<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[दीपावली]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/marathi-deepawali</link>
    <description><![CDATA[Diwali Festival, Happy Diwali, Diwali Wishes in Marathi, Diwali Rangoli, Diwali in Mumbai, Diwali Wishes, Diwali Festival Rangoli, Diwali Diyas Pictures, Diwali Decorations, Diwali Recipes, Diwali Story, Diwali Celebration Marathi, Diwali Recipes in ...]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Fri, 12 Jun 2026 06:36:15 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>दीपावली</title>
      <url>https://marathi.webdunia.com/marathi-deepawali</url>
      <link>https://marathi.webdunia.com/marathi-deepawali</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/marathi-deepawali-1021005.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[महालक्ष्मी पूजन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/महालक्ष्मी-पूजन-107110700006_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/महालक्ष्मी-पूजन-107110700006_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पूजा करणार्‍या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत दिलेले दिशा-निर्देश वाचून त्याचे अनुसरण करावे. प्रत्येक क्रियेच्या माहितीसह कृतीचा उल्लेख दिलेला आहे. संपूर्ण विधी दोन-तीन वेळा वाचून महालक्ष्मी पूजनाचा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107006_1_1.jpg' Alt='Laxmi' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>मराठी भाषेत महालक्ष्मी पूजन विधी देत आहोत.</font><font style=' color:#000000;'></font><br/>1. <font  style='font-size:11pt; color:#000000'>वेळ: या पद्धतीने महालक्ष्मी पूजन करण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ लागतो. ज्या व्यक्तीकडे वेळ नाही किंवा मोठी पूजा करण्याची इच्छा नाही. तसेच त्याला संस्कृतचे ज्ञान नाही ती व्यक्ती हा विधी करू शकते. </font><br/>2. <font  style='font-size:11pt; color:#000000'>विधी:  आपण विकत घेतलेल्या नवीन प्रतिमेची, मूर्तीची पूजा करण्यासाठी विधी निर्देश व मंत्रांचा भावार्थ मराठीत प्रस्तुत केला जात आहे. ज्यामुळे संस्कृतच्या अडचणी दूर होऊ शकतील.</font><br/>3. <font  style='font-size:11pt; color:#000000'>पूजन सामग्री: आवश्यक ती पूजन सामग्री पूजेपूर्वीच मांडून ठेवा. </font><br/>4. <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुहूर्त: मूहूर्त पंचांगात पहा. </font><br/>5. <font  style='font-size:11pt; color:#000000'>वस्त्र: पूजा सूरू करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन वस्त्र परिधान करा.</font><br/>6. <font  style='font-size:11pt; color:#000000'>गंध: कपाळाला गंध लावून पूजा करा.</font><br/>7. <font  style='font-size:11pt; color:#000000'>दिशा: दिवसा पूर्वेला तोंड करून किंवा संध्याकाळी उत्तरेला तोंड करून पूजा करा.</font><br/>8. <font  style='font-size:11pt; color:#000000'>आसन: कुशाच्या किंवा लाल उशीच्या आसनावर बसून पूजा करा. फाटलेले किंवा कपड्याचे आसन किंवा दगडावर बसून पूजा करू नये. </font><br/>9. <font  style='font-size:11pt; color:#000000'>पूजन सामग्री: पूजन सूरू करण्यापूर्वी पूजेचे सर्व साहित्य आपल्याजवळ आणून ठेवा. शुद्ध पाणी एखाद्या पवित्र भांड्यात घ्या.</font><br/>10. <font  style='font-size:11pt; color:#000000'>वस्त्र : हात धुण्यासाठी स्वच्छ कपडा आपल्याजवळ ठेवा. परिधान केलेल्या वस्त्राने हात धुऊ नये.</font><br/>11. <font  style='font-size:11pt; color:#000000'>मूर्ती स्थापना: पूजा सुरू करण्यापूर्वी श्री महालक्ष्मीची प्रतिमा एखाद्या लाकडाच्या पाटावर किंवा गहू, मूग, ज्वारीच्या धान्यावर लाल कपडा अंथरून स्थापित करा.</font><font style=' color:#FF80C0;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>भाग - 2 पूजन प्रारं</font><font style=' color:#000000;'>भ</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पूजा करणार्‍या व्यक्तीने प्रत्येक क्रियेबरोबर मराठीत दिलेले दिशा-निर्देश वाचून त्याचे अनुसरण करावे. प्रत्येक क्रियेच्या माहितीसह कृतीचा उल्लेख दिलेला आहे. संपूर्ण विधी दोन-तीन वेळा वाचून महालक्ष्मी पूजनाचा आनंद घेऊ शकता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/>‍<font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>दीपक पूजन:- </font><font style=' color:#000000;'>तूपाने भरलेल्या पात्रात दिवा प्रज्वलित ठेवा. दिवा लावून हात धुवा. खाली अक्षता टाकून त्यावर दिवा ठेवा. हातात फुलांच्या पाकळ्या घेवून खालील मंत्र म्हणा.</font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>हे दीप देवी! मला नेहमी सुखी राहू दे. जोपर्यंत हे पूजन चालू आहे तोपर्यंत आपण शांत किंवा स्थिर प्रज्वलित होत रहा.' आणि पाकळ्या दिव्याच्या खालील बाजूस टाका.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>परिक्रमा:</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हातात पाणी घेऊन खालील प्रत्येक मंत्राचा एकदा उच्चार करा. चौथा मंत्र म्हटल्यानंतर हात धुवा. </font><br/>1. <font  style='font-size:11pt; color:#000000'>ओम केशवाय नम: स्वाहा.... (परिक्रमा करा)</font><br/>2. <font  style='font-size:11pt; color:#000000'>ओम माधवाय नम: स्वाहा.... (परिक्रमा करा) </font><br/>3. <font  style='font-size:11pt; color:#000000'>ओम गोविंदाय नम: स्वाहा.... (परिक्रमा करा)</font><br/>4. <font  style='font-size:11pt; color:#000000'>ओम ऋषीकेशाय नम: हस्त-म् प्रक्षाल्-यामि। (हात धुवा)</font><font style=' color:#FF80C0;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>पवित्रीकर</font><font style=' color:#000000;'>ण</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पवित्रीकरण पूजेसाठी उजव्या हाताच्या अनामिकेजवळील सर्व बोटांनी खालील मंत्र बोला आणि स्वत: च्या अंगावर किंवा पूजा साहित्यावर पाणी शिंपडावे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंत्र: 'भगवान श्री पुंडरीकाक्षाचे नामोच्चारण केल्याने पवित्र किंवा अपव‍ित्र कोणत्याही अवस्थेत असणारा मनुष्य अंत:करण पवित्रता प्राप्त करू शकतो.'</font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>भगवान पुंडरीक्षा मला खालील पवित्रता प्रसन्न कर' </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>स्वस्ती पूज</font><font style=' color:#000000;'>न</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विधी: शुभ कार्य आणि शांतीसाठी हा मंत्र म्हटला जातो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंत्र: 'हे त्रिलोका! मला शांतता लाभू दे. हे अंतरिक्षा! मला शांतता मिळू दे. हे पृथ्वी! मला शांतता लाभू दे. हे जल! मला शांतता लाभू दे. हे औषधीदेवी! मला शांती मिळू दे. हे विश्वदेवी! मला शांती मिळू दे. जी शांती परब्रम्हापासून सर्वांना मिळते ती मला मिळू दे.' हे सदा कार्यात मग्न असणार्‍या सूर्य कोटीप्रमाणे महातेजस्वी विशाल गणपती देवा माझे दु:ख निवारण कर. 'हे नारायणी! सर्व प्रकारची मंगलकामना करणारी त्रिनेत्रधारी मंगलदायिनी देवी! आपण सर्व पुरूषांना सिद्धी देणारी देवी आहात. मी आपल्या शरण येतो. माझा आपणास नमस्कार आहे. तिन्ही देवांचे स्वामी ब्रह्मा, विष्णू आणि महेशाने सुरू केलेल्या सर्व कार्यात आम्हाला सिद्धी मिळू दे.'   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>संकल्</font><font style=' color:#000000;'>प</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हातात पाणी घेऊन म्हणा :- दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर श्री महालक्ष्मीची प्रसन्नतेने पूजा करतो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>आता श्री गणेश पूज</font><font style=' color:#000000;'>न</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्री गणेशाचे ध्यान</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विधी: ध्यान म्हणून प्रणाम केला जातो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ध्यान मंत्र: 'सृष्टीच्या प्रारंभकाळात प्रकट झालेले जे या जगाचे परमकारण आहे. गणेशाला चार भुजा आहेत, गजवदन असल्यामुळे त्यांचे दोन्ही कान सूपाच्या आकाराचे आहेत, त्यांना केवळ एकच दात आहे. ते लंबोदर असून त्यांचा रंग लाल आहे. त्यांना लाल रंगाचे वस्त्र, चंदन आणि फुले प्रिय आहेत. त्याच्या चार हातांपैकी एका हातात पाश, दुसर्‍या हातात अंकुश, तिसर्‍या हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्रेबरोबर मोदक धारण केलेले आहे. त्यांचे वाहन उंदीर आहे. जो व्यक्ती श्रीगणेशाची नित्य पूजा करतो त्याला योगीत्व प्राप्त होते.' हे गणराया! आपल्याला प्रणाम करतो.