<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[सिंहासन बत्तिशी]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/sinhasanbattisi-marathi</link>
    <description><![CDATA[stories of sinhasan battisi through Vikramaditya & Vetal. सिंहासन बत्तिशीच्या कथा विक्रमादित्य आणि वेताळ यांच्या संवादातून.]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Mon, 15 Jun 2026 07:37:52 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>सिंहासन बत्तिशी</title>
      <url>https://marathi.webdunia.com/sinhasanbattisi-marathi</url>
      <link>https://marathi.webdunia.com/sinhasanbattisi-marathi</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/sinhasanbattisi-marathi-1020206.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशी (प्रस्तावना)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशी-प्रस्तावना-109111400003_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशी-प्रस्तावना-109111400003_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[खूप खूप वर्षांपूर्वी उज्जैन नगरीत भोज नामक राजा राज्य करत होता. राजा पराक्रमी व दानशूर होता. नगरीला लागूनच एक शेत होते. शेतकर्‍याने शेतात विविध प्रकारच्या भाज्या लावल्या होत्या. शेताच्या मध्यभागी शेतमालकाचे घर होते. त्यात तो रहात होता. एके दिवशी तो ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image-->
<p class="wdp_articleLImg">
	<p>
		<p style="float: left;width:100%;text-align:center;">
			<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
				<img align="center" alt="SINHASAN BATTISI" class="imgCont" height="200" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2016-10/04/full/1475558183-2272.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
		</p>
		खूप खूप वर्षांपूर्वी उज्जैन नगरीत भोज नामक राजा राज्य करत होता. राजा पराक्रमी व दानशूर होता. </p>
	<p>
		 </p>
	<p>
		नगरीला लागूनच एक शेत होते. शेतकर्‍याने शेतात विविध प्रकारच्या भाज्या लावल्या होत्या. शेताच्या मध्यभागी शेतमालकाचे घर होते. त्यात तो रहात होता. एके दिवशी तो घराच्या छतावर उभा राहून ओरडू लागला, &#39;&#39;राजा भोजला पकडून आणा...त्याला शिक्षा द्या.&#39;&#39;</p>
	<p>
		 </p>
	<p>
		ही बातमी वार्‍यासारखी सार्‍या राज्यात पोहचली. अर्थात ती राजा भोजलाही‍ कळली. राजाने त्या शेतात जाण्याचे ठरविले. दरबारी अधिकार्‍यांसह राजा भोज शेतात पोहचला. &#39;&#39;राजाला तात्काळ पकडून आणा, त्याने माझे राज्य त्याने घेतले आहे!&#39;&#39; असे तो शेतमालक मोठ्याने ओरडत असल्याचे राजाने पाहिले.</p>
	<p>
		 </p>
	<p>
		राजाला शेतमालकाच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले. राजा रात्रभर त्याच विचारात होता. सकाळी राजाने ज्योतिषी व पंडित यांना तातडीने दरबारात बोलावले. त्यांना सारी हकिकत सांगितली. त्या शेतमालकाच्या घराच्या खाली धन आहे, असा निष्कर्ष ज्योतिष व पंडित यांनी काढून राजाला सांगितले. राजाच्या आज्ञेनुसार शेतमालकाचे घर खोदण्यात आले. </p>
	<p>
		 </p>
	<p>
		खूप खोदल्यानंतर जमिनीत एक सिंहासन दृष्टीस पडले. सिंहासनांच्या चौफेर आठ- आठ पुतळ्या उभ्या होत्या. ते पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शेकडो मजुर लावूनही सिंहासन हलता- हलत नव्हते. एका पंडिताने राजाला बळी देण्यात सांगितले. राजाने त्या जागी बळी देताच सिहांसन लगेच जमिनीतून वर सरकले. ते पाहून राजाला आनंद वाटला. सिंहासन हे पूर्णपणे सोन्याचे असून रत्नजडीत होते. सिंहासनाच्या चारही बाजुला आठ-आठ पुतळ्या उभ्या होत्या. त्याच्या हातात एक-एक कमळाचे फूल होते. सिंहासनाची साफसफाई करून राजा भोजसमोर ते ठेवण्यात आले. </p>
	<p>
		 </p>
	<p>
		तत्पूर्वी, राजाने ब्राह्मणाकडून चांगला मुहूर्त काढला. त्या मुहूर्तावर राजा भोज सिंहासनावर विराजमान होणार होता. राजवाड्यासह सार्‍या नगरीत शहनाई गुंजू लागल्या. परप्रांतील राजे- महाराजे उपस्थित होते. </p>
	<p>
		 </p>
	<p>
		सिंहासनजवळ राजा भोज उभा होता. राजाने सिंहासनावर बसण्यासाठी उजवा पाय पुढे केला, तोच सगळ्या पुतळ्या मोठ्या हसू लागल्या. राजा घाबारला. त्याने पाऊल मागे घेतले व पुतळ्यांना हसण्याचे कारण विचारले. </p>
	<p>
		 </p>
	<p>
		त्यातील पहिली पुतळी रत्नमंजरी म्हणाली, &#39;&#39;राजन! आपण तेजस्वी आहात, बलवान आहात, मात्र कोणत्याही गोष्टीचा गर्व करणे चांगले नाही. ज्या राजाचे हे सिहांसन आहे. त्यांच्याकडेही तुझ्यासारखे हजारो नोकर होते.&#39;&#39; हे ऐकून राजा भोज संतापला. </p>
	<p>
		 </p>
	<p>
		&#39;&#39;हे सिंहासन राजा विक्रमादित्य यांचे आहे.&#39;&#39; असे रत्नमंजरीने सांगताच. राजाने संताप गिळला व म्हणाला, &#39;&#39;पुतली राणी, जर स्पष्ट शब्दात सांगितले तर बरे होईल.&#39;&#39; </p>
	<p>
		 </p>
	<p>
		तेव्हा ती पुतळी म्हणाली, &#39;&#39;तर ऐका..!&#39;&#39; <br />
		<br />
		<strong><a href="http://tinyurl.com/pw8j846">सिंहासन बत्तिशीची कथा क्र.1. वाचण्यासाठी येथे क्लिक करा.</a></strong></p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 04 Oct 2016 10:27:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 04 Oct 2016 10:46:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्रं.20 (कमळ चिन्ह)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्रं-20-कमळ-चिन्ह-113061400015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्रं-20-कमळ-चिन्ह-113061400015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[राजा विक्रमादित्य फार ज्ञानी होता. तसेच तो ज्ञानी व्यक्तीची कदर करणाराही होता. एक दिवशी राजा विचारात असताना दोन नागरिकांच्या गोष्टी त्याच्या कानी पडल्या. त्यातील एक ज्योतिष होता. त्याने कपाळाला चंदनाचा टीळा लावला होता. काही क्षणातच तो अदृश्य झाला. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1306/14/images/img1130614015_1_1.jpg' alt='simhasan battisi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा विक्रमादित्य फार ज्ञानी होता. तसेच तो ज्ञानी व्यक्तीची कदर करणाराही होता. एक दिवशी राजा विचारात असताना दोन नागरिकांच्या गोष्टी त्याच्या कानी पडल्या. त्यातील एक ज्योतिष होता. त्याने कपाळाला चंदनाचा टीळा लावला होता. काही क्षणातच तो अदृश्य झाला. ज्योतिषीने त्याच्या मित्राला सांगितले होते की, त्यांने ज्योतिषचे संपूर्ण ज्ञान आत्मसात केले असून तो त्याचे भूत, वर्तमान व भविष्यासंदर्भात सर्व काही सांगू शकतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मात्र, मित्राचा त्याच्यावर विश्वास नव्हता. तितक्यात ज्योतिषचे जमीनवर पडलेल्या पद चिन्हांवर पडले. त्याने मित्राला सांगितले की, हे एका राजाचे पदचिन्ह आहेत. ज्योतिषच्या मते राजाच्या पावलांचे ठसे हे कमळासारखे असतात. तसे त्याला स्पष्‍ट जाणवत होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याच्या मित्राने त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले. पद चिन्हांचे ठसे पाहून ते जंगलाच्या दिशेने जाऊ लागतात. जेथे ते ठसे संपतात तेथे एक लाकुड तोड्या लाकूड कापताना दिसतो. ज्योतिषीने त्याला त्याचे पाय दाखविण्यास सांगितले. लाकुड तोड्याने त्याचे पाय ज्योत‍िषीला लागविले. त्याचे पावले ही कमळ पुष्पासारखे होते. ज्योतिषीने त्याला त्याच्या विषयी‍ विचारले असता. तो लहान पणापासूनच लाकुड तोडण्‍याचे काम करीत असल्याचे त्याने सांगितले. तेव्हा ज्योतिषी म्हणाला, हा नक्की राजकुळातील आहे परंतु याला परिस्थितीनुसार लाकुड तोड्ण्याचे काम करीत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याचा मित्र मात्र त्याची टिंगल उडवत होता. त्यानंतर ते राजा विक्रमादित्यचे पाय बघालयला निघाले. जर राजाचे पाय कमळासारखे नसतील ती ही ज्योतिषविद्या सोडून देण्‍याचे त्याने ठरविले. राजवाड्यात पोहचून त्यांनी राजाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. राजा भेटून त्यांनी राजाला पाय दाखविण्‍यासाठी प्रार्थना केली. विक्रम राजाचे पाय पाहून ज्योतिषी सुन्न झाला. राजाचे पाय तर साधारण नागरिकाचे पायासारखे होते. कोणत्याच प्रकारचे कमळ चिन्ह नव्हते. ज्योतिषीला आपल्या ज्योतिषशास्रावर संशय आला. त्याने राजाला सर्व हकिकत सांगितली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा हसला. ज्योतिषला म्हणला, तुला तुझ्या ज्ञानावर विश्वास राहिला आहे का? त्यानी 'नाही' असे उत्तर दिले. त्यानंतर ते जाऊ लागले. राजाने त्यांना थांबविले. दोघे थांबले. राजा विक्रमाने चाकू मागविला व स्वत:चे पाय त्याने कोरण्यास सुरवात केली. त्यात कमळ चिन्ह स्पष्ट दिसू लागले. ते पाहून ज्योतिषी हतबल झाला. तेव्हा राजा म्हणाला, ''हे ज्योतिषी महाराज, आपल्या ज्ञानात कोणतीच कमतरता नाही. परंतु आपल्या कामाच्या चौफेर डिंग्या मारत फिरू नका, त्याची वारंवार परीक्षा घेऊ नका. मी जंगलात हिंडत असताना आपली चर्चा ऐकली होती. तुम्हाला जंगलात लाकुडतोड्याच्या वेशात मीच भेटलो होतो. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 14 Jun 2013 15:47:03 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 03:05:24 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्रं.19 (मन श्रेष्ठ की ज्ञान?)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्रं-19-मन-श्रेष्ठ-की-ज्ञान-113060800011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्रं-19-मन-श्रेष्ठ-की-ज्ञान-113060800011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[राजा विक्रमादित्य यांच्या दरबारारात जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधान होत असे. एके दिवशी दोन तपस्वी दरबारात आले. त्यांनी राजा विक्रमाला आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची विनंती केली. त्यातील एकाच्या मते मनुष्याचे मन त्याच्या सगळ्या क्रियांवर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1306/08/images/img1130608011_1_1.jpg' alt='simhasan battisi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा विक्रमादित्य यांच्या दरबारारात जनतेच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधान होत असे. एके दिवशी दोन तपस्वी दरबारात आले. त्यांनी राजा विक्रमाला आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची विनंती केली. त्यातील एकाच्या मते मनुष्याचे मन त्याच्या सगळ्या क्रियांवर नियंत्रण ठेवत असून तो मनाविरुध्द काहीच करू शकत नाही. मात्र दुसरा तपस्वी त्याच्याशी असहमत होता. त्याच्या मते मनुष्याचे ज्ञान त्याच्या क्रियांवर नियंत्रण ठेवत असते. मन हे देखील ज्ञानाचे दास आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा विक्रमादित्यने दोघांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्याकडून काही मुदत मागून घेतली. ते गेल्यानंतर राजा विचारात पडला. 