅक्नॉलॉजी फॉर इन्फोर्मेशन असेसमेन्ट काउन्सिल) संकल्पना मांडली. ज्या मशिन्स 1980-90 मध्ये परदेशातून आयात होत होत्या त्या आमच्या देशात तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केले गेले. या आधारावर शेवटी आम्ही खूप मेहनत करून स्वदेशी बनावटीच्या मशिन्स तयार केल्या. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/04/images/img1081104013_1_1.jpg' Alt='anil' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>आज या मशिनी किती देशात निर्यात होत आहेत? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आम्ही कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील गरजा पूर्णपणे भागवत आहोत. त्याचबरोबर जगातील 25 हून जास्त देशांमध्ये या मशिन्स निर्यात होतात. ऑस्ट्रेलिया, थायलंड, मिडल ईस्ट व आफ्रिकी देशांच्या व्यतिरिक्त युरोपमध्ये सुद्धा या मशिन्सचा जास्त खप आहे. देशातील इंजिनियर्सद्वारे तयार केलेल्या मशिन्स आज बाहेर निर्यात होत आहेत, याचा आम्हाला अभिमान वाटतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>आपल्याला सुरवातीच्या काळात काही त्रास झाला का? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतात रस्ते तयार करण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी गोल्डन कोर्ड एंगल नावाची योजना सुरू केली होती. तेव्हापासूनच या प्रकारच्या मशिन्सचे उत्पादन वाढले, पण त्यावेळेस आमच्या जवळ स्टॉफला ट्रेन करण्यासाठी आणि स्पेयरपार्ट्‍ससाठी अडचणींना तोंड द्यावे लागले होते. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/04/images/img1081104013_1_2.jpg' Alt='anil' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>आपण आपल्या यशाचे श्रेय कोणाल द्याल?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जेवढ्या खर्चात आम्ही मशिन्स तयार केल्या ते करणे विदेशी कंपन्यांसाठी अशक्य होते. अपोलोच्या यशाला पाहून आज मला असं वाटत आहे की माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. मी यशाचे श्रेय आपल्या इंजीनियरिंगचे शिक्षण आणि माझे कुटुंब व थोरले भाऊ मणिभाई यांना देतो, ज्यांनी मला इंजिनियरिंगच्या शिक्षणासाठी विदेशात जाण्यासाठी प्रोत्साहित केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>आजच्या युवकांना यशस्वी उद्योगपती होण्यासाठी काय लक्षात ठेवायला हवे? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्या मतानुसार एक यशस्वी उद्योगपती होण्यासाठी सर्वांत अगोदर युवकांनी अभ्यासात लक्ष दिले पाहिजे आणि आपल्या आवडीनुसार आपले करियर निवडायला हवे. त्याचबरोबर कॉम्प्यूटर व इंग्रजीचे ज्ञान, पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्ट आणि आपल्या आवडत्या विषयांवर प्रभुत्व मिळवणे जरूरी आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 04 Nov 2008 10:58:33 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राजू हाजीर हो :राजू श्रीवास्तव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/राजू-हाजीर-हो-राजू-श्रीवास्तव-108110400009_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/राजू-हाजीर-हो-राजू-श्रीवास्तव-108110400009_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[राजू श्रीवास्तव हे आजचे चलनी नाणे आहे. 'लाफ्टर चॅलेंज'मधून पुढे आलेला राजू खरे तर बर्‍याच वर्षांपासून या क्षेत्रात आहे. पण 'लाफ्टर' मुळे त्याला जगव्यापी ओळख मिळाली. आज हा विनोदवीर 'आमचा हसविण्याचा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>राजू श्रीवास्तव हे आजचे चलनी नाणे आहे. 