</font><font style=' color:#FF80C0;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>आवाहन व प्रतिष्ठापन</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विधी: हातात अक्षता घेऊन खाल‍ील मं‍त्र म्हणून अक्षता (तांदूळ) अर्पण केल्या जातात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मं‍त्र: ॐ महालक्ष्‍मी देवी! सिद्धी बुद्धीसहीत प्रतिष्ठीत हो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>स्नान:</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विधी: प्रथमत: पाण्याने, नंतर पंचामृत आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान केले जाते. याला स्नानीय समर्पण, पंचामृत समर्पण, शुद्धोदक स्नान असे म्हणतात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विशेष: महालक्ष्मीची मूर्ती मातीची असल्यास एका पूजेच्या सूपारीवर गणेशाची भावना व्यक्त करून स्नान केले जाते. मूर्तीवर थोडे पाणी शिंपडले जाते. सुपारीला ताम्हनात ठेवून खालील क्रिया करा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंत्र-स्नानीय समर्पण (शुद्ध पाण्याने स्नान): 'हे देवी! गंगाजल जे सर्व पापांचा नाश करणारे आणि शुभ आहे. त्याने आपल्याला आंघोळ घालत आहे. आपण त्याचा स्वीकार करा'.</font><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107006_2_1.jpg' Alt='Laxmi' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>पंचामृत स्नान:</font><font style=' color:#000000;'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>हे देवी! दूध, दही, तूप, मध आणि साखरयुक्त पंचामृताने आपल्याला स्नान घालत आहे. आपण त्याचा स्वीकार करावा.'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शुद्धोदक स्नान (पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान):</font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>हे देवी! या शुद्ध पाण्याच्या रूपात गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आणि गोदावरी उपस्थित आहेत. आपण स्नानासाठी हे जलग्रहण करा.'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>वस्त्र किंवा उपवस्त्र: </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विधी: वस्त्र किंवा उपवस्त्र असे दोन वस्त्र अर्पित केले जातात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उपवस्त्र समर्पण: 'हे महालक्ष्मी! विविध प्रकारचे चित्र, सुशोभित वस्त्र आपल्याला समर्पित आहे. आपण याचा स्वीकार करा किंवा मला यशस्वी होऊ दे'.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>गंध, फुले किंवा फुलमाळ</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विधी: महालक्ष्मीला गणपतीला रक्त चंदनही अर्पित केले जाते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>सुगंधित धू</font><font style=' color:#000000;'>प</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विधी: पूजेमध्ये मनमोहक सुगंधी अगरबत्ती लावली पाहिजे. अगरबत्ती लावून धूप पसरवा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंत्र: उत्तम गंधयुक्त वनस्पतिच्या रसापासून तयार धूप, जी सर्व देवतांना सुवास घेण्यास योग्य आहे. 'हे महालक्ष्मी! हे आपल्या सेवशी समर्पित आहे. आपण याचा स्वीकार करा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>ज्योती दर्श</font><font style=' color:#000000;'>न</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विध‍ी: या विधीसाठी एक दिवा लावून हात धुवा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंत्र: 'हे महालक्ष्मी! कापसाच्या वातीने प्रज्वलित दीपक आपल्या सेवेसाठी अर्पण करत आहे. तो त्रैलोक्याचा अंधकार दूर करणारा आहे. हे दीप ज्योतिर्मय देवी! माझ्या परमात्मा! मी आपणास हा दीपक अर्पण करत आहे. हे देवी! आपण मला नरक यातनांपासून वाचवा. माझ्याकडून झालेल्या पापांची मला क्षमा करा.'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>नैवेद्य निवेद</font><font style=' color:#000000;'>न</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विधी: विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळे त्यामध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंत्र: 'हे देवी! दही, दूध, तूपापासून तयार केलेले खाद्यपदार्थ नैवद्याच्या रूपात अर्पण करतो. आपण त्याचा स्वीकार करा.'  'हे देवी! आपण हे नैवद्य ग्रहण करा आणि आपल्या प्रती माझ्या मनात असलेल्या भक्तीस सार्थक करा. मला परलोकात शांती मिळू दे.'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>दक्षिणा किंवा नारळ (श्रीफळ)</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विधी: एक श्रीफळ ‍किंवा दक्षिणा देवीला दान केली जाते. (खालील वाक्य म्हणून दक्षिणा व श्रीफळ अर्पण करा) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>आरत</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विधी: कापराच्या एक किंवा तीन वड्या प्रज्वलित ठेवून आरती केली जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ॐ महालक्ष्मी चरणी नमस्कार करा. कापूर निरंजन आपल्याला समर्पित आहे. (हात जोडून प्रणाम करा आरती घेतल्यानंतर अवश्य हात धुवा)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>पुष्पांजल</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विधी: हातात फुले अथवा फुलांच्या पाकळ्या घ्या. खालील मंत्र बोलून फुले देवीच्या चरणी समर्पित करा.</font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000000'>खालील वाक्य बोलून पुष्पांजली अर्पित करा)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ॐ महालक्ष्मीला नमस्कार करून मंत्र पुष्पांजली अर्पण करतो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>प्रदक्षिण</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000000'>खालील मंत्र बोलल्यानंतर एक परिक्रमा पूर्ण करा)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंत्र: मनुष्याने केलेली सर्व पापे परिक्रमा करतेवेळी पावला-पावलावर नष्ट होऊन जातात. ॐ महालक्ष्मीला नमस्कार करून प्रदक्षिणा अर्पित करतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>प्रार्थना व क्षमाप्रार्थन</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रार्थना: 'हे महालक्ष्मी! तू विघ्नांवर विजय मिळविणारी आणि ज्ञान संपन्न आहेस. आपल्या चरणी माझा नमस्कार, नमस्कार अनेक वेळा नमस्कार.</font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>हे देवी! आपण नेहमी माझ्या कार्यात येणार्‍या विघ्नांचा सर्वनाश करा.'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>क्षमा प्रार्थना-</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पूजा, विधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होऊ शकतात. त्यासाठी क्षमा प्रार्थना केली जाते.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यासाठी हात जोडून खालील मंत्र म्हणा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंत्र: 'हे देवी! मला मंत्र आणि भक्ती येत नाही. मला स्तुतीही करता येत नाही. स्वभावाने मी आळशी  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>असल्यामुळे विविध पूजन साहित्याने तुझी विधीवत पूजा करू शकलो नाही.'</font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>हे देवी! मी अज्ञानाने जी पूजा केली आहे, कृपा करून ती मान्य करून घे. माझ्याकडून झालेल्या चुकांबद्दल  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मला क्षमा कर. मी या केलेल्या पूजेमुळे आपण माझ्यावर प्रसन्न रहाल अशी अपेक्षा करतो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>प्रणाम किंवा पूजा समर्प</font><font style=' color:#000000;'>ण</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विधी: पूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम केला पाहिजे किंवा पूजा कर्म ईश्वराला समर्पित करणे आवश्यक आहे. (प्रथम साष्टांग प्रणाम करा, त्यानंतर हातात पाणी घेवून खालील मंत्र बोला व पाणी पात्रात सोडून द्या)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंत्र: या पूजेमुळे सिद्धी बुद्धीसहीत महालक्ष्मी संतुष्ट होऊ दे. या पूजेवर माझा नाही तिचाच अधिकार आहे.</font><br/>               <font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>दीपक पूजन: </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिवा पात्रात तूप टाकून कापसाची वात लावा. दिवा उजळून झाल्यावर हात धुवा. नंतर दिवा तांदुळ किंवा फुलाच्या अंथरूणावर मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवून द्या. (नंतर हातात फुलाच्या पाकळ्या घेवून खालील मंत्र म्हणा)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंत्र: 'हे दीप देवी! आपण मला नेहमी मंगल आणि प्रसन्न ठेवा. पूजा चालू असेपर्यंत आपण शांत व स्थिर प्रज्वलित होत रहावे.'