'मन श्रेष्ठ की ज्ञान?' याचे राजाला उत्तर सापडत नव्हते. अशा अडलेल्या प्रश्नांची उत्तरे राजा जनतेमध्ये जाऊन सोडवत असे. राजाने वेश बदलून राज्यात हिंडू लागला. एके दिवशी राजाचे लक्ष एक गरीब तरुणावर गेले. तो एक झाडाखाली बसला होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा त्याच्याजवळ गेला. तो राजाचा मित्र सेठ गोपालदास यांचा लहान मुलगा होता. गोपालदास यांनी‍ खुप धन कमावले होते. मात्र त्याचा मुलगा भिख मागत असल्याने राजाला वाईट वाटले. त्यामाग‍ील कारण जाणून घेण्याचा राजाने प्रयत्न केला. गोपालदासने मरते वेळी आपले सारे धन त्याच्या दोन मुलांमध्ये समान वाटून दिले होते. गोपालदासकडे खूप धन होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गोपालदासचा लहान मुलगा व्यसनाधीन झाला होता. सारे धन तो जुगारात हरला होता. राजाने त्याला प्रश्न केला की, त्याकडे धन आले तर तो काय करेल? त्यावर त्याने उत्तर दिले ज्ञानाच्या जोरावर मनावर नियंत्रण राखेल. व चांगल्या पध्दतीने व्यापार करेल.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा विक्रमने त्याला स्वत:चा परिचय करून दिला. व त्याला खूप सुवर्ण मोहरा दिल्या. उत्तम पध्तीने व्यापार करण्‍याचा सल्ला दिला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काही दिवसातच ते दोन तपस्वी दरबारात हजर झाले. तेव्हा राजा म्हणाला, मनुष्याच्या शरीरावर त्याचे मन वारं वारं नियंत्रण करण्‍याची चेष्टा करत असते. परंतु ज्ञानाच्या बलावर विवेकशील मनुष्याचे मन आपल्यावर हावी होऊ देत नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मन व ज्ञान यांचे परस्परांशी संबंध असून त्यांचे प्रत्येकाचे महत्त्व आहे. ज्याच्यावर मनाचे नियंत्रण असते त्याचा सर्वनाश अवश्य आहे. मन जर रथ आहे तर ज्ञान सारथी आहे. विना सारथीच्या रथ अपूर्ण आहे. असे सांगितले. नंतर राजाने शेटच्या मुलांची कथा त्या दोन तपस्वींना सांगितली. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 08 Jun 2013 16:12:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 03:05:24 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र.18 (विश्वासघात)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-18-विश्वासघात-113060500010_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-18-विश्वासघात-113060500010_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[राजा विक्रमादित्यच्या दरबारात एकापेक्षा एक विद्वान होते. राजा त्यांना सन्मानाने वागवत होता. दुसर्‍या राज्यात ते आपल्या बुध्दीचा उपयोग करून अनेक बक्षीसेही जिंकून आले होते.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1306/05/images/img1130605010_1_1.jpg' alt='simhasan battisi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा विक्रमादित्यच्या दरबारात एकापेक्षा एक विद्वान होते. राजा त्यांना सन्मानाने वागवत होता. दुसर्‍या राज्यात ते आपल्या बुध्दीचा उपयोग करून अनेक बक्षीसेही जिंकून आले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एके दिवशी राजा विक्रमाच्या दरबारात दक्षिण भारतातील एका राज्यातील एक विद्वान आला होता. ''विश्वासघात'' हा जगातील सगळ्यात नीच कर्म आहे, हे पटवून देण्यासाठी त्याने राजाला एक कथा सांगतिली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आर्यावतमध्ये अनेक वर्षांपूर्वी एक राजा राज्य करत होता. त्याने वयाच्या सत्तरीत एक रुपवती तरूणीशी विवाह केला. तो एक क्षण ही राणी त्याच्यापासून दूर राहत नसे. राजा त्याच्या नव्या राणीला दरबारात आपल्या नजरेसमोरच बसवत असे. राजासमोर बोलण्याची कोणाची हिम्मत होत नव्हती. मात्र राजाच्या गैरहजेरीत राज्यात त्याच्याविषयी वाईट चर्चा केली जात होती राजाच्या महामंत्रीला मात्र या गोष्टीचे वाईट वाटत होते. राजाला त्याने राज्यात त्याच्याविषयी सुरू असलेला प्रकार सांगितला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याने राजाला सल्ला दिला कि, राणीसाहेबांची एक मोठी प्रतिमा तयार करून राजसिंहासनाच्या समोर ठेऊन द्यावी. असे केल्याने जनतेमध्ये सुरू असलेली उलटसूलट चर्चा थांबेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महामंत्रीची प्रत्येक गोष्ट राजा ऐकत असे. महामंत्रीने कुशल चित्रकाराकडे नव्या राणीची चित्र तयार करण्याचे काम सोपवले. राणीचे चित्र तयार झाले. ते राजदरबारात आणण्यात आले. चित्र इतके सुरेख होते की, सगळे चित्रकाराची प्रशंसा करत होते. राजालाही राणीचे चित्र फार आवडले होते. ते चित्र जिवंतच वाटत होते. तितक्यात राजाचे लक्ष राणीच्या चित्रातील राणीच्या जांघवर गेली. चित्रकाराने तेथे एक तिळ काढून ठेवला होता. राजाच्या मनात शंका आली की, चित्रकाराने राणीचे गुप्त अंगही पाहिले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा भडकला. चित्रकाराला सत्य विचारण्यात आले. चित्रकाराने सत्य सांगूनही राजाने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. राजाने जल्लादांना बोलावून चित्रकाराला ठार मारण्याचा हूकूम काढला. चित्रकार सत्य सांगत होता. हे महामंत्री यांनी ओळखले होते. जंगलाच्या रसत्याने महामंत्रीने जल्लादांना धनाचे लालच दाखवून चित्रकारला मुक्त केले होते. हरणाला मारून त्याचे डोळे राजासमोर सादर करण्यास सांगतले. चित्रकार वेश बदलून महामंत्रीबरोबर राहू लागला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काही दिवसानंतर राजाचा मुलगा शिकार करण्यासाठी गेला. तर एक वाघ त्याच्या मागे लागला. राजकुमार एका झाडावर चढून बसला. तितक्यात झाडावर असलेल्या अस्वलावर त्याचे लक्ष गेले. राजकुमार घाबरला. परंतू अस्वलाने त्याला निश्चित्न राहण्यास सांगितले. तोही वाघाच्या भीतीने झाडावर चढला आहे, असे त्याने सांगितले. वाघ भुकेने व्याकूळ झाला होता. तो त्या झाडाखाली बसला होता.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजकुमारला आता झोप लागत असल्याचे पाहून अस्वलनाने राजकुमाराला स्वत:कडे बोलावून घेतले. राजकुमार झोपला असताना वाघाने अस्वलाला राजकुमाराला खाली ढकलून देण्यास सांगितले, मात्र अस्वलाने मान्य केले नाही. राजकुमार झोपेतून जागी झाला. अस्वलची झोपण्याची पाळी होती. राजकुमार जागी होता. वाघाने राजकुमारला अस्वलाला खाली ढकलून देण्यास सांगितले. राजकुमार वाघाच्या बोलण्यात येऊन गेला. तो अस्वलला खाली ढकलणार तोच अस्वल जागे झाले. त्याने राजकुमारला विश्वासघाती म्हणून त्याला मुका करून टाकले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वाघाला कंटाळा आला व तो जंगलात निघून गेला.  राजकुमार मुका झाल्याची बातमी राज्यात वार्‍यासारखी पसरली. मात्र राज्यातील कोणत्याची वैद्याला राजकुमाराचा आजार बरा करता येत नव्हता. शेवटी महामंत्रीच्या घरात असलेला चित्रकार वैद्याच्या रूपात राजाकडे गेला. त्याने राजकुमारच्या चेहर्‍यावरील भाव पाहून राजकुमार मुका झाला आहे, हे ओळखले. राजकुमार रडायला लागला. राजकुमार मोठमोठ्‍याने रडल्याने त्याचे गेलेली वाणी परत आली. राजा आश्चर्य वाटले. तेव्हा चित्रकाराने उत्तर दिले की, प्रत्येक कलाकराला आंतर्मन ओळखण्याची दृष्टी असते. अशाच पध्दतीने चित्रकाराने राणीच्या जांघवरील तिळ पाहिला होता. राजाच्या सारे काही लक्षात आले. राजाने चित्रकाराची क्षमा मागितली. राजाने त्याच्या सन्मान करून त्याला मोठे बक्षीस देऊन रवाना केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दक्षिणच्या विद्वानाने राजा विक्रमादित्यला अशी कथा सांगितली. राजा प्रसन्न झाला. राजाने त्याचा सत्कार करण्‍याचे ठरविले. त्याला लाख सुवर्ण मोहरा देऊन रवाने केले.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 05 Jun 2013 15:47:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 03:05:24 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र.17 (तथास्तु)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-17-तथास्तु-113060300018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-17-तथास्तु-113060300018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[महाराजा विक्रमादित्यच्या नगरीतील प्रजेला कुठल्याच गोष्टीची‍ कमतरता नव्हती. राजा कधी कधी राज्यातील जनतेचा समाचार घेण्यासाठी वेश बदलून हिंडत असे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1306/03/images/img1130603018_1_1.jpg' alt='simhasan battisi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराजा विक्रमादित्यच्या नगरीतील प्रजेला कुठल्याच गोष्टीची‍ कमतरता नव्हती. राजा कधी कधी राज्यातील जनतेचा समाचार घेण्यासाठी वेश बदलून हिंडत असे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकदा राजा आपल्या नगरीत रात्री वेश बदलून हिंडत होता. एका झोपड‍ीत राजाला काही कुजबुज होत असल्याचे जाणवले. एक स्त्री आपल्या पतीला राजाला काही तरी सांगण्यासाठी सांगत होती. मात्र तिचा पती ते मान्य करत नव्हता कारण त्या गोष्टीने राजाच्या जीवाला धोका असल्याचे तो म्हणत होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा विक्रमने ते जाणून घेण्‍यासाठी त्या झोपडीजवळ गेला. दरवाज्याची कडी वाजविली. एक ब्राह्मण पत्नीने दरवाजा उघडला. राजाने आपला परिचय देताच ती घाबरली. राजाने ती गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ब्राम्हण दाम्पत्याचा विवाह होऊन 12 वर्ष झाली होती: ती‍ ते निपुत्रीक होते. त्याने पुत्र प्राप्तसाठी खूप काही केले पण त्यांना त्याचा फायदा झाला नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ब्राह्मणाच्या पत्नीने राजाला सांगितले, ''एके दिवशी माझ्या स्वप्नात एक देवी आली. तिने सांगितले, तीस कोसावर पूर्व दिशेला एक घनदाट जंगल आहे. तेथे एक संन्यासी शिवाची