'लाफ्टर चॅलेंज'मधून पुढे आलेला राजू खरे तर बर्‍याच वर्षांपासून या क्षेत्रात आहे. पण 'लाफ्टर' मुळे त्याला जगव्यापी ओळख मिळाली. आज हा विनोदवीर 'आमचा हसविण्याचा धंदा' म्हणत देशभर फिरतो आहे. अनेक वाहिन्यांवर त्याचे कार्यक्रम सुरू असतात. आता त्याचा नवा शो 'राजू हाजीर हो' एनडीटिव्ही इमेजिन या वाहिनीवर सुरू झाला आहे. या निमित्ताने राजूशी 'वेबदुनिया'ने बातचीत केली. त्याच्याशी साधलेला हा संवाद....       </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>आपल्या नवीन 'शो'विषयी काही सांगाल ?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एनडीटीव्ही इमेजिनवर माझा नवीन शो 'राजू हाजीर हो' सुरू होत आहे. याच्या प्रत्येक भागात दोन प्रमुख पाहुणे असतील. शोमध्ये पाहुणे आणि मी असे तीन जण परफॉर्मंस देतील. आतापर्यंत या शोचे आम्ही 20 भाग शूट केले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>शो'साठी आपण वेगवेगळ्या शहरात जात आहात का? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हो लोकांना भेटणे ही माझी आवड आहे. प्रत्येक शहरात माझे मित्र आहेत. त्या सगळ्यांमध्ये मी हास्य शोधत असतो. 'राजू हाजीर हो'ला जिवंतपणा येण्यासाठी मी गेल्या सहा महिन्यापासून छोट्या पडद्यावर आलो नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/>‍<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/04/images/img1081104009_1_1.jpg' Alt='raju' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>हल्ली चित्रपटामध्ये नायकच कॉमेडी करत असल्याने विनोदी कलाकारांना संधी कमी मिळते? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याने काहीच फरक पडलेला नाही. मला तर असे वाटते, माझ्यासारख्या स्टॅन्डअप कॉमेडियन्सने चित्रपटात जायलाच नको. कारण जनतेमध्ये जाऊन त्यांना हसविण्याचे काम त्याहीपेक्षा श्रेष्ठ आहे. भविष्यात एक दिवस असा येईल की, चित्रपट निर्माताच आम्हाला घेऊन चित्रपट काढेल. त्यावेळी आम्हाला समाधान लाभेल. परदेशात स्टॅन्डअप कॉमेडियनला खूप मान आहे. त्याला चित्रपटाची मदत मुळीच घ्यावी लागत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>टिव्हीच्या माध्यमातून चांगले विनोदी कलावंत मिळतात काय ? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या काही दिवसात इतके विनोदी कलाकर मिळाले आहेत की, कॉमेडी इंड्रस्टी तयार झाली आहे. मिमिक्री कलाकार आता स्टॅन्डअप कॉमेडियन म्हणून ओळखले जातात. आता विनोदाचे अभ्यासक्रम शिकवणार्‍या संस्था सुरू होतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>विनोदी कलाकारांना इतर कलाकारांच्या तुलनेत कमी प्रतिष्ठा मिळते? त्यात काही परिवर्तन घडून येईल काय? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हो नक्कीच! जनतेच्या मनात विनोदी कलाकारांना स्थान मिळत आहे. त्यांच्या कलेला दाद मिळत आहे. भविष्यात विनोदी कलाकारांना सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास आहे.   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>चुटके तयार करताना काही संदेशही देता काय?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>का नाही! आमचे तर ते कर्तव्यच आहे. जनतेसमोर चुटके सादर करताना हशे मिळतवोच. पण त्या माध्यमातून त्यांचे प्रबोधनही करतो. प्रत्येक कलाकाराने समाजप्रबोधन तर केलेच पाहिजे. मी या मताचा आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>आपला आवडता कॉमेडियन कोण ?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>किशोर कुमार, मेहमूद व जॉनी लीवर, हे माझे सर्वात आवडते कॉमेडियन आहे. स्टेजवर जो परफॉर्म करतो त्याचा तर मी 'आशिक' आहे. स्टेजवरील परफॉर्मचा फक्त काही अंशच ते चित्रपटात देऊ शकतात.