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>हातातील पाकळ्या दिव्याजवळ ठेवा)</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:56:06 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[देख के दुनिया की दिवाली, दिल मेरा चुपचाप जला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/देख-के-दुनिया-की-दिवाली-दिल-मेरा-चुपचाप-जला-107110700030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/देख-के-दुनिया-की-दिवाली-दिल-मेरा-चुपचाप-जला-107110700030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[लहानाचा मोठा होऊन आज मी या सवंत्सरात उभा आहे. दिवाळी तीच आहे. पण तशी राह्यलेली नाही. आज मी शहरात आहे. इतरांची दिवाळी पाहाणं हीच जणू आपली दिवाळी. सर्वतोपरी रसायनांची दिवाळी. हादरे देणारे फटाक्यांचे आवाज.........]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107030_1_1.jpg' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top'>WD</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दिवाळी हा दिपवून टाकणारा सण आहे. जिकडं तिकडं ज्योतिर्गमय. प्रत्येक प्रहर प्रकाशाचा! लहानमोठे उजळून निघतात, त्या त्या आनंदानं. मुलांची मनं, मोठ्यांची मनं, मुलीबाळींची-बायकांची मनं, गरिबांची-श्रीमंतांची मनं. त्यांच्या आपल्या आवडीत रमून जातात. आनंद तोच असतो पण प्रत्येकाचं मन, मनात हे खण दुसर्‍याहून निराळे. वय बदललं की आवडीच्या आकर्षणाच्या जागा बदलतात. ओढ मात्र तीच असते. भारतीय मनाला सणांची ती ओढ असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझं बालपण, शालेय जीवन बरंचसं एकटेपणात गेलं. घरापासून दूर, जवळच्याच अंतरावर. पण एकलकोंडा मात्र कधीच मी नव्हतो. बाहेरून बारमाही बहरलेला. एखाद्या सणासारखा. पण सणांची ओढ फार नसायची; असायची ती प्रसंगाला पुरेल एवढीच. दिवाळीतले दिवे लागले की मन तिथं दिसायचं; पणतीचं खापर आपणच आहोत असं वाटायचं. ऐपत नसल्यानं फार उडवाउडवी नाही. दोन चार महताब डब्या; रंगीत प्रकाश पाडणारी आगपेटी. टिकल्यांच्या चारदोन डब्या, त्या उडवायला खटक्याचा तोटा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काहींना तेही परवडायचं नाही; टिकली मग दगडावर फोडायची. छोटा उखळ्या असायच्या. गंधक भरून बार करायचे. उखळीत टिकली टाकून फोडणं चालायचं. असं थोडसंच असायचं पण इतरांना तेही पुष्कळ वाटायचं. ज्यांच्याजवळ तेही नसायचं त्यांना टिकल्या द्यायच्या, त्यांनी त्या फोडायच्या. महताब डबीतल्या एकदोन काड्या ओढून द्यायच्या. आपलेपणाचा प्रकाश झाकायचा नाही. अशावेळी अभावाला सूर फुटून त्या मनात गाणं उमटत असणार `</font><font style=' color:#FF8000;'>देख के दुनिया की दिवाली, दिल मेरा चुपचाप जला.` </font><font style='font-size:11pt; color:#000000;'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" bgcolor="#FFF5EA" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><img src="/images/quote_open.gif" width="15" height="15" hspace="0" vspace="0" /><!--BD-->सर्वतोपरी रसायनांची दिवाळी. हादरे देणारे फटाक्यांचे आवाज. पाय टाकणं कठीण इतक्या लडीच्या लडी. मनात जणू एक युद्ध दडलेलं आहे. स्वतःची स्फोटकं ओळख करून देण्याची कोण चढाओढ. भयभीत इमारतीला दिवाळीचे स्फोट कसे परवडणार. ध्वनीच्या दहशतीनं कोणता आनंद मिळतो? <!--ED--><img src="/images/quote_close.gif" width="15" height="15" /></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td style="color:#E80000"><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>लहान वयात हे असं अवतीभवती. नित्य क्रमाहून जरासं वेगळं वातावरण असायचं. गोडधोड पण मोजकं. काही तळणं व्हायचं. तोंडभर मीठ असलेले लाडू मला आवडायचे. आजही ती आवड आहे. लाडू म्हणजे गव्हाच्या पिठाचे तळलेले. इकडं जे लाडू आमच्याकडं ते गोळे असतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिवाळीत पहिलं पाणी म्हणजे पहिल्या दिवसाची भल्या पहाटेची आंघोळ. घरी वाटून केलेली उटणी. आयत्या पुड्या सहसा नव्हत्या. उटण्याची आंघोळ, दिव्यांनी ओवाळणं, वळवटाचा किंवा बोटण्याचा भात, असेल त्यानुसार तूप अथवा दूध साखर; तेही नसलंच तर मग नुस्ताच कोरडा भात. असं संगळं पहाटे पहाटे. आईचा उत्साह, वडिलांचा उत्साह. गरिबी-श्रीमतींला ओलांडून जाणारी गोष्ट म्हणजे उत्साह. ही खेड्यातही दिवाळी. का कुणास ठाऊक मन रमायचं नाही माझं. सर्वांसोबत असायचो; त्यांच्या आनंदात वावरायचो. सरसकट सणात मात्र, नाही. उसनंपासनं करून सणाचा दिवस निभावून न्यायचा याला माझंही घर अपवाद नव्हतं. नापिकीपुढं काही चालत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लहानाचा मोठा होऊन आज मी या सवंत्सरात उभा आहे. दिवाळी तीच आहे. पण तशी राह्यलेली नाही. आज मी शहरात आहे. इतरांची दिवाळी पाहाणं हीच जणू आपली दिवाळी. सर्वतोपरी रसायनांची दिवाळी. हादरे देणारे फटाक्यांचे आवाज. पाय टाकणं कठीण इतक्या लडीच्या लडी. मनात जणू एक युद्ध दडलेलं आहे. स्वतःची स्फोटकं ओळख करून देण्याची कोण चढाओढ. भयभीत इमारतीला दिवाळीचे स्फोट कसे परवडणार. ध्वनीच्या दहशतीनं कोणता आनंद मिळतो हे रसायनालाही कळत नाही. सगळ्या गोष्टी आपल्याच मनाला सांगण्याचा हा काळ आहे. बाजारात हे समुदाय घरी परतले की जो तो फक्त स्वतःचा ! </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दीपोत्सवाला ते आवडत नाही. प्रकाश दृष्टीचा कारक आहे. दृष्टी जाईल की काय इतका रासायनिक प्रकाश ठार आंधळेपणाचं लक्षण. दिवाळी दृष्टीची असावी लागते. सहवासाची असावी लागते; सहजीवनाची असावी लागते. समाधानाच्या, संपन्नतेची असावी लागते! आराशीतून आनंद अवतरल्याशिवाय आयुष्य धन्य होत नाही. धन्यतेच्या क्षणालाही सण हीच संज्ञा आहे, ती माझी दिवाळी. तो प्रकाश माझा; ते पदार्थ माझे. दिवाळीचं खरं अंतःकरण खापराचे दिवे. नित्य मातीचं स्मरण. रंगालाही अंतरंगाचा लळा असला की मन रमून जातं, मग. ही माझ्या मनाची गोष्ट आहे. </font><font style=' color:#FF8000;'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>शब्दांकनः महेश जोशी) </font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:37:31 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[टिप्स----]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/टिप्स-107110700024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/टिप्स-107110700024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भाजक्या पोह्यांचा चिवडा करण्यापूर्वी पोहे कडकडीत उन्हात वाळत घाला. म्हणजे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* भाजक्या पोह्यांचा चिवडा करण्यापूर्वी पोहे कडकडीत उन्हात वाळत घाला. म्हणजे चिवडा छान कुरकुरीत होतो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* अनारसे तळताना खसखशीची बाजू वर येईल अशा तर्‍हेने अनारसा तूपात सोडावा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* अनारसा तळतांना त्यावर तूप झार्‍याने उडवावे. म्हणजे छान जाळी पडते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* अनारसा फार जाड थापू नये.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* चकली करताना कणकेत दोन चमचे लोणी टाकावे म्हणजे चकली खुसखूशीत होते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:37:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चिवडा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/चिवडा-107110700023_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/चिवडा-107110700023_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भाजके पोहे स्वच्छ निवडून घ्या. मोठ्या पातेल्यात पाव किलो तेलाची फोडणी तयार करून घ्या. त्यात कडूलिंबाची पाने, मिरच्या घालून थोडे परता. हळद,]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107023_1_1.jpg' Alt='Chivada' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>साहित्य----</font><font style=' color:#000000;'>भाजके पोहे पाव किलो, पाव किलो दाणे, 100 ग्रॅम खोबरे पातळ काप करून, 100 ग्रॅम डाळ, 10 ते 12 मिरच्या, पाव किलो गोड तेल, मीठ, लाल तिखट, धन्या-जिर्‍याची पूड, 1 चहाचा चमचा पिठीसाखर, मूठभर कडूलिंबाची पाने, फोडणीचे साहित्य.