आराधना करीत आहे. शिवाला प्रसन्न करण्यासाठी तो स्वत: चे अवयव होमकुंडात टाकत आहे. तेच जर राजा विक्रमादित्यने केले तर शिव प्रसन्न होईल व ब्राह्मण दाम्पतीला संतान प्राप्त होईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विक्रम राजाने त्यांची मदत करण्याचे ठरविले. जंगलाच्या वाटेने जात असताना राजाने प्रदत्त दोन वेताळांचे स्मरण केले. त्यांनी राजाला हवन स्थळी पोहचविले. तेथे तो संन्यासी आपल्या शरीराचा एकेक अवयव कापून अग्नि-कुण्डात टाकत होता. राजा विक्रम एका बाजुला बसला व त्यांच्या सारखे आपला एकेक अवयव कापून अग्नि कुण्डात अर्पण करू लागला. सारे जळून गेल्याने शिवगण तेथे उपस्थित झाला. व संन्यासीच्या अंगावर अमृत शिंपडून निघून गेला. मात्र तो राजा विक्रमाच्या अंगावर अमृत शिंपड्याचे विसरला. राजा विक्रम सोडून सारे जिवंत झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संन्यासींनी राजा विक्रमाची राख तेथे पाहिली. त्यांनी पुन्हा शिवाची आराधना केली व राजा विक्रमला जिवीत करण्‍यासाठी प्रार्थना केली. भगवान शिवने त्यांची प्रार्थना ऐकल्यावर अमृत टाकून विक्रम राजाला जिवंत केले. विक्रमने शिवशंकराचा नमस्कार केला व ब्राह्मण दाम्पत्याला संतान सुख देण्यासाठी प्रार्थना केली. शिवने 'तस्थास्तु' म्हटले व अदृश्य झाले. नंतर काही दिवसात ब्राह्मण दाम्तत्तीला पुत्ररत्न प्राप्त झाला. ते राज दरबारात जाऊन त्यांनी राजा विक्रमाचे आभार मानले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 Jun 2013 16:27:37 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 03:05:24 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र.16 (पाताल नगरी)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-16-पाताल-नगरी-113053000020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-16-पाताल-नगरी-113053000020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[राजा विक्रमादित्य उज्जैन नगरीत राज्य करीत होता. उज्जैन नगरीची किर्ती सार्‍या देशात पसरली होती. एकदा त्याच्या दरबारातातील विद्वानांमध्ये पाताल लोकातील शेषनागच्या ऐश्वर्यावर चर्चा सुरू होती. प्रत्येक जण त्याच्या ऐश्वर्याची वाह! वाह! करत]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1305/30/images/img1130530020_1_1.jpg' alt='simhasan battisi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#800040'>राजा विक्रमादित्य उज्जैन नगरीत राज्य करीत होता. उज्जैन नगरीची किर्ती सार्‍या देशात पसरली होती. एकदा त्याच्या दरबारातातील विद्वानांमध्ये पाताल लोकातील शेषनागच्या ऐश्वर्यावर चर्चा सुरू होती. प्रत्येक जण त्याच्या ऐश्वर्याची वाह! वाह! करत होता. भगवान विष्णुचा सेवक असलेल्या शेषनागाच्या पाताल नगरी ही सुखसोयींनी युक्त होती.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'>विक्रमादित्य राजाने सशरीर पाताल लोक जाण्याचे ठरविले. त्याने प्रदत्त वेताळांचे स्मरण करताच राजाच्या सेवेस उपस्थित झाले. ते राजाला पाताल लोकात घेऊन आले. राजाने जे काही ऐकले होते, तेथे तो प्रत्यक्षात पहात होता. राजा विक्रमने शेषनाग यांची भेट घेतली. राजाला सशरीर आल्याचे पाहून शेषनाग त्याच्यावर खूष झाला. राजाला शेषनागाने चार चमत्कारी रत्न भेट दिले. पहिले रत्न त्याला वस्र व आभूषणे देऊ शकते. दुसरे रत्नद्वारा राजा पाहिजे तितके धन प्राप्त करू शकतो. तिसर्‍या रत्नच्या माध्यमातून धर्म-कार्य तसेच यश प्राप्त करू शकतो. तर चौथा रत्नद्वारा रथ, अश्व तसेच पालखी राजा प्राप्त करू शकतो.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'>राजा देवीच्या प्रदत्त वेताळांच्या मदतीने ते चार रत्न घेऊन आपल्या नगरीत दाखल झाला. </font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#800040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'>राजाला वाटेत एक ब्राह्मण भेटला. त्याने राजाला पाताल लोकातील समाचार विचारला. राजाने सारी हकिकत ब्राह्मणाला सांग‍ित‍ली. राजाने आपल्या इच्छेने ब्राह्मणाला एक रत्न भेट ‍म्हणून देऊ केला. परंतू ब्राह्मणाने ते घेण्यास नकार दिला व सांगितले आधी आपल्या पत्नी‍शी चर्चा केल्यानंतरच रत्न स्वीकारेल.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'>ब्राह्मणाने त्या संदर्भात आपली पत्नी व मुलांशी चर्चा केली. मात्र त्यांनी इतर तीन रत्नांसाठी ही इच्छा व्यक्त केली. ब्राह्मण द्विधा मनस्थतीत अडकून पडला. दुसर्‍या दिवशी ब्राह्मण जेव्हा राजाकडे पोहचला तेव्हा राजाने ब्राह्मणाच्या मनातील गोष्ट जाणली व त्याला चारही चमत्कारी रत्ने भेट देऊन टाकले. ब्राह्मणाने राजाचे आभार मानले व घरी निघून गेल</font><font style=' color:#000000;'>ा. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 30 May 2013 18:10:25 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 03:02:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 15 (घोडे व उडणारा रथ)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-15-घोडे-व-उडणारा-रथ-113052900019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-15-घोडे-व-उडणारा-रथ-113052900019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[राजा विक्रमादित्य उज्जैन नगरीत राज्य करीत असे. राज्यात एक पन्नालाल नावाचा सावकार होता. तो फार दयाळू होता. तो नेहमी मदत करीत असे. त्याला हिरालाल नावाचा मुलगा होता. तो फार हुशार होता. तो उपवर झाल्यानंतर त्याच्यासाठी पन्नालाल योग्य वधुच्या शोधात होता.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1305/29/images/img1130529019_1_1.jpg' alt='simhasan battisi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा विक्रमादित्य उज्जैन नगरीत राज्य करीत असे. राज्यात एक पन्नालाल नावाचा सावकार होता. तो फार दयाळू होता. तो नेहमी मदत करीत असे. त्याला हिरालाल नावाचा मुलगा होता. तो फार हुशार होता. तो उपवर झाल्यानंतर त्याच्यासाठी पन्नालाल योग्य वधुच्या शोधात होता. एके दिवशी त्याला एका ब्राह्मणाने सांगितले की समुद्राच्या पलीकडे एक व्यापारी आहे. त्याची कन्या सुशील व गुणवती आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पन्नालालने त्याला जाण्या येण्याचा खर्च देऊन मुलाचे लग्न पक्के करून येण्यासाठी पाठविले. व्यापारी लग्नास तयार झाला. विवाहाची तारीख जवळ येताच मुसळधार पाऊस झाला. नदी-नाल्यांना पूर येऊन द्वीपपर्यंत जाण्यासाठी कोणताचा मार्ग खुला नव्हता. एक लांबचा मार्ग होता परंतू विवाह मुहूर्तावर पोहचणे अशक्य होते. पन्नालालला चिंता होऊ लागली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ब्राह्मणाच्या सल्ल्यावरून पन्नालालने राजा विक्रमादित्यला आपली समस्या सांगितली. त्यांनी पन्नालालला हवेच्या वेगाने उडणार्‍या घोड्यांसह रथ देऊन टाकला. मात्र राजाला पुन्हा चिंता होऊ लागली. त्याने प्रदत्त दोन वेताळांचे स्मरण करून रथासह वर पक्षातील मंडळींना विवाहस्थळी सुखरूप पोहचवून येण्याची आज्ञा केली. वरात निघाली. ते दोन वेताळ रथासोबतच होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नियोजित मुहूर्तावर पन्नालालच्या मुलाचा विवाह मोठ्या थाडात संपन्न झाला. नव वर- वधुला घेऊन पन्नालाल सरळ राजदरबार दाखल झाला. विक्रमादित्यने वर-वधुला आशीर्वाद दिला. राजाने त्यांना घोडे व उडणारा रथ विवाहनिमित्त भेट दिली. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 29 May 2013 17:33:18 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 03:02:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 14.]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-14-113052700015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-14-113052700015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[राजा विक्रमादित्यसारखे न्यायप्रिय, दानी व त्यागी दुसरे कोणीच नव्हते. जंगलात एका सिंहाने उत्पात केला होता. त्याने अनेकांना आपले भक्ष्य केले होते. त्याची शिकार करण्यासाठी राजा निघाला होता. राजाला सिंह दिसताच त्याने त्याचा पाठलाग केला. सिंह दाट वनराईत ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1305/27/images/img1130527015_1_1.jpg' alt='simhasan battisi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा विक्रमादित्यसारखे न्यायप्रिय, दानी व त्यागी दुसरे कोणीच नव्हते. जंगलात एका सिंहाने उत्पात केला होता. त्याने अनेकांना आपले भक्ष्य केले होते. त्याची शिकार करण्यासाठी राजा निघाला होता. राजाला सिंह दिसताच त्याने त्याचा पाठलाग केला. सिंह दाट वनराईत शिरला. सिंहाने मागे वळून राजावर हल्ला चढविला. राजाने तलवारीने त्याच्यावर वार करून जखमी केले. सिंह झाडांमध्ये नाहिसा झाला. राजा त्याचा शोध घेऊ लागला.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा आपल्या सहकार्‍यांपासून फार दूर निघून आला होता. सिंहाने अचानक राजाच्या घोड्यावर हल्लाकरून त्याला जखमी केले. घोडाला झालेल्या जखमेतून भडाभडा रक्त निघत होते. ते पाहून राजा दु:खी झाला. राजा सुरक्षित जागेचा शोध घेऊ लागला. तितक्यात राजा एक नदीजवळ आला. मात्र घोड्याची जखमेतून अधिक रक्त गेल्याने त्याने तेथेच प्राण सोडला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>घोडा मरण पावल्याने राजाला खूप वाईट वाटले.? राजा फार थकला होता. राजाने एका झाडाखाली विश्रांती घेण्याचे ठरविले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तितक्यात राजाला नदीच्या पात्रात दोन नागरिकांचे एका शवावरून भांडत होताना दिसले. त्यातील का नागरिकाने मानवी मुंडक्याची माळ गळ्यात घातली होती. तर दुसरा वेताळ  होता. एकाने शव मांत्रिक साधनेसाठी तर दुसर्‍याने ते खाऊन आपली भूख शमविण्यासाठी पकडले होते. त्यांनी राजावर न्यायचा भार टाकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विक्रमने त्यांच्यासमोर शर्यत ठेवली. पहली यह कि राजाने त्यांना त्यांच्या भांडणाचे कारण विचारले. त्यांनी खरे कारण राजाला सांगितले. राजाने वेताळाची भूख शमविण्यासाठी मृत घोडा देऊन टाकला. तर तंत्र साधना करण्यासाठी त्या मांक्षिकाला शव देऊन टाकले. त्याने त्या दोघांचे समाधान झाले. मांत्रिकाने त्या बदल्यात राजाला एक जादूचा बटुआ दिला. वेताळाने मोहिनी काष्ठचा दिला, चंदन घासून लावण्याने अदृश्य होता येऊ शकत येत होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रात्र झाली राजाला भूख लागली. राजाने जादूच्या बटुआला भोजन मागितले. तर विविध व्यंजन राजा समोर आले. ते खाऊन राजा तृप्त झाला. त्यानंतर राजाने मोहिनी काष्टचे चंदन घासून राजाने लावल्याने राजा क्षणात अदृश्य झाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता राजाला कोणापासूनच धोका नव्हता. दुसर्‍या दिवशी राजाने प्रदत्त वेताळांचे स्मरण केले. त्यांनी राजाला राज्याच्या सीमेवर आणून सोडले. राजा राजवाड्याकडे येत असताना त्याला एक भिखारी भेटला. राजाने त्याला मांत्रिकाने दिलेल्या बटुआ देऊन टाकला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 27 May 2013 18:24:01 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 03:02:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 13]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-13-113052200013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-13-113052200013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[एकदा राजा विक्रमादित्यने आपल्या नगरीत महाभोजचे आयोजन केले होते. त्यासाठी विद्धान, ब्राह्मण, व्यापारी तसेच नगरीतील जनता मोठ्‍या संख्येने उपस्थित झाली होती. तेव्हा जगातील सर्वश्रेष्टदानी कोण? तर सगळ्यांनी एकमुखाने राजा विक्रमादित्यचे नाव घेतले. तेव्हा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1305/22/images/img1130522013_1_1.jpg' alt='simhasan battisi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>एकदा राजा विक्रमादित्यने आपल्या नगरीत महाभोजचे आयोजन केले होते. त्यासाठी विद्धान, ब्राह्मण, व्यापारी तसेच नगरीतील जनता मोठ्‍या संख्येने उपस्थित झाली होती. तेव्हा जगातील सर्वश्रेष्टदानी कोण? तर सगळ्यांनी एकमुखाने राजा विक्रमादित्यचे नाव घेतले. तेव्हा विक्रमादित्य जनतेच्या उत्तराने समाधानी झाले. तितक्यात राजाचे लक्ष एक ब्राह्मणाकडे गेले. तो कुठलीच प्रतिक्रिया देत नव्हता. मात्र त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट जाणवत होते की, तो जनतेच्या मताशी असहमत होता. विक्रमाने त्याला त्याचे गप्प बसण्याचे कारण विचारले. तो म्हणाला, ''जनतेच्या विरोधी मत कोण ऐकणार?''</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याने सांगितले. राजा विक्रमादित्य दानी आहे परंतू सर्वश्रेष्ट दानी तर समुद्र पलिकडच्या देशात राजा कीर्कित्तध्वज तर दररोज एक लाख सूवर्ण मोहरा दान केल्याशिवाय अन्न-पाणी ग्रहण करीत नाही. हे ऐकून राजा विक्रमच्या विशाल भोज कक्षात सर्वत्र शांतता पसरली. ब्राह्मणाने सांगितले, कीर्कित्तध्वजच्या राज्यात तो काही दिवस होता. दररोज तोही सूवर्ण मोहरा घेण्यासाठी जात असे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा विक्रमादित्य ब्राह्मणाणाच्या स्पष्टोकत्तीवर प्रसन्न झाला व त्याला बक्षीस देऊन त्याला रवाना केले. तो गेल्यानंतर राजाने सामान्य पुरुषांचा वेश धारण करून दोन वेताळांचे स्मरण केले. वेताळ उपस्थित झाल्यानंतर त्यांनी राजाला राजा कीर्तीत्तध्वजच्या राज्यात पोहचविले. कीर्कित्तध्वज राज्याच्या महलात पोहचल्यानंतर उज्जयिनी नगरीतील एक सामान्य व्यक्ती असल्याचा राजा विक्रमने स्वत:चा परिचय करून दिला व कीर्कित्तध्वजला भेटण्‍याची इच्छा त्याने व्यक्त केली. थोड्याच वेळात त्याला राजा कीर्कित्तध्वजसमोर उभे करण्यात आले. त्या नागरिकाने अर्थात राजा विक्रमाने दरबारात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा कीर्कित्तध्वजने त्याला द्वारपाल म्हणून नियुक्त करून टाकले. राजा कीर्कित्तध्वज खरोखरच दररोज एक लाख सूवर्ण मोहरा दान केल्याशिवाय अन्न- पाणी ग्रहण करूत नव्हता. राजा विक्रमने पाहिजे. काही दिवस तेथे राहिल्यानंतर राजा विक्रमाच्या लक्षात आले की, राजा कीर्कित्तध्वज रोज संध्याकाळी एकटा कुठे तरी निघून जातो व परत येताना त्याच्या हातात एक लाख सूवर्ण मोहरा भरलेली थैली असते. राजाला ते पाहून आश्चर्य वाटले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एके संध्याकाळी राजा विक्रम राजा कीर्कित्तध्वज पाठोपाठ गेला. राजा कीर्कित्तध्वज समुद्रात स्नान करून एका मंदिरात प्रवेश केला. एक मूर्तीची पूजा करून उकळत्या तेल्याच्या कढाईत उडी घेतली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काही वेळात तेथे काही डाकिनी येतात व कढाईत‍ील जळालेले राजाचे शरीर बाहेर काढून खावून संतुष्ट होतात. डाकिनी गेल्यानंतर मूर्तीतील देवी प्रगट होते व राजावर अमृत शिंपळते व राजा कीर्कित्तध्वज पुन्हा जिवंत होतो. देवी त्याला एक लाख सूवर्ण मोहरा देतो व अदृश्य होऊन जाते. नंतर राजा कीर्तीत्तध्वज खूष होऊन महालात परतोत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुढील दिवशी राजा कीर्कित्तध्वज सूवर्ण मोहरा घेऊन गेल्यानंतर राजा विक्रमाने ही स्नान करून देवीची पूजा केली व तेलाच्या कढाईत उडी घेतली. डाकिनी आल्या त्यांनी राजा विक्रमाचे भागलेले शरीर काढून नोचून नोचून खाऊन निघुन गेल्या. त्यानंतर देवी प्रगट झाली. तिने राजाला जिवंत केले. त्याला एक लाख मोहरा देऊ केल्या परंतु देवीच्या कृपेने त्याच्याकडे सारेकाही असे सांगून राजाने नागरल्या. राजाने अशी ‍क्रिया सात वेळा केली. देवी राजावर प्रसन्न होऊन त्याला वर मागितला. राजाने देवीला सूवर्ण मोहरा ज्या थैलीतून निघतात तीच थैली मागितली. देवीने ती थैली राजा विक्रमला देऊन टाकली. काही क्षणातच तेथील मंदिर, देवीची मूर्ती अदृश्य झाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसर्‍या दिवशी राजा कीर्कित्तध्वज जेव्हा समुद्र किनार्‍यावर आला तेव्हा त्याला काहीच न दिसल्याने तो निराश झाला. अनेक वर्षांपासून त्याचा एक लाख मोहरा दान करण्‍याचा नियम तुटला.  त्याने त्यादिवसापासून अन्न-पाणी यांचा त्याग केला. राज्यकारभाराकडे त्याचे दूर्लक्ष झाले. तो आपल्या कक्षातून बाहेरही पडत नव्हता. त्याचे शरीर क्षीण होऊ लागले. राजा विक्रम त्याच्या कक्षात गेला. राजाच्या निराशपणाचे त्याने कारण विचारताच त्याने राजा विक्रमाला सारी हकिकत सांगितली. राजा विक्रमला देवीने दिलेली थैली राजा कीर्तीत्तध्वजला देऊन टाकली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा कीर्कित्तध्वजने राजा विक्रमाला सांग‍ितले की, तूच धर्ती वरील सर्वश्रेष्‍ठ दानी पुरुष आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 22 May 2013 14:47:58 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 03:02:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र.12 (मोहिनी)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-12-मोहिनी-113052100010_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-12-मोहिनी-113052100010_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[एके रात्री राजा विक्रमादित्य महलाच्या छतावर बसला होता. त्याला एका दीन स्त्रीची किंचाळी ऐकू आली. ती संकटात असल्याचे पाहून राजा विक्रमाने तिला वाचवण्याचे ठरविले व ढाल-तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन आवाजाच्या दिशेने निघाला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1305/21/images/img1130521010_1_1.jpg' alt='story'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>एके रात्री राजा विक्रमादित्य महलाच्या छतावर बसला होता. त्याला एका दीन स्त्रीची किंचाळी ऐकू आली. ती संकटात असल्याचे पाहून राजा विक्रमाने तिला वाचवण्याचे ठरविले व ढाल-तलवार घेऊन घोड्यावर स्वार होऊन आवाजाच्या दिशेने निघाला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जंगलाच्या मध्यभागी एक स्त्री ''वाचवा वाचवा'' म्हणत सैरावैरा पळत होती. एक दानव तिचा पाठलाग करत होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा विक्रमाने कोणताच विचार न करता दानवाशी युध्द करण्यासाठी घोड्‍या खाली उतरला. दानव फार शूर व भयानक होता. राजा विक्रम त्याच्याबरोबर चतुराईने  युध्द करीत होता. राजा विक्रमाने क्षणात राक्षसाचे धड मानेपासून वेगळे केले. मात्र राक्षस  मरण पावला नाही. त्याची मान पुन्हा त्याच्या शरीराला चिकटली व तो जिंवत झाला. एवढेच नाही तर जेथे त्याचे रक्त पडले होते तेथे राक्षस उत्पन्न होत होते. हे पाहून राजा विक्रमादित्य चकित झाला. तरी राजा विक्रम घाबरला नाही. तो दोन्ही राक्षसांचा सामना करत होता. युध्दात राजाने राक्षसांचा पराभव केला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नंतर राजाने पीडित स्त्रीची विचारपूस केली. ती सिंहुल द्वीप येथील एका ब्राह्मणाची मुलगी आहे. एके दिवशी ती तळ्यात स्नान करत असताना तिला राक्षसाने पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला. तेव्हापासून तो तिला जंगलात घेऊन आला आहे. राजा विक्रम तिला महालात घेऊन गेला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा विक्रमने तिची राक्षसाच्या तावडीतून सुटका करण्‍याचे ठरविले. तेव्हा ती मुलगी म्हणाली, राक्षसाच्या पोटात एक मोहिनी आहे. राक्षस मरताच ती राक्षसाच्या तोंडात अमृत टाकते व तो जिंवत होऊन जातो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा विक्रम निश्चय करतो की, राक्षसाला मारूनच महालात परतेल. राजा जंगलात विश्रांती घेत असताना एक सिंहाने राजावर हल्ला केला. राजाने सिंहाला जखमी केले व तो जंगलात पळून गेला. पुन्हा दुसर्‍या सिंहाने राजावर हल्ला केला. राजाने त्याला दूर हवेत फेकून दिले. सिंहाने राक्षसाचे रूप धारण केले. सिंहरूपात आलेला तो राक्षसच होता, हे राजाने ओळखले. नंतर राजा व राक्षसमध्ये भिषण युध्द झाले. राक्षस दमला तेव्हा राजाने राक्षसाच्या पोटात तलवार घातली. राक्षण जमीनीवर कोसळला. नंतर राजाने त्याचे पोटा फाडून टाकले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पोटातून मोहिनी बाहेर निघाली व  अमृत घेण्यासाठी पळू लागली तेवढ्यात राजाने दोन वेताळांचे स्मरण करून तिला पकडण्याचा आदेश दिला. अमृत न मिळाल्याने राक्षण मरण पावला. मोहिनी ही शिवाची गणिका होती. राक्षसाची सेवा करण्याची ती शिक्षा भोगत होती. महालात पोहचल्यानंतर राजा विक्रमने ब्राह्मण कन्येला तिच्या आई-वडिलांकडे सोपविले व मोहिनीबरोबर स्वत: विवाह केला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 21 May 2013 17:23:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 03:02:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 11]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-11-113052000015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-11-113052000015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[राजा विक्रमादित्य नेहमी आपल्या प्रजेच्या सुखासाठी चिंतीत असे. एकदा त्याने एक एक महायज्ञ करण्याचे ठरविले. त्याने मोठ्यासंख्येने राजा-महाराजा, विद्वान, ॠषिमुनी व देवतांना आमंत्रण पाठविले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1305/20/images/img1130520015_1_1.jpg' alt='simhasan battisi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा विक्रमादित्य नेहमी आपल्या प्रजेच्या सुखासाठी चिंतीत असे. एकदा त्याने एक एक महायज्ञ करण्याचे ठरविले. त्याने मोठ्यासंख्येने राजा-महाराजा, विद्वान, ॠषिमुनी व देवतांना आमंत्रण पाठविले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पवन देवाला त्यांनी स्वत: आमंत्रित करण्‍याचे ठरविले तर समुद्र देवाला आमंत्रित करण्यासाठी एका ब्राह्मणाला पाठविले. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा विक्रम निघाला. जंगलात पोहचल्यानंतर त्याला योग-साधनेने कळले की, पवन देव सध्या सुमेरु पर्वतावर वास करीत आहे. त्याने पर्वतावर जाण्याचे ठरविले. राजाने दोन वेताळांचे स्मरण करताच ते तेथे उपस्थित झाले व राजाला घेऊन ते सुमेरु पर्वतावर पोहचले. तेव्हा पर्वतावर सोसाट्याचा वारा सुटला होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मोठ मोठे वृक्ष व पहाड आपल्या जागेवरून उडून जाताना दिसत होते. असे पाहून राजा थोडाही घाबरला नाही. राजा योग-साधनेत पारंगत होता. त्यामुळे राजा एका जागी स्थीर बसून राहिला. पवन देवाच्या साधनेत राजा लीन झाला. नंतर पवन देवाने राजाच्या  साधनेवर प्रसन्न होऊन त्याला वर मागितला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजा विक्रमाने त्यांना महायज्ञाप्रसंगी उपस्थिती राहण्यासाठी आमंत्रित केले. पवणदेयाने राजाचे आमंत्रण स्विकारले, राजाला आर्शिवाद दिला व क्षणात अंतर्धान पावले. दोन वेताळांनी राजाला आपल्या राज्याच्या सिमेवर आणून सोडले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विक्रमाने एका ब्राह्मणाला समुद्र देवाला आमंत्रित करण्यासाठी पाठविले होते. तो ब्राह्मण समुद्रा काठी पोहचला. त्याने देवाला आवाहन केले. तेव्हा समुद्र देवाने पवणदेवाप्रमाणे उत्तर दिले की, महायज्ञाना ते सशरीर येऊ शकत नाही. त्यांनी राजा विक्रमाला यज्ञासाठी शुभेच्छा दिल्या व राजाला पाच रत्ने व एक घोडा भेट म्हणून दिला. ब्राह्मण घोडा व रत्न घेऊन परतीच्या प्रवासाला लागला. ब्राह्मणाला पायी चालताना पाहून घोडा पुरुषांच्या आवाजात म्हणाला, ''तू माझ्या पाठीवर का बसत नाहीस?'' ब्राह्मण घोड्यावर बसताच घोडा वार्‍या वेगाने राजा विक्रमाच्या दरबारात दाखल झाला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ब्राह्मणाने राजाला सारी हकिकत सांगतिली. ब्राम्हणाने घोडा व पाच रत्ने राजाला दिली. परंतू ती त्या ब्राह्मणाला पाहिजे होती. त्याने राजाचा मागताच राजाने कोणताच विचार न करता ब्राह्मणाला देऊन टाकले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 20 May 2013 16:36:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 03:02:16 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 10 (प्रभावती)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-10-प्रभावती-109122300058_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-10-प्रभावती-109122300058_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[एकदा राजा विक्रमादित्य शिकार करण्यासाठी जंगला गेला होता. मात्र तो आपल्या सहकार्‍यापासून खूप पुढे निघून गेला. राजा जंगलात हिंडत असताना एक तरुण झाडाला दोरखंडाच्या सहाय्याने फाशी घेत असल्याचे राजाला दिसले. राजा त्याच्याकडे गेला व त्याला तसेपासून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रभावती कथा सांगू लागली...</font><font style=' color:#8080FF;'></b></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0912/23/images/img1091223058_1_1.jpg' alt='सिंहासन बत्तीसी'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>एकदा राजा विक्रमादित्य शिकार करण्यासाठी जंगला गेला होता. मात्र तो आपल्या सहकार्‍यापासून खूप पुढे निघून गेला. राजा जंगलात हिंडत असताना एक तरुण झाडाला दोरखंडाच्या सहाय्याने फाशी घेत असल्याचे राजाला दिसले. राजा त्याच्याकडे गेला व त्याला तसेपासून परावृत्त केले. आत्महत्या करणे पाप असून तो एक सामाजिक गुन्हा आहे, असं सांगितले. राजा असल्याच्या नात्याने तो त्याला शिक्षाही देऊ शकतो, असे ही फटकारले. तरुण घाबरला व रडू लागला. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>राजाने त्याला आत्महत्या करण्यामागील कारण विचारले. तेव्हा त्याने सांगितले क‍ि, तो कालिंग येथील रहिवासी आहे. त्याचे नाव वसु आहे. एके दिवशी तो जंगलातून जात असताना त्याला एक सुंदर तरुणी दिसली. तिच्या रूपावर तो मोहित झाला आहे. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>त्याने त्या तरूणीसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला तिने नकार दिल्याने तो आत्महत्या करत असतल्याचे राजा त्याने सांगितले. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>नकार देण्याचे काय कारण? असे त्याला राजाने विचारल्यानंतर त्याने सांगितले, ती एक अभागी राजकुमारी आहे. तिचा जन्म अशा नक्षत्रात झाला आहे की तिचे मुख पाहिल्यानंतर तिचे वडिल मरण पावतील. तिच्या जन्मापासूनच तिला एका संन्यास्याजवळ ठेवण्यात आले आहे. तोच तिचे पालनपोषण करीत आहे. जो तरुण उकळत्या तेलाच्या कढाईतून बाहेर येऊन दाखवेल. त्याच्याशीच तिचा विवाह होईल, असे वसूने राजाला सांगितले.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>राजा विक्रमने वसूची मदत करण्याचे ठरविले. त्याचा त्या राजकुमारीशी विवाह करून देण्यासाठी वाटेल ते करीन असे त्याला वचन दिले. राजाने दोन्ही वेताळांचे स्मरण करताच ते राजाच्या सेवत क्षणात उपस्थित झाले. राजा आणि वसूला घेऊन ते राजकुमारी रहात असलेल्या झोपडीजवळ आले.   </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>तपस्वीला भेटून राजा विक्रमादित्यने वसुसाठी राजकुमारीला मागणी घातली मात्र त्यांनी सांगितले की, अट मान्य असेल तरच? राजा त्या तरूणासाठी उकडत्या तेलाच्या कढाईत उडी मारण्यास तयार आहे, असे सांगताच संन्यासी आश्चर्यचकीत झाला. तितक्यात राजकुमारी तिच्या मैत्रिणीसह तेथे उपस्थित झाली. ती वसूने सांगितल्याप्रमाणे लावण्यवती होती. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>राजा विक्रमने तपस्वीला सांगून कढाईभर तेलाची व्यवस्था करण्यास सांगितले. जेव्हा तेल चांगले उकडू लागले, तेव्हा माँ कालीचे स्मरण करून राजाने त्या कढाईत उडी घेतली. राजाचा मृत्यु झाला. कढाईत केवळ त्याच्या हाडांचा सापाळा दिसत होता. माँ काली राजावर प्रसन्न झाली‍. तिने दोन वेताळांना राजा विक्रमास जिंवत करण्याची आज्ञा दिली. वेताळांनी राजाच्या हाडांच्या सापड्यावर अमृताचे थेंब टाकताच राजा जिंवत झाला. ही बातमी वार्‍यासारखी राजकुमारीच्या वडिलांपर्यंत पोहचली. त्यांनी राजकुमारीचा विवाह वसूबरोबर मोठ्या थाटात लावून दिला.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b></b></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>कथा दहावी)</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 20 May 2013 16:25:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 9 (मधुमालती)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-9-मधुमालती-109122300056_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-9-मधुमालती-109122300056_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[एकदा राजा विक्रमादित्यने राज्यातील प्रजेच्या सुखासाठी एका विशाल यज्ञाचे आयोजन केले होते. राजा पूजेला बसला असताना तेथे एक ॠषिमुनी आले. राजाला पूजेतून उठता येणे शक्य नसल्याने राजाने त्यांना बसूनच अभ‍िवादन करून नमस्कार केला. ॠषिमुनींनी राजाला आशीर्वाद ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>मधुमालती कथा सांगू लागली...</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0912/23/images/img1091223056_1_1.jpg' alt='सिंहासन बत्तीसी'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>एकदा राजा विक्रमादित्यने राज्यातील प्रजेच्या सुखासाठी एका विशाल यज्ञाचे आयोजन  केले होते. राजा पूजेला बसला असताना तेथे एक ॠषिमुनी आले. राजाला पूजेतून उठता  येणे शक्य नसल्याने राजाने त्यांना बसूनच अभ‍िवादन करून नमस्कार केला. ॠषिमुनींनी  राजाला आशीर्वाद दिला. राजधानीपासून जवळच असलेल्या जंगलात ॠषिमुनींचे एक  गुरुकुल होते. तेथे मुले विद्या प्राप्त करत असत. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>पूजा झाल्यानंतर राजाने ॠषिमुनीना येण्याचे प्रयोजन विचारले. तेव्हा ऋषिमुनी म्हणाले,  गुरूकुलमधील मुले सरपण वेचण्यासाठी जंगलात हिंडत असताना त्यांना दोन राक्षस  पकडून डोंगरावर घेऊन गेले आहेत. त्यांनी मुलांच्या बदल्यात माँ कालीला बळी देण्यासाठी  एका पुरुषाची मागणी केली आहे. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>ॠषिमुनी सांगितले की, बळी देण्यासाठी राक्षसांनी क्षत्रिय पुरुषाची मागणी केली आहे. हे  ऐकताच राजा विक्रमादित्य त्या राक्षसांकडे जाण्‍यात तयार झाला. स्वत: राजा बळीसाठी  तयार झाल्याचे पाहून ॠषिमुनींना आश्चर्य वाटले. ऋषिमुनींनी राजाला नकार दिला. तरी  राजाने आपला निर्णयात बदल केला नाही. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>अनेक अडचणींचा सामना करीत राजा व ॠषिमुनी डोंगरावर पोहचले. राजाने राक्षसाला  मुलांना सोडण्याची विनंती केली. दोन राक्षसांमधील एक राक्षस मुलांना सुरक्षित आश्रमात  पोहचवून आला. रदूसरा राक्षस त्यांना घेऊन माँ कालीच्या मंदिरात घेऊन आला. राजा  विक्रमादित्यने बलिवेदीवर आपली मान ठेऊन दिली. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>प्रजेच्या सुखासाठी राजा काहीही करण्यास तयार होता. राजाचया मानेवर राक्षस तलवार  मारणार तोच दोनही राक्षस अचानक अदृश्य होऊन त्या जागी लख्ख प्रकाश झाला. स्वयं  इंद्र देव व पवन देव राजासमोर उभे राहिले. राजाने त्यांना आदरपूर्वक नमस्कार दिला.   