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 04 Nov 2008 10:34:46 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डोळ्यांना नवसंजीवनी देणारे डॉ. हार्डिया]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/डोळ्यांना-नवसंजीवनी-देणारे-डॉ-हार्डिया-108103100016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/डोळ्यांना-नवसंजीवनी-देणारे-डॉ-हार्डिया-108103100016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[विविधतेने नटलेल्या वसुंधरेला न्याहाळण्यासाठी आवश्यक असते दृष्टी! सगळं ऐश्वर्य आहे पण ते पाहण्यासाठी डोळे नसतील तर ते ऐश्वर्य कवडीमोल नाही का? नाजूक]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>विविधतेने नटलेल्या वसुंधरेला न्याहाळण्यासाठी आवश्यक असते दृष्टी! सगळं ऐश्वर्य आहे पण ते पाहण्यासाठी डोळे नसतील तर ते ऐश्वर्य कवडीमोल नाही का? नाजूक सुंदर डोळ्यांना नवसंजीवनी देणारे मध्य प्रदेशातील इंदूर येथील डॉ. हार्डिया यांनी आजपर्यंत साडेसहा लाख नागरिकांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून त्यांना नवदृष्टी दिली आहे. वैद्यकिय क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान पाहून त्यांच्या नावाची 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रिकार्डं'मध्ये नोंद करण्यात आली आहे. वैद्यकीय सेवेच्या प्रवासाबाबत डॉ. हार्डिया यांच्याशी केलेली बातचीत...</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>विद्यार्थीदशेत असताना पुढे जाऊन काय व्हावे असे वाटत होते?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खरं सांगायचे तर मी डॉक्टर होण्याचे स्वप्न तर कधीच पाहिले नव्हते. लहानपणी मी खूप खोड्या करायचो. त्यामुळे माझ्या वडिलांनी मला इंदूरच्या प्रसिद्ध मल्हाराश्रम या शाळेत भरती केले होते. तेथे राहून स्वावलंबन काय असते हे मला कळाले. तेव्हापासून माझी कामे ‍मी स्वत: करत होतो. वडिलांची इच्छा व त्यांच्या आशीर्वादाने वैद्यकीय महाविद्यालयात मला प्रवेश मिळाला. त्यावेळी डॉक्टर म्हणजे परमेश्वरच, असे मी समजत होतो. तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितले, की डॉक्टर म्हणजे दुसरी आईच असते. त्यामुळे गरीबांची सेवा कर. पैशांच्या मागे धावू नकोस. बस्स त्यांच्या या मार्गदर्शनाच्या जोरावर मी आतापर्यंतचा प्रवास केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>आपण किती नागरिकांना दृष्टी देण्यात यशस्वी झाला आहात? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी साधारण साडेसहा लाख नागरिकांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया केली आहे. यापुढे तर मी ते लक्षात देखील ठेवणार नाही. मला कुठल्याच प्रकारच्या पुरस्काराची अपेक्षा नाही. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0810/31/images/img1081031016_1_2.jpg' Alt='hardia' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>आपल्या नावाची 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड'मध्ये नोंद झाली आहे, याबाबत काही सांगू शकाल? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड'मध्ये नाव आल्याने कोणी मोठं होत नाही. कुठलाही व्यक्ती त्याच्या कार्याने मोठा होत असतो. कार्य जर निष्ठा आणि निस्वार्थीपणाने केले असेल तर ती मोठी गोष्ट आहे. व्यक्तीच्या आयुष्यात डोळ्यांचे किती महत्त्व असते, हे मला वडिलांनी लहानपणीच सांगून ठेवले होते. त्यामुळे भारतभरातून येणार्‍या नेत्ररोग पिडीतांना मी कधीच निराश करत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>आपल्या रूग्णालयात गरीब, गरजुंसाठी विशेष सवलत दिली जाते? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खरं आहे. रूग्णालयात येणार्‍या प्रत्येक गरीब व गरजू नागरिकांची मी मदत करतो. 24 तास कमी मोबदल्यात काम करणार्‍या नागरिकांकडून मी फी घेतली तर ते कुणाला तरी लुटतील. मला अशा पैशाची काहीच गरज नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>आपल्या रूग्णालयातील सुविधांबाबत काही सांगा ? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्या रूग्णालयात अत्याधुनिक सुविधा बसविण्यात आली आहे. आशियात लेजर मशीन आणारा मी पहिलाच आहे. आर्कची सर्जरी ही केवळ ‍रशिया अथवा अमेरीकेमध्येच होत होती. मुलांचा लहानपणात चष्म्याचा नंबर वाढण्याच्या समस्येला कुठल्या मार्गाने थांबवता येईल, या संदर्भात रिसर्च करून त्या दिशेने माझे निरंतर कार्य सुरू आहे. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0810/31/images/img1081031016_1_3.jpg' Alt='hardia' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>निशुल्क शिबिराच्या आयोजनामागे काय उद्देश आहे?</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आम्ही वर्षातून दोन वेळा शिबिराचे आयोजन करतो. पहिले म्हणजे 19 मार्चला, त्या दिवशी माझ्या वडिलांची जन्मतिथी असते व दुसरे म्हणजे त्यांच्या पुण्यतिथीला दि. 10 ऑगस्ट रोजी. या माध्यमातून गरीबांची सेवा करणे हाच प्रमाणिक उद्देश आहे. 1981 सालापासून कधी न खंड पडता शिबिराची परंपरा सुरू आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>आज प्रत्येक कार्यालयात कॉम्प्यूटर आले आहेत. त्यावर काम करणार्‍यांच्या डोळ्यांचे रक्षण कसे केले जाऊ शकते? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या डोळ्यांमध्ये एक 1 मि.मी.चा पडदा असतो. त्याला मॅक्यूला म्हणतात. मॅक्यूलाला जास्त वेळ व्यस्त ठेवणे डोळ्यांसाठी घातक असते. त्यामुळे कॉम्प्युटरवर काम करणार्‍यांनी थोड्या थोड्या अंतराने डोळ्यांना आराम दिला पाहिजे. तसेच सतत चालू लाईट व टीव्ही पाहिल्याने ही मॅक्यूला लवकर निकामी होतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>सर्जरी न करता चष्मा सोडला जाऊ शकतो? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सर्जरी तर करावीच लागते. तंत्र-मंत्र किंवा गळ्यात ताईत बांधून जरी चष्मा सोडला जाऊ शकत असेल, मात्र यावर माझा विश्वास नाही. डोळ्यात असलेल्या बाहुलीचा आकार जेव्हा लहान-मोठा होतो तेव्हा चष्मा लागतो. त्यामुळे त्यावर शस्त्रक्रिया करावीच लागते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>वेबदुनियाच्या वाचकांसाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता?  </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या कार्यावर निष्ठा ठेवा. उगीच पैशाच्या मागे धावू नका. आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद...</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 31 Oct 2008 16:48:04 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:30:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[हिंदी चित्रपटांसाठी गाण्याची इच्छा - मिल्कित सिंह]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/हिंदी-चित्रपटांसाठी-गाण्याची-इच्छा-मिल्कित-सिंह-108091100043_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/celebrity-interviews-marathi/हिंदी-चित्रपटांसाठी-गाण्याची-इच्छा-मिल्कित-सिंह-108091100043_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पंजाबी अल्बमच्या माध्यमातून आपल्या आवाजाची मोहिनी घालणारे सुप्रसिद्ध पंजाबी गायक मिल्कित सिंह यांच्याशी 'वेबदुनिया'च्या प्रतिनिधीने थेट संवाद साधला. दिलखुलास गप्पा मारताना त्यांनी आपल्या काही आठवणींना उजाळा देत]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#800040'>पंजाबी अल्बमच्या माध्यमातून आपल्या आवाजाची मोहिनी घालणारे सुप्रसिद्ध पंजाबी गायक मिल्कित सिंह यांच्याशी 'वेबदुनिया'च्या प्रतिनिधीने थेट संवाद साधला. दिलखुलास गप्पा मारताना त्यांनी आपल्या काही आठवणींना उजाळा देत मनोदय व्यक्त केला.  </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न :- आपल्या चाहत्यांसाठी कोणता नवीन अल्बम घेऊन येत आहात?