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>कृती---- </font><font style=' color:#000000;'>भाजके पोहे स्वच्छ निवडून घ्या. मोठ्या पातेल्यात पाव किलो तेलाची फोडणी तयार करून घ्या. त्यात कडूलिंबाची पाने, मिरच्या घालून थोडे परता. हळद, तिखट, धनेपूड व दाणे घाला. दाणे खमंग परतले कि खोबर्‍याचे काप व डाळं घालून परता. नंतर भाजके पोहे घाला. नंतर मीठ व साखर घालून मंद आचेवर चिवडा चांगला परता. गार झाल्यावर डब्यात भरून ठेवा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:36:47 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अनारसे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/अनारसे-107110700022_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/अनारसे-107110700022_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत घाला. अगदी ओलसर किंवा  खूप जास्त कोरडेही करू नका. नंतर मिक्सरमध्ये]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>साहित्य---- </font><font style=' color:#000000;'>तांदूळ, गूळ, तूप, खसखस.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107022_1_1.jpg' Alt='Aanarsa' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>कृती---- </font><font style=' color:#000000;'>तांदूळ तीन दिवस पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीत काढून घ्या व कापडावर वाळत घाला. अगदी ओलसर किंवा  खूप जास्त कोरडेही करू नका. नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्या. जेवढे तांदूळ असतील तेवढा गूळ  किसून पिठात मिसळवून घ्या. एक वाटी पिठाला दोन चमचे तूप याप्रमाणे तूप घालावे. सर्व पीठ कालवून गोळे करून स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. 3-4 दिवसांनी अनारशांचे पीठ तयार होते. अनारसे करायच्या वेळी थोडे पीठ ताटात काढून घ्या. त्यात 1/4 साईचे दही गालून पीठ मळा. नंतर या पीठाचा पेढ्याएवढा गोळा घेवून खसखशीवर थापून घ्या. नंतर हा अनारसा मंद आचेवर तळून घ्या.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:36:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शाही गुझिया]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/शाही-गुझिया-107110700021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/शाही-गुझिया-107110700021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मैदा चाळणीने चाळून त्यात एक मोठा चमचा तूप टाकून नरम मळून घ्या. काही वेळ झाकून ठेवा. काजू जाडसर वाटून घ्या. मावा भाजून घ्या. त्यात साखरेची]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107021_1_1.jpg' Alt='Gujiya' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>साहित्य---- </font><font style=' color:#000000;'>एक कप भाजलेले काजू, एक कप बारीक कापलेले बादाम, पिस्ते, किसमिस, 50 ग्रॅम मावा, एक कप बारीक केलेली साखर, 2 कप मैदा, तूप.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>कृती---- </font><font style=' color:#000000;'>मैदा चाळणीने चाळून त्यात एक मोठा चमचा तूप टाकून नरम मळून घ्या. काही वेळ झाकून ठेवा. काजू जाडसर वाटून घ्या. मावा भाजून घ्या. त्यात साखरेची पिठी, काप केलेला मेवा, काजू, इलायची पूड मिळवा. मैद्याचे छोटे छोटे गोळे बनवून लाटा. या पुर्‍यांना साच्यात ठेवून त्यात सारण भरा. जेव्हा सर्व गुझ‍िया तयार होतील तेव्हा गरम तेलात कमी आचेवर तळून घ्या.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:35:46 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राघवदास लाडू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/राघवदास-लाडू-107110700020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/राघवदास-लाडू-107110700020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रव्याला एक वाटी दूध व पातळ तूप चोळून ठेवावे. नंतर मिक्सरमधून काढावे. साजूक तूपावर रवा मंद आचेवर भाजून घ्या. नंतर खाली उतरवून त्यावर उरलेले दूध]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107020_1_1.jpg' Alt='Raghavdas laddu' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>साहित्य---- </font><font style=' color:#000000;'>तीन वाट्या बारीक रवा, दीड वाटी दूध, एक वाटी साजूक तूप, दोन टी स्पून पातळ तूप, अडीच वाट्या पिठीसाखर, 7-8 वेलदोड्यांची पूड, थोडी जायफळपूड, थोडे बदामाचे पातळ काप, थोडा बेदाणा, केशर व 7-8 मऊ पेढे.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>कृती---- </font><font style=' color:#000000;'>रव्याला एक वाटी दूध व पातळ तूप चोळून ठेवावे. नंतर मिक्सरमधून काढावे. साजूक तूपावर रवा मंद आचेवर भाजून घ्या. नंतर खाली उतरवून त्यावर उरलेले दूध गरम करून शिंपडावे. पिठीसाखर, वेलदोडापूड, जायफळपूड, बदामाचे काप, बेदाणा, केशर व मऊ पेढे घालून मिश्रण सारखे करावे. व लाडू वळावेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:35:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मठिए]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/मठिए-107110700019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/मठिए-107110700019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[आधी साखरेत थोडे पाणी व मीठ टाकून गॅसवर ठेवून साखर विरघळेपर्यंत उकळवा. नंतर हे मिश्रण थंड करा. दोन्ही डाळींना एकत्र बारीक वाटून घ्या. त्यात आले, हिंग, तीळ]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>साहित्य---- </font><font style=' color:#000000;'>मुगाची दाळ 1 किलो, उडदाची दाळ 250 ग्राम, अर्धा किलो साखर, थोडेसे मीठ. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107019_1_2.jpg' Alt='Mathai' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>कृती-- </font><font style=' color:#000000;'>आधी साखरेत थोडे पाणी व मीठ टाकून गॅसवर ठेवून साखर विरघळेपर्यंत उकळवा. नंतर हे मिश्रण थंड करा. दोन्ही डाळींना एकत्र बारीक वाटून घ्या. त्यात आले, हिंग, तीळ टाका. त्याला तयार केलेल्या साखरेच्या पाण्याने थोडे कडक मळून घ्या. आता त्या मळलेल्या कणकेला कुटून नरम करा. आता छोटा गोळा घेऊन पोळीप्रमाणे लाटून त्याचा रोल बनवा. तयार केलेला रोल एक इंचाच्या आकारात दोर्‍याने कापून घ्या. तूप गरम करून त्यात थोडा मैदा मिळवा. त्यात तयार केलेले गोळे टाका व या गोळ्यांना पूरीप्रमाणे लाटून घ्या. नंतर तयार केलेल्या पुर्‍या लाटून  घ्या.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:34:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कोकोनट म्हैसूरपाक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/कोकोनट-म्हैसूरपाक-107110700018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/कोकोनट-म्हैसूरपाक-107110700018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[एका कढईत नारळाचा किस, मावा, साखर व तूप घेऊन मंद आचेवर एकसारखे हलवत रहा. हलवत असताना एकाच दिशेने हलवा. हे मिश्रण फुलायला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>साहित्य-- 100 </font><font style=' color:#000000;'>ग्रॅम नारळाचा किस, 50 ग्रॅम साखर, 50 ग्रॅम तूप, 25 ग्रॅम मावा, 10 ग्रॅम बदाम व पिस्ता काप. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107018_1_1.jpg' Alt='Maysur pa' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>कृती-- </font><font style=' color:#000000;'>एका कढईत नारळाचा किस, मावा, साखर व तूप घेऊन मंद आचेवर एकसारखे हलवत रहा. हलवत असताना एकाच दिशेने हलवा. हे मिश्रण फुलायला लागले की गॅसवरून उतरवून घ्या. तूप लावलेल्या ताटात वरील मिश्रण काढून घ्या. वरून बदाम व पिस्त्याचे काप पसरवा व गरम असतानाच कापून घ्या. हवा बंद डब्यातच भरा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:34:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भाजणीच्या चकल्या]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/भाजणीच्या-चकल्या-107110700017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/भाजणीच्या-चकल्या-107110700017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[एका कढईत वरिल सर्व साहित्य एक एक करून गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या. नंतर सर्व साहित्य एकत्र दळून घ्या. जितक्या कणकेच्या चकल्या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>भाजणीचे साहित्य---- 1 </font><font style=' color:#000000;'>किलोग्रॅम तांदूळ, 1/2 किलो चणा दाळ, 1/4 किलो उडीद दाळ, अर्धा पाव मूग दाळ, एक मूठ धने, दोन चमचे जिरे, एक मूठ साबूदाणे.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107017_1_1.jpg' Alt='Chakali' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>कृती--- </font><font style=' color:#000000;'>एका कढईत वरिल सर्व साहित्य एक एक करून गुलाबी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्या. नंतर सर्व साहित्य एकत्र दळून घ्या. जितक्या कणकेच्या चकल्या करावयाच्या असतील तितकी कणिक एका कढईत घ्या. त्यात तेलाचे मोहन, चवीप्रमाणे तिखट, मीठ, ओवा, जिरे, चिमूटभर खाण्याचा सोडा दोन चमचे लोणी टाकून हे कणिक जास्त सैलही नाही व घट्टही नाही असे मळून घ्या. चकल्याचा साचा घेवून त्याला आतून तेल लावून वरिल भजिविलेली थोडी थोडी कणिक घेऊन चकल्या पाडून घ्या. एका कढईत तेल तापवून तयार केलेल्या चकल्या लालसर रंग होईपर्यंत तळून घ्या.