राजाची‍ परीक्षा घेण्‍यासाठी ते मृत्युलोकात आले असल्याचे त्यांनी राजाला सांगितले.  प्रजेच्या हितासाठी राजा स्वत:चा बळी ही देऊ शकतो, हे पाहुन इंद्रदेव व पवन देव  राजावर खूष झाले. राजाला आशिर्वाद देऊन पुन्हा अदृश्य झाले. </b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 20 May 2013 16:17:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 8 (पुष्पवती)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-8-पुष्पवती-109122300054_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-8-पुष्पवती-109122300054_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[राजा विक्रमादित्य कलेचा पुजारी होता. तसेच कलाकारांची कदर करणाराही होता. त्यांनी विविध कला प्रकारांनी आपला महल सजावला होता. एकदा एक व्यक्ती दरबारात दाखल झाला. त्याच्याकडे एक लाकडाचा घोडा होता. त्याने तो राजाला विकण्याचे ठरविले होते. लाकडी घोडा आकर्षक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/0912/23/images/img1091223054_1_2.jpg' alt='simhasan battisi' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>पुष्पवती कथा सांगू लागली...</font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>राजा विक्रमादित्य कलेचा पुजारी होता. तसेच कलाकारांची कदर करणाराही होता. त्यांनी विविध कला प्रकारांनी आपला महल सजावला होता. एकदा एक व्यक्ती दरबारात दाखल झाला. त्याच्याकडे एक लाकडाचा घोडा होता. त्याने तो राजाला विकण्याचे ठरविले होते. लाकडी घोडा आकर्षक होता. राजा विक्रमाला घोडा पाहता क्षणी आवडला होता. तो घोडा चमत्कारी असून पाणी, जमीन व आकाशात तीव्र गतीने धावतो,  असा त्या व्यक्तीने दावा केला होता.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>राजा विक्रमने त्या घोड्‍याच्या बदल्यात त्याच्या मालकाला एक लाख सूवर्ण मोहरा देऊन त्याला रवाना केले. एके दिवशी राजाने तो घोडा घेऊन जंगलात शिकार करण्‍यासाठी निघून गेला. मात्र राजाने त्या घोड्याची गती इतकी वाढविली की, राजा आपल्या सहकार्‍यापासून फार पुढे निघून आला होता.</b></font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>राजाच्या तो नियंत्रणाबाहेर झाल्याचे पाहून त्याने तो जमिनीवर उतरविण्याचा प्रयत्न केला. परंतु घोडा एका झाडाला धडकला व त्याचे तुकडे तुकडे होऊन गेले. राजा एकटात जंगलात हिंडत होता. तेवढ्यात एक माकडीन राजाला हावभाव करून काही सांगण्याचा प्रयत्न करू करत होती. मात्र राजाने तिच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. राजाला भूख लागली होती. एका झाडाला लागलेले फळ खाऊन त्याने क्षुधा शांत केली. एका झाडावर चढला वर आराम करू लागला. तितक्यात तेथे एक योगी आला. त्याने इशार्‍याने माकडीनीला बोलावले. शेजारी असलेल्या झोपडीत दोन राजणाजवळ बसविले. त्याने एका राजणातील थोडे पाणी काढून माकडीनीवर टाकले. माकडीनी एक रुपवती राजकुमारी बनून गेली. तिने त्या योग्यासाठी स्वयंपाक केला. जेवण झाल्यानंतर योगी झोपून गेला. सकाळ होताच दूसर्‍या राजंणातील पाणी काढून राजकुमारीवर टाकून राजकुमारी पुन्हा माकडीनीत रूपातंर झाले. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>राजा विक्रम हा सारा प्रकार पाहत होता. योगी जाताच राजा झाडावरून खाली उतरला. माकडीनीला घेऊन राजा विक्रम झोपडीत शिरला. त्याने पहिल्या रांजणातील थोडे पाणी काढून माकडीनीवर टाकताच ती एक लावण्यवती राजकुमारी बनली. त‍ी कामदेव व  अप्सराची कन्या असल्याचे तिने राजाला सांगितले. ती शिकार करत असताना मृगाकडे सोडलेला बाण एका साधुला लागला व त्याने शाप दिला. तेव्हापासून माकडीन होऊन त्या योग्याची सेवा करावी लागत आहे. असे तिने राजाला सांगितले. तेव्हा राजाने तिला साधुच्या शापातून मुक्त केले. त्याबदल्यात राजकुमारीने राजाला कमळाचे फूल प्रदान केले.  </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>तत्पश्चात विक्रमाने देवदत्त दोन वेताळांना बोलावले. त्यांनी राजाला राजधानीत आणून सोडले. मात्र एक मुलाने राजाला ते कमळाचे फूल मागितले. विक्रमने कुठलाही संकोच न करता ते मुलाला देऊन टाकले व महात निघून गेला. काही दिवस गेल्या नंतर दरबारात एका व्यक्तीला पकडून आणण्यात आले. मुल्यवान रत्न विकताना त्याला शिपायांनी पकडले होते. हे किमंती रत्ने कोठून आणले असे विचारले असता, त्याच्या मुलाला कोणी एक कमळाचे फुल दिले होते. त्यातून हे रत्न पडतात असे त्यांने राजाला सांगितले. राजाने ते रत्ने खरेदी करून त्या व्यक्तीला खूप रूपये देऊन रवाना केले. </b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 20 May 2013 16:16:40 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र.7 (कौमुदी)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-7-कौमुदी-109122300052_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-7-कौमुदी-109122300052_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[एके दिवशी रात्री राजा विक्रमादित्य आपल्या शयन-कक्षात झोपला होता. अचानक एका स्त्रीच्या रडण्याच्या आवाजाने राजाची झोपमोड झाली. राजा तलवार घेवून आवाजाच्या दिशेने चालू लागला. क्षिप्रा नदीच्या काठावर आल्यानंतर राजाला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/23/images/img1091223052_1_2.jpg' alt='simhasan battisi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>कौमुदी कथा सांगू लागली...</font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>एके दिवशी रात्री राजा विक्रमादित्य आपल्या शयन-कक्षात झोपला होता. अचानक एका स्त्रीच्या रडण्याच्या आवाजाने राजाची झोपमोड झाली. राजा तलवार घेवून आवाजाच्या दिशेने चालू लागला. क्षिप्रा नदीच्या काठावर आल्यानंतर राजाला कळले की, तो आवाज नदी पलिकडच्या जंगलातून येत आहे. राजाने नदीपार करून पलिकडच्या किनार्‍यावर पोहचला. एका झाडाखाली एक स्त्री रडत असल्याचे राजाने पाहिले. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>राजाने तिला रडण्याचे कारण विचारले. अनेकांना त‍िने आपली व्यथा सांगितली होती परंतु आजपर्यंत तिची कोणीच मदत केली नसल्याचे तिने राजाला सांगितले. राजाने तिला विश्वासाने सांग‍ितले की, तिला हर संभव मदत करण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा ती स्त्री म्हणाली, ती एका चोराची पत्नी आहे. त्याला नगरकोतवालने पकडले असून एका झाडाला उलटे लटकवले आहे. आपल्या पतीला ती उपाशी लटकताना पाहू शकत नाही. त्याला तिची पाणी व जेवण देण्याची इच्छा आहे.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>ती ‍स्त्री एक पिशाचिनी होती व झाडाला उलटा लटकलेला व्यक्ती तिचा पती नव्हता. राजा तिच्यासोबत त्या झाडाजवळ जाताच ती राजाच्या खांद्यावर चढली व तिने त्या व्यक्तीला खाऊन टाकले. तृप्त झाल्यानंतर ती राजा विक्रमावर खूष झाली. तिने राजाला वर मागितला. राजाने तिला अन्नपूर्णा मागितली. ती पिशाचिनी विक्रम राजाला नदी काठी घेवून गेली. तेथे एक झोपडी होती. पिशाचिनीने आपल्या बहिणीला बोलावले. तिच्या बहिनीने राजाला अन्नपूर्णा प्रदान केले. </b></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>अन्नपूर्णा घेऊन राजा राजधानीकडे निघाला. वाटेत त्याला एक ब्राह्मण भेटला. तो भुकेने व्याकूळ झाला होता. राजा विक्रमने अन्नपूर्णा पात्राला विनंती करू ब्राह्मणास पोटभर जेऊ घातले. भोजन पश्चात राजाने ब्राह्मणास दक्षिणा देण्याचे ठरविले. मात्र ब्राम्हणाने दक्षिणेत  अन्नपूर्णा पात्र मा‍गितले. राजा विक्रमने कोणताचा विचार न करता ते पात्र ब्राह्मणास देऊन टाकले. ब्राह्मणाने राजाला आशिर्वाद दिला व त्याच्या मार्गाने निघून गेला. </b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 20 May 2013 16:16:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 6 (रविभामा)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-6-रविभामा-109122300048_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-6-रविभामा-109122300048_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[एके दिवशी राजा विक्रमादित्य नदीच्या काठावर उभा राहून नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत होता. तिक्यात राजाचे लक्ष एका गरीब कुटुंबाकडे गेलं. त्या कुटुंबात एक पुरुष, एक स्त्री व मुलगा होता. त्यांच्या अंगावरचे कपडे जिर्ण झाले होते. काही क्षणातच त्या तिघे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/23/images/img1091223048_1_2.jpg' alt='simhasan battisi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>रविभामा कथा सांगू लागली... </font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>एके दिवशी राजा विक्रमादित्य नदीच्या काठावर उभा राहून नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत होता. तिक्यात राजाचे लक्ष एका गरीब कुटुंबाकडे गेलं. त्या कुटुंबात एक पुरुष, एक स्त्री व मुलगा होता. त्यांच्या अंगावरचे कपडे जिर्ण झाले होते. काही क्षणातच त्या तिघे जणांनी नदीत उड्या टाकल्या. राजा विक्रमाने क्षणातच दोन देवदत्त वेताळाचे स्मरण करून त्या तिघांचे प्राण वाचविले. गरीबीला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे ब्राह्मणाने राजाला सांगितले. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>ब्राह्मण कुटुंबाला राजा आपल्या घरी घेऊन गेला. त्यांची अत‍िथी भवनात रहाण्याची व्यवस्था केली. अत‍िथी भवन प्रशस्त होतं. ब्राह्मण कुंटुंबानं मात्र त्याच्या स्वच्छतेला ग्रहण लावले होते. बरेच दिवस उलटले तरी त्यांनी आपल्या अंगावरील कपडेही बदलले नव्हते. ज्या जागी झोपत होते तेथेच थुंकत होते. अतिथी भवनाच्या चारही बाजुंनी त्यांना घाण करून ठेवली होती.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>दुर्गंधीमुळे तेथील नोकर चाकर दुसरीकडे निघून गेले होते. राजाने त्याच्या सेवेसाठी आणखी काही नोकर पाठविले, मात्र ते ही काही दिवसाच त्यांच्या व्यवहाराला कंटाळून राजाकडे निघून गेले आणि त्यांनी राजाला सारी हकिकत सांगितली.   </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>शेवटी राजा विक्रम स्वत: त्यांची सेवा करण्यासाठी नोकराच्या वेशात अतिथी भवनात पोहचला. ब्राह्मण कुटूंबाची राजाने चांगली सेवा केली. वेळ प्रसंगी त्यांचे हात पाय ही दाबले. मात्र ब्राम्हण पुरुषाचे समाधान होत नव्हते. मा‍त्र राजाने ब्राह्मण कुटुंवाविषयी अपशब्दाचा कधी वापर केला नाही. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>एके दिवशी ब्राह्मण पुरुषाने राजाची परीक्षा घेण्याचे ठरविले. राजाला त्यांनी आपल्या अंगाला लागलेली विष्ठा स्वच्छ करण्यात सांग‍ितले. राजाने होकार देऊन विष्ठा काढून त्यांचा स्नान घालून दिला. चांगले वस्त्र परिधान करून देताच चमत्कार झाला. सर्वत्र लख्ख प्रकाश पडला आणि मंत्रमुग्ध करणारा सुगंध सर्वत्र दरवडू लागला. ब्राह्मणाचे सारे मळलेले कपडे अचानक बदलून चांगले कपडे आले. ब्राह्मण म्हणाला, ''मी वरुणराज आहे. तुझी परीक्षा घेण्यासाठी आम्ही हे रूप धारण केले होते.'' राजा विक्रमाचा अतिथी सत्कार पाहून ते खूष झाले होते. वरूणराज यांनी राजाला वरदान दिला व ते अदृश्य झाले. </b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 20 May 2013 16:15:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र. 5 (लीलावती)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-5-लीलावती-109122300043_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-5-लीलावती-109122300043_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[एकदा राजा विक्रमादित्यच्या दरबारात एक ब्राह्मण आला होता. ''राजाने राज्यात एक भव्य महल बांधला तर राज्यातील जनता सुखी होईल'', असे त्या ब्राह्मणाने राजाला सांगितले. राज्याने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन एक भव्य महाल बांधला. त्याला सोने-चांदी, हिरे व ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/23/images/img1091223043_1_2.jpg' alt='simhasan battisi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PR</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>लीलावती कथा सांगू लागली...</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>एकदा राजा विक्रमादित्यच्या दरबारात एक ब्राह्मण आला होता. ''राजाने राज्यात एक भव्य महल बांधला तर राज्यातील जनता सुखी होईल'', असे त्या ब्राह्मणाने राजाला सांगितले. राज्याने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन एक भव्य महाल बांधला. त्याला सोने-चांदी, हिरे व मणी-मोत्यांनी पूर्णपणे सजवून टाकले. राजा विक्रम आपल्या राजअधिकारी व त्या ब्राह्मणासह आपल्या महालात पोहचले. महालाचे सौंदर्यपाहून ब्राम्हण मंत्रमुग्ध होवून गेला. ब्राह्मणाने महालाची इच्छा प्रगट करताच राजा विक्रमादित्यने भव्य महाल ब्राह्मणाला दान दिला.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>ब्राह्मणाला खूप आनंद झाला. त्याने त्याच्या पत्नीला सारी हकिकत सांग‍ितली. तो तिला महलात घेऊन आला.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>एका रात्री महालात चारही बाजूंना सुगंध दरवळला होता. ब्राह्मण झोपेतून जागी झाला. स्वयं लक्ष्मीने महालात प्रवेश केला होता. ब्राह्मण दाम्पतीची कुठलीही इच्छा पूर्ण करण्‍यासाठीच देवी तेथे प्रगट झाली होती. मा‍त्र ब्राह्मण पती- पत्नी फारच घाबरले होते. देवी तात्काळ तेथून अदृश्य झाली. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>ब्राह्माणाच्या पत्नीला वाटते येथे भूत येत असल्याने राजाने हा महाल आपल्या पतीला दान देऊन टाकला होता. तिने आपला बोर्‍याबिस्तार उचलला व आपल्या आधीच्या झोपडीत जाऊन राहायला लागले.  </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>दुसर्‍या दिवशी ब्राह्मण राजभवनात आला. विक्रमादित्य राजाला महाल परत घेण्‍यास विनंती केली. मात्र राजा महान होता. दान दिलेली वस्तू परत कशी घेणार? म्हणून राजाने त्यातून एक मार्ग काढून महालाची योग्य ती किंमत लावून ब्राह्मणाला रक्कम देऊन महाल ताब्यात घेतला. रक्कम मिळाल्यावर ब्राह्मण खूष झाला व घरी निघून गेला. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>ब्राह्मणाकडून खरेदी केलेल्या महालात राजा विक्रमादित्य रहायला लागला. एके दिवशी रात्री लक्ष्मी पुन्हा प्रगट झाली. लक्ष्मीने राजाला वरदान देऊ केले. पण राजाने त्याच्याकडे लक्ष्मीच्या कृपेने सर्वकाही आहे. जर द्यायचेच झाले तर सार्‍या राज्यात धनवर्षा करून टाकण्याची राजाने लक्ष्मी मातेला विनंती केली.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>दुसर्‍या दिवशी संपूर्ण राज्यात धनवर्षा झाली. प्रजा सारी संपत्ती घेऊन राजाच्या दरबारात आली. मात्र राजाने सारी संपत्ती प्रजेत वाटून दिली. राजाचा दिलदारपणा पाहून प्रजा राजाचा जयजयकार करू लागली. </b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 20 May 2013 16:15:20 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र.4 (कामकंदला)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-4-कामकंदला-109112000029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-4-कामकंदला-109112000029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[एके दिवशी राजा विक्रमादित्यच्या दरबारारात एक ब्राह्मण आला होता. राजा विक्रमाने त्याला येण्याचे प्रयोजन विचारले. ब्राह्मण म्हणाला, ''मान सरोवरमध्ये सूर्योदय होताना एक खांब प्रगट होतो. सूर्य जसा माथ्यावर येतो तसा तो खांब ही मोठा होतो व सूर्याची उष्णता ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>कामकंदला कथा सांगू लागली...</font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/20/images/img1091120029_1_2.jpg' alt='simhasan battisi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>एके दिवशी राजा विक्रमादित्यच्या दरबारारात एक ब्राह्मण आला होता. राजा विक्रमाने त्याला येण्याचे प्रयोजन विचारले. ब्राह्मण म्हणाला, ''मान सरोवरमध्ये सूर्योदय होताना एक खांब प्रगट होतो. सूर्य जसा माथ्यावर येतो तसा तो खांब ही मोठा होतो व सूर्याची उष्णता जशी कमी होत जाते, तसा तो खांब लहान होतो. सूर्यास्ताच्या वेळी तर तो पाण्‍यात विलीन होऊन जातो. समुद्राला सोडून सूर्याची उष्णता सार्‍या ब्रह्माण्डामध्ये कोणीच सहन करू शकत नाही, असा सूर्याचा गर्व आहे, असे त्या ब्राह्मणाने राजाचा सांग‍ितले. </b></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>मात्र देवराज इंद्राचे मानने आहे की, मृत्युलोकातील एक राजा सूर्याच्या उष्णतेची कुठलीही पर्वा न करता त्याच्या जवळ जाऊ शकतो व तो राजा दुसरा तिसरा कोणी नसून राजा  विक्रमादित्य आहे. हे ऐकून राजा खूष झाला त्याने ब्राह्मणास दक्षिणा देऊन रवाना केले. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>सकाळच्या पहरी राजा एका जंगलात पोहचला. एकान्त पाहून त्याने देवी कालीद्वारा प्रदत्त दोनही वेताळांचे स्मरण केले. स्मरण करताच दोन वेताळ राजाच्या सेवेसाठी उपस्थित झाले. राजा विक्रमाला ते वेताळ मानसरोवराच्या काठी घेऊन गेले. राजा व दोन्ही वेताळांनी रात्री तेथील जंगलात घालवली. सकाळ होताच ज्या ठिकाणाहून खांब बाहेर आला. राजाने त्याकडे लक्ष केंद्रीत करून सूर्याची किरणे पाण्यातून वर पडताच राजा विक्रमाने लगेच पाण्यात उडी घेऊन खांबापर्यंत पोहचला व खांबावर चढून बसला. जस जशी सूर्याची उष्‍णता वाढत गेली तसा खांब वाढत होता. दुपार झाल्यानंतर खांब सुर्याच्या अगदी जवळ पोहचला. तेव्हा राजा विक्रमाचे शरीर जळून कोळसा होऊन गेले. सूर्य देवाचे लक्ष खांबाकडे गेले. तेथे जळलेल्या अवस्थेत एक मानव दिसला. तो राजा विक्रम असल्याची सूर्याला खात्री पटली. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>त्याने लगेच विक्रमाच्या शरीरावर अमृत शिंपडून त्याला जिवंत केले. राजावर खूष होऊन त्याला इच्छित वस्तु प्रदान करणारे सूवर्ण कुण्डल भेंट म्हणून देऊन टाकले. तत्पश्चात सूर्यास्त होत असताना तो खांब हळू हळू लहान होऊ लागला. खांब पाण्‍यात विलीन झाल्यानंतर राजा विक्रम पाण्‍यात उतरून सरोवराच्या काठी आला. त्यानंतर दोन्ही वेताळांचे स्मरण केल्यानंतर वेताळ राजाला जंगलात सोडून दिले. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>राजा विक्रम राजधानीकडे येत असताना वाटेत त्याला एक ब्राह्मण ‍भेटला. त्याने ते कुण्डल मागितले. राजा विक्रम फारच उदार होता. त्याला त्या कुण्डलांचा कधीच मोह आला नाही. त्याने ते कुण्डल त्याला देऊन टाकले.</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 20 May 2013 16:12:58 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र.3 (चंद्रकला)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-3-चंद्रकला-109112000028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-3-चंद्रकला-109112000028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[एकदा पुरुषार्थ व भाग्य यांच्यात कोण श्रेष्ठ आहे? यावरून वाजले होते. पुरुषार्थाच्या मते परिश्रमाशिवाय काहीच प्राप्त होत नाही. मात्र भाग्याला हे मान्य नव्हते. दोघे आपापसातील वाद मिटविण्‍यासाठी देवराज इंद्राच्या दरबारी आले. त्यांचे भांडण ऐकून इंद्राला ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0911/20/images/img1091120028_1_1.jpg' alt='Sinhasan Battisi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b>चंद्रकला कथा सांगू लागली...</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>एकदा पुरुषार्थ व भाग्य यांच्यात कोण श्रेष्ठ आहे? यावरून वाजले होते. पुरुषार्थाच्या मते परिश्रमाशिवाय काहीच प्राप्त होत नाही. मात्र भाग्याला हे मान्य नव्हते. दोघे आपापसातील वाद मिटविण्‍यासाठी देवराज इंद्राच्या दरबारी आले. त्यांचे भांडण ऐकून इंद्राला आश्चर्य वाटले. खूप विचार करून त्याला राजा विक्रमादित्याचे स्मरण झाले. इंद्राला वाटले, या दोघांमधील वाद केवळ विक्रमादित्यच करू शकेल.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>इंद्राने त्या दोघांना राजा विक्रमादित्यकडे पाठवून दिले. पुरुषार्थ व भाग्य मानवरूपात विक्रमाकडे पोहचले. विक्रमकडे जाऊन या दोघांनी आपापल्या बाजू मांडल्या. मात्र दोघांचे ऐकल्या नंतर विक्रमादित्यसमोरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. राजाने त्या दोघांकडून दोन महिन्यांची मुदत मागितली. वादाचे मुळ शोधण्‍यासाठी राजा विक्रमने जनतेमध्ये सामान्य पुरुषाच्या वेशभुषेत हिंडणे-फिरणे सुरू केले. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर राजाने एका व्यापाराकडे नोकरी केली. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>काही दिवसांनी व्यापारी जहाजावर आपला माल लादून दूसर्‍या देशात व्यापार करण्‍यासाठी निघून जातो. परंतू समुद्रात मोठे वादळ येते. एका टापूला पोहचल्यानंतर तेथे त्यांनी लंगर टाकला. वादळ क्षमल्यानंतर व्यापारीने विक्रमाला लंगर उचलण्यास सांगितले. लंगर उचलताच जहाचाचा वेग अचानक वाढला व विक्रम त्याच टापूवर राहून गेला.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>विक्रम द्वीपवर एकटात हिंडत होता. तेथे त्याला एक राजकुमारी भेटली. दोघांनी एकमेंकांना पसंत केले. विवाह करून राजा नव्या राणीला घेऊन राजधानीकडे निघला होता. वाटेत त्यांना एक संन्यासी भेटला. त्याने राजाला एक माळा व काठी दिली‍. माळा धारण करणारा व्यक्ती क्षणात अदृश्‍य होते व सारे काही पाहू शकतो. तसेच त्याचे सर्व कार्य सफल होते. संन्यासीने दिलेली काठी ही जादूची काठी होती. या काठीचा मालक झोपण्यापूर्वी तिच्याकडून हवा तो दागिना मागू शकतो.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>संन्यासीचे आभार माणून विक्रम आपल्या राणीसह राज्यात परतला. एके दिवशी उद्याणात त्यांना एक ब्राह्मण व एक भाट भेटले. ते फार गरीब होते. तेथे ते राजाचीच वाट पहात होते. राजा त्यांना मदत करण्‍याचे ठरवून संन्यासीने दिलेली माळा भाटला व काठी ब्राह्मणाला देऊन टाकतो. अमूल्य वस्तू मिळाल्यानंतर ते राजा विक्रमाचे गुणगान करत निघून जातात.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>सहा महिन्यांनतर पुरुषार्थ व भाग्य राजाकडे येऊन उभे राहतात. राजा विक्रम त्यांना म्हणाला, ''तुम्ही एकमेकांसाठी पुरक आहात.'' त्या दोघांना राजाने माळा व काठीचे उदाहरण सांगितले. ती राजाला परिश्रम व भाग्याने मिळाली होती. राजाचे उत्तर ऐकून  पुरुषार्थ व भाग्य यांचे पूर्णपणे समाधान होते.</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 20 May 2013 16:07:06 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहासन बत्तिशीची कथा क्र.2 (चित्रलेखा)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-2-चित्रलेखा-109112000024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/सिंहासन-बत्तिशीची-कथा-क्र-2-चित्रलेखा-109112000024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[एके दिवशी राजा विक्रमादित्य शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. जंगलात एक तपस्वी तपश्चर्या करीत होता. राजाने आदरपूर्वक त्या तपस्वीला नमस्कार केला. राजाची विनम्रता पाहून तपस्वी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला एक फळ दिले व सांगितले, ''जो कोणी हे फळ खाईल ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0911/20/images/img1091120024_1_3.jpg' alt='sinhasan'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>चि‍त्रलेखा कथा सांगु लागल</font><font style='font-size:11pt;'>ी....</font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>एके दिवशी राजा विक्रमादित्य शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. जंगलात एक तपस्वी तपश्चर्या करीत होता. राजाने आदरपूर्वक त्या तपस्वीला नमस्कार केला. राजाची विनम्रता पाहून तपस्वी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला एक फळ दिले व सांगितले, ''जो कोणी हे फळ खाईल तो तेजस्वी व यशस्वी पुत्राला जन्म देईल.''</b></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>राजा विक्रमाचे आपल्या राणीवर जिवापाड प्रेम होते. त्याने ते फळ आपल्या राणीला देऊन टाकले. परंतु राणी चरित्रहीन होती. तिचे कोतवालावर प्रेम होते. तिने ते फळ कोतवालाला दिले. मात्र कोतवाल एका वेश्येच्या नादात पडला होता. त्याने ते फळ त्या वेश्येस देऊन टाकले. वेश्येचे विचार केला- ''आपला मुलगा कितीही यशस्वी झाला, परंतु त्याला प्रतिष्ठा कोण देणार?'' म्हणून तिने ते फळ राजा विक्रमादित्य यास देऊन टाकले. 'ते' पाहून राजाला आश्चर्याचा धक्का बसला. नंतर अधिक चौकशी केल्यानंतर कोतवाल व राणी यांच्यातील अवैध संबंध राजाला कळले. राजाचा आपल्या राणीने विश्वास घात केल्याने त्याला फार वाईट वाटले. नंतर राजा कठिन तपश्चर्या करण्यासाठी हिमालयात निघून गेला. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>राजाच्या गैरहजेरीत राज्याचे रक्षण करण्यासाठी देवराज इंद्राने एक शक्तिशाली देव पाठविला. काही दिवसानंतर विक्रमादित्य आपल्या राज्यात परतला. राजाचा मागील जन्मातील शत्रू परत आला आहे, असे देवाने राजाला सांगितले. राजाला वध करण्याच्या इराद्यानेच तो येथे आला आहे. सध्या तो तपश्चर्या करीत आहे. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>राजाच्या राणीने विष प्राशाण करून आत्महत्या केली होती. विक्रमाने राजपाट सांभाळण्यास सुरवात केली. काही दिवसांनंतर तो शत्रू दरबारात येऊन पोहचला. त्याने राजाला एक फळ दिले. त्या बदल्यात राजाने त्यास खूप धन दिले. राज्यांच्या कल्याणासाठी एक विधी करण्याचे त्याने राजाला सांग‍ितले. राज्याने ते मान्य केले. विधी करण्‍यासाठी ते दोघेजण स्मशानात गेले. या विधीसाठी एका वेताळाची आवश्यकता असल्याचे योगीने राजाला सांगितले. योगीच्या विधीसाठी राजा विक्रम स्मशानातील एका झाडाला लोंबळत असलेल्या वेताळाला घेण्‍यासाठी गेला.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>विक्रम हा पराक्रमी होता. वेताळ राजाचा मौनभंग करून वेताळ राज्याच्या खांद्यावरून चौवीस वेळा पळून गेला. मात्र राजाने चिकाटी सोडली नाही. परंतु राजाचा प्रामाणिकपणा पाहून वेताळ राजावर खूष होऊन त्याने योगी दुष्ट असल्याचे राजाला सांग‍ितले. सिध्दी प्राप्त करण्‍यासाठी तो आज राजाचा बळी देणार आहे, हे राजाचा वेताळकडून कळल</font><font style=' color:#FF0000;'>े.<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0911/20/images/img1091120024_1_2.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage-->  </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'><b>विक्रमाला तात्काळ इंद्र देवची आकाशवाणी लक्षात आली. त्याने वेताळाचे आभार मानले. नंतर राजा वेताळला खांद्यावर घेऊन योगीकडे घेऊन आला. योगी राजाची वाट पहात बसला होता. राजाला पाहताच तो दुष्ट योगी आनंदीत झाला. त्याने विक्रमास देवी चरणी साष्टांग नमस्कार करण्‍यास सांगितले. मात्र साष्टांग नमस्कार कसा करावा? हे राजाने विचारल्यावर योगी देवीसमोर साष्टांग नमस्कार करण्यासाठी झुकला तेवढ्यात राजा विक्रमने आपल्या तलवारीने योगीची मान कापली. देवीला बळी दिला गेल्याने ती प्रसन्न झाली. तिने विक्रम राजाला सेवक म्हणून दोन वेताळ दिले. स्मरण करताच राज्याच्या सेवेसाठी दोघे वेताळ हजर होतील, असा त्याला वर दिला. देवीचा आशिर्वाद घेऊन राजा राज्यात पर‍तला व राज्य करून लागला.</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 09 May 2013 11:58:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रत्नमंजरी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/रत्नमंजरी-109111400008_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sinhasanbattisi-marathi/रत्नमंजरी-109111400008_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-10/04/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1475558183-2272.jpg</image>
      <description><![CDATA[अंबावती राज्यात राजा गंधर्वसेन राज्य करीत होता. त्याला चार वर्णाच्या राण्‍या होत्या. ब्राह्मण पत्नीने ब्रह्मवीत, क्षत्रीय पत्नीने शंख व विक्रम, वैष्णव पत्नीने चंद्र तर शूद्र पत्नीने धन्वंतरी नामक पुत्राना जन्म दिला होता. गंधर्वसेनने ब्रह्मवीतला आपला ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>रत्नमंजरी कथा सांगू लागली- </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0911/14/images/img1091114008_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage--> ''<font  style='font-size:11pt; color:#800040'>अंबावती राज्यात राजा गंधर्वसेन राज्य करीत होता. त्याला चार वर्णाच्या राण्‍या होत्या.  ब्राह्मण पत्नीने ब्रह्मवीत, क्षत्रीय पत्नीने शंख व विक्रम, वैष्णव पत्नीने चंद्र तर शूद्र पत्नीने धन्वंतरी नामक पुत्राना जन्म दिला होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'>गंधर्वसेनने ब्रह्मवीतला आपला प्रधान बनविला. परंतु तो आपली जबाबदारी उत्तम रितीने पार पाडू शकला नाही. काही दिवसातच त्याने राज्यातून पळ काढला. बर्‍याच दिवसांनतर परत येत असताना वाटेतच त्याचा मृत्यु झाला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'>इकडे क्षत्रीय पत्नीचा मोठा मुलगा शंखाने राजा गंधर्वसेन झोपला असताना त्याचा वध केला व तो स्वयंघोषित त्याचा उत्तराधिकारी बनला. नंतर त्याने एक-एक करून विक्रमास आपल्या भावांचाही वध केला. बरेच दिवस गेल्यानंतर एका जंगलातील झोपडी विक्रम रहात आहे, अशी गुप्त माहिती शंखाला मिळाली. एका मांत्रिकाच्या मदतीने त्याने विक्रमला मारण्याची योजना आखली. योजनेनुसार मांत्रिकाला राजा विक्रमास देवी भगवतीसमोर नतमस्तक करून शंख तलवारीने त्याची मान कापणार होता. मात्र विक्रमाने पराक्रमी व चतुर होता. त्याने आधीच आपल्या भावाचे षडयंत्र ओळखले होते. मांत्रिकास नतमस्तक कसे करावे? हा विधी करून दाखविण्यास सांगताच शंखने त्यास विक्रम समजून हत्या करून टाकली. नंतर राजा विक्रमने शंखच्या हातून तलवार हिस्कावून त्याचे धड त्याच्या मानेपासून वेगळे करून टाकले. शंखच्या मृत्युनंतर पुन्हा विक्रम राजा झाला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'>एक दिवशी राजा विक्रम जंगलात शिकारीसाठी आला होता. शहामृगाचा पाठलाग करत असताना तो आपल्या सहकार्‍यांपासून भटकला. त्यानंतर राजा विक्रमाची तूतवरणशी भेट झाली. तो राजा बाहुबल यांचा प्रधान होता. विक्रमला तो राजाच्या महालात घेऊन गेला. तूतवरणने राजाला विक्रमाची सारी हकिकत सांग‍ितली. राजा बाहुबल विक्रमवर प्रसन्न होऊन त्याचा राजतिलक केला. भगवान शिवद्वारा सूवर्ण सिंहासन त्याला देऊन टाकले. कालांतराने विक्रमादित्य चक्रवर्ती सम्राट बनला व त्याची कीर्ति पताका सर्वत्र फडकू लागली.''</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 07 May 2013 11:43:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:06:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sinhasanbattisi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