</font><font style=' color:#004080;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#004080'><b>उत्तर :- </font><font style=' color:#000000;'></b>याच महिन्यात माझा नवीन अल्बम रिलीज होत आहे. मुंबई व न्यूयार्कमध्ये याचे शूटिंग झाले आहे. या </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अल्बममध्ये दहा गाणी आहेत. माझ्या चाहत्यांना याची उत्कंठा लागून राहिली आहे, हे मी जाणतो. भारतात हा अल्बम </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहा ऑक्टोबरपर्यंत रिलीज होईल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न :- पॉप गायक म्हणून आपण प्रसिद्धी मिळवली आहे. पण, तुम्ही कधीच चित्रपट अथवा गझल गायकीमध्ये रस </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>दाखवला नाही, ते का? </font><font style=' color:#004080;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#004080'><b>उत्तर :- </font><font style=' color:#000000;'></b>खरे सांगायचे झाले तर मला यामध्ये रस आहे. पण, आतापर्यंत मी लंडनमध्ये राहिलो. त्यामुळे हिंदी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चित्रपटासाठी गाणे मला शक्य नव्हते. मी हिंदी चित्रपटासाठी गायचे म्हटले तर मला काही काळ तरी भारतात राहावे लागेल. याबाबत सध्या मी विचार करत आहे. न्यूयॉर्कमध्ये शूटिंग होत असलेल्या एका इंग्रजी चित्रपटासाठी मी गायलो आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न :- चित्रपट गीत आणि अल्बमच्या गाण्यांमध्ये नेमका फरक काय ? </font><font style=' color:#8000FF;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>उत्तर :- </font><font style=' color:#000000;'></b>चित्रपट आणि अल्बमच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगमध्ये फारसा फरक नसतो. गायकाला सारखीच मेहनत करावी लागते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण, चित्रपटातील गाणी गाताना दुप्पट उत्साह असतो. चित्रपटासाठी गातो तेव्हा प्रेक्षकांची संख्या मोठी असते. याउलट अल्बम खासगी स्वरूपात म्हणजे पंजाबी लोकांपुरताच मर्यादित राहतो.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न :- हिंदी चित्रटासाठी गाण्याची संधी मिळाल्यास कोणत्या कलाकारासाठी गाण्यास आवडेल? </font><font style=' color:#004080;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#004080'><b>उत्तर :-  </font><font style=' color:#000000;'></b>हे तर त्या त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. बॉलीवूडमधील अनेक निर्मात्यांशी संपर्क येतो. १९८७ मध्ये माझा पहिला पंजाबी अल्बम रिलीज झाला. तेव्हापासून मी मुंबईतील सर्व स्टुडियोमध्ये काम केले आहे. उत्तम व आदेश यांच्या समवेतही मी काम केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रश्न :- तुमचं कोणतं गाणं सर्वाधिक लोकप्रिय झालं?</font><font style=' color:#004080;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#004080'><b>उत्तर :- </font><font style=' color:#000000;'></b>मी जवळजवळ 36  देशांत गाण्यासाठी जोतो. तेथे मी वेगवेगळी गाणी सादर करतो. तरीही 'तुतक, तुतक </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तुतिया' हे एकमेव गाणे असे आहे की, याची जादू अजूनही आहे. हे गाणे माझ्याही आवडीचे आहे. श्रोत्यांच्या फर्माईशीमुळे  हे एकच गाणे मला तीन चार वेळा म्हणावे लागते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 11 Sep 2008 19:43:59 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:24:10 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Celebrity interviews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