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:33:37 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बाकरवडी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/बाकरवडी-107110700016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/बाकरवडी-107110700016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कोथिंबीर व वाटलेला लसून वाळवावा. खोबरे खमंग भाजा. गरम मसाला, लवंगा, दालचिनी, धने, गोडजिरं, मिरी, शहाजिरे यांची पूड करावी. खसखस व तीळ खमंग भाजून त्यात]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>सारणासाठीचे साहित्य-- </font><font style=' color:#000000;'>एक वाटी वाळवलेली कोथिंबीर, अर्धा वाटी लसूण, एक वाटी सुकं किसलेले खोबरे, दहा लवंगा, दालचिनी, चार चमचे (लहान) धने, शहाजिरे अर्धा चमचा, अर्धा चमचा मिरे, चार मोठे चमचे खसखस, दोन चमचे तीळ, तिखट, मीठ चवीप्रमाणे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>पोळीसाठी साहित्य-- </font><font style=' color:#000000;'>अडीच वाटी डाळीचे पीठ, एक वाटी मैदा, अर्धा चमचा ओवा, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा तिखट, चवीप्रमाणे मीठ, मोठा चमचा तेल मोहनासाठी.</font><br/> <font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107016_1_2.jpg' Alt='Bhakar vadi' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>कृती-- </font><font style=' color:#000000;'>कोथिंबीर व वाटलेला लसून वाळवावा. खोबरे खमंग भाजा. गरम मसाला, लवंगा, दालचिनी, धने, गोडजिरं, मिरी, शहाजिरे यांची पूड करावी. खसखस व तीळ खमंग भाजून त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ घालावं. सर्व सारण एकत्र करा. डाळीचे पीठ व मैदा एकत्र करून त्यात ओवा, हिंग, हळद, तिखट, मीठ व कडकडीत मोहन घालून घट्ट भिजवा. मैद्याचा गोळा घेऊन त्याची पातळ पोळी लाटा. या पोळीवर वरील सारण पसरवा. त्या पोळीची घट्ट गुंडाळी करून एक इंचाचे तुकडे करा. मंद आचेवर तेल तापवून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:33:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[तडतडी फुलझडी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/तडतडी-फुलझडी-107110700014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/तडतडी-फुलझडी-107110700014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[काजू रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी पाण्यातून काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. या पेस्टमध्ये साखर मिळवून चांगले फेटून घ्या. तव्याला तूप लावून चिकन करून घ्या. तयार]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>साहित्य- 250 </font><font style=' color:#000000;'>ग्राम काजूचे तुकडे, एक मोठा चमचा तूप, 200 ग्रॅम साखर, एक मोठा चमचा धुतलेली पांढरी तीळ, एक छोटा चमचा सिल्वर बॉल्स, अर्धा चमचा इलायची पूड, व्हॅनिला इसेन्स, छोट्या बारीक काड्या.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107014_1_1.jpg' Alt='Tadtadi' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>कृती- </font><font style=' color:#000000;'>काजू रात्री पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी पाण्यातून काढून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. या पेस्टमध्ये साखर मिळवून चांगले फेटून घ्या. तव्याला तूप लावून चिकन करून घ्या. तयार केलेली पेस्ट तव्यावर टाकून तवा गॅसवर ठेवा. हे मिश्रण गुठळी न पडू देता सारखे हलवत रहा. मिश्रण तव्यावर चिकटवू देऊ नका.  जेव्हा मिश्रण गोळा बांधण्याइतपत घट्ट होईल तेव्हा तव्यावरून उतरवून घ्या. इसेन्स व इलायची पावडर मिळवा. तीळ हलके भाजून एका प्लेटमध्ये सिल्वेर बॉलसोबत पसरवा. काजूच्या पेस्टचे छोटेछोटे गोळे बनवा. या गोळ्यांना काड्यांभोवती असे गुंडाळा की त्याला फुलझडीचा आकार दिसेल. तयार फुलझडीला तीळामध्ये रोल करा व एका डिशमध्ये ठेवत जा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:32:25 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शंकरपाळे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/शंकरपाळे-107110700013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/शंकरपाळे-107110700013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दुधात बारीक केलेली साखर मिळवा. हे मिश्रण हलवत रहा. दूध व साखर पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर मैद्यात इलायची पूड टाका. हा मैदा गोड केलेल्या दुधाने मळून घ्या. दोन]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>साहित्य - 3 </font><font style=' color:#000000;'>कप मैदा, अर्धा कप तूप, 1 कप दूध, दीड कप बारीक केलेली साखर, अर्धा चमचा इलायची पूड, तळण्यासाठी तेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107013_1_2.jpg' Alt='Shankar pare' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>कृती - </font><font style=' color:#000000;'>दुधात बारीक केलेली साखर मिळवा. हे मिश्रण हलवत रहा. दूध व साखर पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर मैद्यात इलायची पूड टाका. हा मैदा गोड केलेल्या दुधाने मळून घ्या. दोन मोठे गोळे बनवून घ्या. दोन्ही गोळे पोळपाटावर वेगवेगळे लाटून घ्या. व शंकरपाळ्यांच्या आकारात कापून घ्या. कढईत तेल गरम करून लालसर रंग येईपर्यंत तळा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:31:50 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कच्च्या नारळाचे लाडू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/कच्च्या-नारळाचे-लाडू-107110700012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/कच्च्या-नारळाचे-लाडू-107110700012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[खवा, पनीर, बारीक केलेली साखर एकत्र करून चांगले मळून घ्या. या मिश्रणाचे लिंबूच्या आकारात गोळे बनवून घ्या. प्रत्येक गोळ्यात 1-1 पिस्ता ठेवून त्या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>साहित्य-  </font><font style=' color:#000000;'>दोन वाट्या नारळाचा किस, दोन वाट्या पनीर बारीक किसून घेतलेला, अर्धा वाटी खवा किंवा मिल्क पावडर, एक वाटी बारीक केलेली साखर.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107012_1_2.jpg' Alt='Rava ladu' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>कृत</font><font style=' color:#000000;'>ी- खवा, पनीर, बारीक केलेली साखर एकत्र करून चांगले मळून घ्या. या मिश्रणाचे लिंबूच्या आकारात गोळे बनवून घ्या. प्रत्येक गोळ्यात 1-1 पिस्ता ठेवून त्या गोळ्याला नारळाच्या किसात चांगले घोळवून घ्या. जेणेकरून गोळा सर्व बाजूंनी किस चिकटेल. हे गोळे एका प्लेटमध्ये सजवा. नंतर प्रत्येक गोळ्याला पिस्ता व केशरने सजवा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:31:08 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रसमलाई]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/रसमलाई-107110700011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/रसमलाई-107110700011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दूध गॅसवर ठेवून मंद आचेवर आटवून घ्या. नंतर त्यात साखर व कार्नफ्लोर टाका व 10 मिनिटे मंद आचेवर होऊ द्या. केशर थंड दुधात टाकून ठेवा व हे दुध वरील मिश्रणात]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>साहित्य- </font><font style=' color:#000000;'>अर्धा किलो रसभरी, दोन लिटर दूध, 50 ग्रॅम साखर, 8 ते 10 तुकडे केशर, इलायची पुड, जायफळ पूड, 4 चमचे काजू-बदाम पूड, अर्धा चमचा (छोटा) कॉर्नफ्लोर दुधात मिक्स केलेले.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107011_1_2.jpg' Alt='Rasmalai' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>कृती- </font><font style=' color:#000000;'>दूध गॅसवर ठेवून मंद आचेवर आटवून घ्या. नंतर त्यात साखर व कार्नफ्लोर टाका व 10 मिनिटे मंद आचेवर होऊ द्या. केशर थंड दुधात टाकून ठेवा व हे दुध वरील मिश्रणात मिळवा. त्यात काजू-बदामाची पूड मिळवा. तयार झालेल्या दुधात रसभरी मिळवून 5 ते 10 मिनिट मंद आचेवर होऊ द्या. वरून विलायची व जायफळ पूड मिळवून गॅसवरून उतरवून घ्या. थंड झाल्यावर फ्रीजमध्ये जमविण्यासाठी ठेवून द्या. थंडच सर्व्ह करा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:30:33 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बदाम बर्फी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/बदाम-बर्फी-107110700010_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/बदाम-बर्फी-107110700010_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[बदाम 2-3 वेळा पाणी बदलवून चांगले रगडून धुवून घ्या. बदामांना 12 तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर सालं काढून स्वच्छ पाण्यात टाका. नंतर एका चाळणीत टाकून थोडे कोरडे करून घ्या. या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>साहित्य- </font><font style=' color:#000000;'>पाव किलो बदाम, पाव किलो जाड दाण्यांची साखर, एक चमचा आरारोट, 2-3 वर्क.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107010_1_1.jpg' Alt='badam barafi' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>कृती- </font><font style=' color:#000000;'>बदाम 2-3 वेळा पाणी बदलवून चांगले रगडून धुवून घ्या. बदामांना 12 तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर सालं काढून स्वच्छ पाण्यात टाका. नंतर एका चाळणीत टाकून थोडे कोरडे करून घ्या. या बदामांची मिक्सरमधून पूड तयार करून घ्या. यात साखर एकत्र करून या मिश्रणाला एक तास तसेच ठेवून द्या. नंतर पितळी पातेल्यात हे मिश्रण घेऊन मंद आचेवर भाजा.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे मिश्रण कढईपासून सुटायला लागेल त्यावेळी कढई गॅसवरून उतरवून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर चांगले मळा. पोळी पाटावर आरारोट टाकून वरील मिश्रणाचा गोळा घेऊन इच्छेनुसार जाडसर लाटून घ्या. वरून थोडे तूप लावून वर्क चिकटवा. आपल्या आवडत्या आकारात कापून घ्या.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:28:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[फटाके उडवा पण जरा जपून]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/फटाके-उडवा-पण-जरा-जपून-107110700005_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/फटाके-उडवा-पण-जरा-जपून-107110700005_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दीपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करताना सामाजिक जाणीवांचे भान आपण एक जबाबदार नागरिक म्हणून नेहमीच ठेवायला हवे. फटाक्यांची आतषबाजी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107005_1_1.jpg' Alt='Fatake' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दीपोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करताना सामाजिक जाणीवांचे भान आपण एक जबाबदार नागरिक म्हणून नेहमीच ठेवायला हवे. फटाक्यांची आतषबाजी करताना ध्वनीची तीव्रता किती प्रमाणात वाढते याचा कधी आपण विचारच करत नाही. ध्वनी व वायू प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा तोल बिघडतो व फार मोठ्या संकटास आपण आमंत्रण देतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>दिवाळीच्या आनंदी वातावरणाची मजा लुटताना थोडेसे सुरक्षिततेचे भानही ठेवायला हवे. या दीपावलीत उत्साहाच्या भरात अपघात होऊ शकतो. आनंदावर विरजण पडते आणि त्याचे दुष्परिणाम कायम स्वरुपाचे होऊ शकतात.</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अलीकडे गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रात प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये 85 ठिकाणी ध्वनी प्रदूषण चाचणी केली असता पर्यावरणात सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रॉन ऑक्साईड यासारख्या विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आले. ही बाब फारच गंभीर स्वरुपाची आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सर्वोच्च न्यायालयाने कानठळ्या बसविणार्‍या 125 डेसिबल्सपेक्षा अधिक आवाज करणार्‍या फटाक्यांवर बंदीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता यावर नियंत्रण येईल. प्रत्येकाने आपल्या हिताचा विचार केला पाहिजे. प्रदूषण रोखण्यासाठी वर्तनातील सकारात्मक बदलाची, इच्छाशक्ती आणि जनजागृतीची गरज आहे. न्यायालयाने ध्वनीप्रदूषण व वायूप्रदूषण या बाबतीत आवाजाची जी तीव्रता ठरवली आहे, त्यापेक्षा कमी आवाजाच्या तीव्रतेच्या आणि शोभेच्या फटाक्यांचा वापर करावा. न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेत फटाके लावावेत. तसेच ते राहत्या घरापासून दूर मोकळ्या मैदानावर लावावेत. लहान मुले फटाके लावत असताना मोठ्या माणसाने तेथे उभे असणे आवश्यक आहे. एवढी दक्षता प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी म्हणून घेतली तरी ध्वनी वायू प्रदूषण आपण थोड्याफार प्रमाणात रोखू शकतो. पैसे खर्च करुन बहिरेपणा, अस्थमा, रक्तदाब, खोकला, घशाचे विकार अशा प्रकारची विकतची दुखणी का बरे घ्यावीत? दीपावली ही दिव्यांची असते, आवाजाची नसते तो दीपोत्सव आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तिमिराकडून तेजाकडे नेणारा तसेच दुष्प्रवृतींचा नाश हा खरा या सणाचा उद्देश आहे. पण संपूर्ण वातावरणात मिसळलेला जीवघेणा धूर, धूळ आणि कानाचे पडदे फाडणारे कर्णकर्कश आवाज करणार्‍या फटाक्यांची आ‍तषबाजी करुन हा सण साजरा करण्याचा मार्ग कुठला हे कळत नाही. आवाज न करणार्‍या फुलबाजी, सुरसुर्‍या, टिकल्या, अनार हे लखलखीत प्रकाश देणार्‍या फटाके वाजविणे हे एकवेळ समजू शकते, पण फटाक्यांचा तोफा डागणे हे मात्र आपण टाळलेच पाहिजे. </font><font style=' color:#FF80C0;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>लक्षात ठेवा एकच नियम पाळा ध्वनी आणि वायू प्रदूषण टाळ</font><font style='font-size:11pt;'>ा. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:25:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[फटाक्यांची दिवाळी आता अक्षरांची]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/फटाक्यांची-दिवाळी-आता-अक्षरांची-107110700004_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/फटाक्यांची-दिवाळी-आता-अक्षरांची-107110700004_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दिवाळीचे माझ्या दृष्टीने दोन प्रकार पडतात. पहिल्या प्रकारातील दिवाळी फटाक्यांची, फराळाच्या पदार्थांची आहे. दुसरी दिवाळी मात्र अक्षरांची आहे. लहानपणी गावाकडे दिवाळीची]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107004_1_1.jpg' Alt='Vasu' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PR</td><td valign='top'>PR</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दिवाळीचे माझ्या दृष्टीने दोन प्रकार पडतात. पहिल्या प्रकारातील दिवाळी फटाक्यांची, फराळाच्या पदार्थांची आहे. दुसरी दिवाळी मात्र अक्षरांची आहे. </font><font style=' color:#FF8040;'>लहानपणी गावाकडे दिवाळीची धामधूम दसरा संपला की सुरू होत असे. गावभर घरे रंगवण्याचे काम चालू असे. रंगरंगोटी झाल्यावर घरात वेगवेगळे फराळाचे पदार्थ तयार होत. बहिण माहेराला येई. घर सगळं गजबजून जात असे. फटाक्याच्या दुकानावर आम्हा पोरांचा राबता सुरू होई. </font><font style=' color:#000000;'>एक दिवस वडील फटाके घेऊन देत. अर्थात कितीही फटाके घेतले तरी कमीच पडत. फटाक्यासाठी भांडणे नको म्हणून आम्हा बहीण-भावामध्ये फटाक्याच्या वाटण्या केल्या जायच्या. मग स्वतःच्या वाटणीचे फटाके सुरक्षित ठेवून दुसर्‍याचे फटाके ढापण्याचे उद्योग सुरू होत.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107004_1_2.jpg' Alt='Diye' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>धनत्रयोदशीला हातात मातीचे दिवे घेऊन भल्या पहाटे गुरखी गोठ्यात येत. गोठ्यातल्या गायी-म्हशींना ओवाळत. नरकचतुर्दशीला मात्र भल्या पहाटेच्या थंडीत घरातल्या सगळ्यांना तेल माखून उटण्याने स्नान घातले जाई. थंडीत गरम पाण्याचा स्पर्श आल्हाददायक वाटे. नंतर देवदर्शन करून आल्याबरोबर शेवयाची खीर आणि चुलीवर भाजलेला पापड, असा ठरलेला बेत असायचा. अशा वेळी रेडिओवर नरकासुराच्या वधाचं कीर्तन लागलेल असे. आम्हा पोरांची फटाके उडवण्याची धांदल सुरू असे. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107004_1_3.jpg' Alt='Fatakae' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>अशा फटाक्याच्या-फराळाच्या वातावरणात परगावी नोकरीला असलेला भाऊ न चुकता विनोदी दिवाळी अंक '</font><font style=' color:#FF0080;'>आवाज' </font><font style=' color:#000000;'>घेऊन यायचा. त्यातली विनोदी चित्रे बघून मजा वाटायची. पुढे माझं लेखन दिवाळी अंकातून प्रकाशित होऊ लागले. जून महिन्यापासूनच आता दिवाळीची चाहूल लागते. कारण दिवाळी अंकांच्या संपादकांची पत्रे यायला सुरुवात जूनपासूनच होते. आजकाल वेगवेगळे पदार्थ वर्षभर खायला उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांचे कौतुक उरले नाही. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/07/images/img1071107004_1_4.jpg' Alt='Vyanjan' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>फटाके उडवणे तर पूर्णपणे थांबले आहे. शुभेच्छापत्रांचा मात्र अजून शौक आहे. मी स्वतःसाठी शुभेच्छापत्र छापत नाही. कारण शुभेच्छापत्र द्यायची ठरवली तर हजारात छापावी लागतील. तरीही मित्रांचा, स्नेह्यांचा गोतावळा संपणार नाही. म्हणून मी भावासाठी व एका स्नेही मित्रासाठी दरवर्षी नवीन कल्पना लढवून शुभेच्छापत्र तयार करतो. माझ्या कवितांना सजवून धजवून दिवाळी अंक घेऊन येतात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिवाळीनंतरही अंक येणे सुरूच असते. घरात दिवाळी अंक जमायला लागतात. काय वाचू नि काय नको असे करताना बरेच चांगले वाचायचे राहूनही जाते पण दिवाळीच्या निमित्ताने खूप चांगले वाचायला मिळते. कविता वाचून कुणी तरी फोनवर किंवा पत्रातून कळवतं. एखाद्या वेळी कविता आवडल्याचा विजय तेंडुलकर, विजया राजाध्यक्ष, अमर हबीब, वसंत आबाजी डहाके, प्रशांत दळवी, सुकन्या कुलकर्णी, विश्वास पाटील, विजय पाडळकर, मधुकर धर्मापुरीकर, नरेंद्र लांजेवार, अशोक जैन, अशा ज्येष्ठांचा अचानक फोन येतो. मग तर दिवाळी रोशन होते. एकूण काय तर फटाक्यांची दिवाळी अक्षरांची कधी झाली हे मलाही कळले नाही. अंधाराला दूर सारणार्‍या दिव्यांची पूजा करण्याची कल्पनाच मला कवितेसारखी वाटते. यानिमित्ताने अक्षरांचा हा प्रपंच होतो म्हणून दिवाळी मला महत्त्वाची वाटते.</font><font style=' color:#0000FF;'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b>शब्दांकनः महेश जोशी)</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/miscellaneous/special07/diwali/0711/07/1071107030_1.htm' target=_blank>‍दिवाळी फ. मू. शिंदे यांची.... </a></b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:24:54 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वसुबारस]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/वसुबारस-107110500030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/वसुबारस-107110500030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दीपावलीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदेला वसुबारस पूजा केली जाते. या दिवशी गोपूजन केले जाते. काही भागात दारात शेणाची गोवर्धन पर्वताची]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105030_1_1.jpg' Alt='Vasu baras' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दीपावलीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदेला वसुबारस पूजा केली जाते. या दिवशी गोपूजन केले जाते. काही भागात दारात शेणाची गोवर्धन पर्वताची प्रतिकृती उभारून पूजा केली जाते. श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताखाली गाई गुरांना एकत्र करून त्यांचे रक्षण केले होते, त्याबद्दल या पर्वताची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पूजन करण्यात येते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'>गोवर्धन पूजा कशी करावी?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सकाळीच लवकर उठून शरीराला तेल लावून स्नान करावे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नंतर स्वच्छ कपडे परिधान करून ध्यान करावे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या घराच्या किंवा देवघराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शेणाचा गोवर्धन पर्वत तयार करा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पर्वतावर झाडाच्या फांद्या किंवा फुलांनी सजावट करा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नंतर अक्षता आणि फूलांनी पर्वताची विधिवत पूजा करा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पूजा करताना खालील प्रार्थना म्हणा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>गोवर्धन धराधार गोकुळ त्राणकारक।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>विष्णुबाहु कृतोच्छ्राय गवां कोटीप्रदो भव।। </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105030_1_2.jpg' Alt='Vasu baras' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>या दिवशी प्रामुख्याने गायीचे पूजन करतात</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गायीला विविध अलंकार आणि मेंदीने सजवा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यानंतर गंध, अक्षता आणि फूलांनी पूजा करा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नैवद्य अर्पण करून खालील मंत्र म्हणून प्रार्थना करा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>लक्ष्मीर्या लोक पालानाम् धेनुरूपेण संस्थिता।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>घृतं वहति यज्ञार्थे मम पापं व्यपोहतु।</font><font style=' color:#000000;'>।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'>कार्तिक शुक्ल प्रतिपदा पूज</font><font style=' color:#000000;'>न</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या दिवशी लोक गाय-बैल आणि इतर प्राण्यांना आंघोळ घालून त्यांची पूजा करतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गायीला मिष्ठान्न खाऊ घालून तिची आरती करून प्रदक्षिणा घातली जाते. अनेक प्रकारच्या पक्वान्नांचा पर्वत तयार करून त्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी दैत्यराज बलीची पूजा केली जाते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:23:37 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रांगोळीचे रंग देशभर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/रांगोळीचे-रंग-देशभर-107110500029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/रांगोळीचे-रंग-देशभर-107110500029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय लोककलेच्या परंपरेत रांगोळीचे महात्म्य वर्षानुवर्ष सांगितले जाते. हजारों वर्षापासून भारतीय गृहिणी सणांना व कोणत्याही शुभ प्रसंगी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105029_1_1.jpg' Alt='RAngoli' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय लोककलेच्या परंपरेत रांगोळीचे महात्म्य वर्षानुवर्ष सांगितले जाते. हजारों वर्षापासून भारतीय गृहिणी सणांना व कोणत्याही शुभ प्रसंगी देवी-देवतांच्या पुढे रांगोळी सजवत आहेत. घराच्या दरवाजापासून अंगणापर्यंत रांगोळी सजविण्याची परंपरा चालत आलेली आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भारताच्या कानाकोपर्‍यात ही परंपरा आहे. काळानुरूप नावात बदल झाला असला तरी या मागील भावना आजही त्याच आहेत.   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रांगोळीच्या नक्षी निसर्गातूनच घेतल्या जातात. यात पक्षी, फळं, फुलं, पानं यांचा प्रामुख्याने समावेश केला जातो. दरवाजासमोर व फरशीवर चित्रकलेचा वापर करून रांगोळी काढली जाते. भारतातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या तर्‍हेने फरशीवर चित्र रंगविले जाते. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105029_1_2.jpg' Alt='Rangoli' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>रांगोळी शब्द मुळात दोन शब्द रंग+ अवळी यांनी बनतो. यात अवळीचा मूळ अर्थ रंगांची रांग असा आहे. रांगोळीची परंपरा महाराष्ट्रातून सगळीकडे पसरली आहे. परंतु, आज मात्र रांगोळी देशातील प्रत्येक राज्यात सजते. पश्चिम भारतातील (महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान) रांगोळी पूर्व भारतापेक्षा (बंगाल, ओरीसा, हिमाचल प्रदेश) खूप वेगळी आहे. पूर्व भारतात रांगोळी अल्पना या नावाने ओळखली जाते. ती तांदुळ व इतर धान्याच्या कणकेने सजविली जाते. दक्षिण भारतात (तमिळनाडू, कर्नाटक, केरळ) रांगोळी कोलम नावाने प्रसिध्द आहे. ही रांगोळी सममिती व ज्यामितीय आकारात फरशीवर काढली जाते.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रांगोळीच्या नक्षी निसर्गातून घेतली जाते. यात निसर्गातील पक्षी, फळे, फूल, पान यांचा वापर करून रांगोळी सजविली जाते. यात रंगही निसर्गातूनच घेतले जातात. आता रांगोळीतील रंगांमध्ये सिंथेटिक रंगांचा वापर केला जातो. रांगोळीत रंगीत तांदूळ, हळद, मिरची पावडर, यांचा उपयोग केला जातो. काही कलाकार फक्त किनारेच चित्रित करता‍त.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:22:29 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दक्षिण भारतातील रांगोळीची परंपरा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/दक्षिण-भारतातील-रांगोळीची-परंपरा-107110500028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/दक्षिण-भारतातील-रांगोळीची-परंपरा-107110500028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारताच्या दक्षिण किनार्‍यावर वसलेल्या केरळमध्ये रांगोळीसाठी फुलांचा वापर केला जातो. केरळमधील सर्वात महत्त्वाच्या सणाला म्हणजेच ओणमला विशिष्ट पध्दतीने रांगोळी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105028_1_1.jpg' Alt='Rangoli' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताच्या दक्षिण किनार्‍यावर वसलेल्या केरळमध्ये रांगोळीसाठी फुलांचा वापर केला जातो. केरळमधील सर्वात महत्त्वाच्या सणाला म्हणजेच ओणमला विशिष्ट पध्दतीने रांगोळी काढली जाते. एक आठवडा चालणार्‍या या सणात प्रत्येक द‍िवशी वेगवेगळ्या पध्दतीने रांगोळी सजविली जाते. प्रत्येक दिवशी नवनवीन कलाकार या कामात आपले योगदान देतात. आणि रांगोळीचा आकार मोठा होत जातो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आकाराने मोठी होण्यासोबतच रांगोळी सौंदर्यातही भर पडत जाते. ज्या फुलांच्या पाकळ्या लवकर वाळत नाहीत अशाच फुलांचा उपयोग रांगोळी सजविण्यासाठी केला जातो. यात गुलाब, चमेली, मेरीगोल्ड या फुलांचा प्रामुख्याने वापर केला जातो. मोठ्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर रांगोळी सजविताना केला जातो. रांगोळीचे किनारे पूर्ण फुलांनी सजविले जातात. कलाकार फुलांचा उपयोग करताना कोणतीही चूक केली जात नाही. कारण निसर्गाच्या या अनमोल ठेवीतच एक कलाकार स्वत:ची कला फुलवतो. ओणमच्या दरम्यान सजविण्यात येणार्‍या या रांगोळीत विशिष्ट रूपाने विष्णूचे पाय च‍ित्रित केले जातात.    </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दक्षिण भारतातील इतर राज्यात म्हणजे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यात रांगोळी 'कोलम' या नावाने सजविले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी सजविण्यात येणार्‍या कोलममध्ये जरी थोडेफार अंतर असले तरी त्यामागील मूळ अर्थ मात्र एकसारखाच असतो. कोलम हे सममितीय आकारांमध्ये सजविले जाते. यासाठी तांदळाच्या पिठाचा उपयोग केला जातो. तांदळाची कणिक वापरण्यामागे त्याचे सहज उपलब्ध होणे यासोबतच मुंग्यांना खाऊ घालणे हा उद्देश असतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105028_1_2.jpg' Alt='RAngoli' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>कोलमच्या निमित्ताने छोट्या जीवांना खाऊ घालणे ही येथील लोकांची यामागील धारणा आहे. वाळलेल्या तांदळाचे कणिक अंगठा व करंगळी यामध्ये ठेवून साच्यात टाकले जाते. येथील मुलींना लहानपणीच कोलम सजविणे शिकविले जाते. अगदी पहाटेच स्त्रिया कोलम सजवायला सुरूवात करतात. सजविण्याचे काम संध्याकाळपर्यंत सुरू रहाते. सणांच्या दिवसात घराच्या दरवाजावर मोठ्या आकृत्या तसेच घरात लहान आकृत्यांनी कोलम सजविले जाते. व‍िशेष कोलम मध्ये आठ ते सोळा सफेद घोड्यांनी ओढल्या जाणार्‍या रथावर असलेल्या सूर्याचे चित्र रेखाटले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या तर्‍हेचे चित्रांकन पोंगल व संक्रांतीला केले जाते. बाजारात कोलम सजविण्यासाठी अनेक पुस्तके उपलब्ध असतात. या पुस्तकांच्या सहाय्यांने कोलममध्ये अनेक रंग भरले जातात.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:20:19 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नरक चतुर्थी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/नरक-चतुर्थी-107110500027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/नरक-चतुर्थी-107110500027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कार्तिक कृष्ण पक्ष चतुदर्शीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. यादिवशी लोक घरांची साफसफाई करतात. शारीरीक स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. सूर्यादयापूर्वी उठून]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105027_1_1.jpg' Alt='diwali' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>कार्तिक कृष्ण पक्ष चतुदर्शीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. यादिवशी लोक घरांची साफसफाई करतात. शारीरीक स्वच्छतेला विशेष महत्त्व आहे. सूर्यादयापूर्वी उठून तेल-उटणे लावून स्नान केले पाहिजे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून जे लोक स्नान करत नाहीत, वर्षभर त्यांच्या मागे दारिद्र्य आणि संकट पाठ सोडत नाही, असे मानले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>पौराणिक महत्त्व </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या दिवशी श्रीकृष्णाची पत्नी सत्यभामाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे व्रत केल्यावर नरकापासून मुक्ती मिळते. रामभक्त हनुमानाचा जन्म याच दिवशी झाला होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>विशेष स्ना</font><font style=' color:#000000;'>न</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चंद्रोदयव्यापिनी चतुर्दशीला सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल आणि उटणे लावून स्नान करावे. त्यावेळी खालील मंत्र म्हणावा. 'यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये।' या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून, दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया।।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये।।'</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संध्याकाळी घर, दुकान, कार्यालय आदी प्रज्वलित दिव्यांनी अलंकृत करा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:19:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पूजेतील प्रतिकांमागचा भाव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/पूजेतील-प्रतिकांमागचा-भाव-107110500025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/पूजेतील-प्रतिकांमागचा-भाव-107110500025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ईश्वराला पान, फुले, फळ आणि जल भक्तीभावाने अर्पण केल्यास त्या पदार्थांचे ईश्वर ग्रहण करतो. भक्तीभावाने अर्पण केलेल्या अगदी छोट्याश्या वस्तूंचाही ईश्वर मनोभावे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>पत्र पुष्प फल तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>तदहं भक्त्यु पतमश्नमि प्रय‍‍तात्मन:।।'</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105025_1_1.jpg' Alt='Laxmi' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>ईश्वराला पान, फुले, फळ आणि जल भक्तीभावाने अर्पण केल्यास त्या पदार्थांचे ईश्वर ग्रहण करतो. भक्तीभावाने अर्पण केलेल्या अगदी छोट्याश्या वस्तूंचाही ईश्वर मनोभावे स्वीकार करतो. पूजेमध्ये वस्तूला महत्त्व नसून भक्तीभावाला महत्त्व आहे. परंतु मनुष्‍य या भावावस्थेत राहूनदेखिल जागरूक असतो. त्याला असे वाटते की, ईश्वराला केवळ पान, फुले, फळ आणि जल अर्पण करणे म्हणजे खरी पूजा नाही. म्हणूनच पूजा म्हणजे काय ते आधी समजून घेतले पाहिजे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पत्र म्हणजे पान ! ईश्वराला नैवैद्याची नव्हे भक्ताच्या भावाची भूक असते. शंकर बेलपत्राने प्रसन्न होतो. गणपती दुर्वांचा प्रेमाने स्वीकार करतो. तुळस नारायणाला प्रिय आहे. ईश्वराचरणी आपण काय वाहतो याला महत्त्व नाही. त्याची किंमत किती हेही महत्त्वाचे नाही. जे वाहतो ते अमूल्य असते. ईश्वराची पूजा अंतःकरणातून केली पाहिजे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गीताकारांनी स्वत: '</font><font style=' color:#FF80C0;'>छंन्दासि यस्य पर्णानि' </font><font style=' color:#000000;'>असे म्हणून पानांचा अर्थ वेद ज्ञानाशी लावला आहे. ईश्वराला जे काही द्यायचे आहे ते ज्ञानपूर्वक आणि वेदाज्ञेनुसार देण्यात यावे, असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. थोडक्यात पूजा करताना अपेक्षित मंत्र लक्षात ठेवून पूजा केली पाहिजे. मंत्राशिवाय पूजा करणे म्हणजे ती यांत्रिक पूजा असेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुष्पातही एक प्रतीक आहे. ईश्वराला फुले वाहण्याची ही क्रिया आपल्याला वाणीपुष्प, कर्मपुष्प आणि जीवनपुष्‍पापासून त्याची पूजा करण्याची आठवण देते. फुलांमध्ये सुगंध, रंग, मकरंद आणि कोमलता आहे. फुलासारखे बनण्यासाठी आपले जीवन सत्कर्माने भरलेले असावे, भक्तीच्या रंगात रंगलेले, ज्ञानाच्या मकरंदापासून परिपूर्ण आणि प्रेमासारखे कोमल असले पाहिजे. आपल्या ह्रदयाला कमळाची उपमा दिली जाते. त्या दृष्‍टीने विचार केला तर फूल अर्पण करतो म्हणजे आपण आपले ह्रदय अर्पण करतो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फळाचा अर्थ कर्मफळ होय. ज्याच्या शक्तीमुळे कर्म होतात तोच कर्मफळाचा खरा अधिकारी असतो. आपण जेव्हा ईश्वरासमोर विविध फळे अर्पण करतो तेव्हा कर्मफळ अर्पण करण्याचे विसरता कामा नये. कोणत्या कर्माचे फळ ईश्‍वर खाईल? '</font><font style=' color:#FF80C0;'>भूतभावोद्धवकार विसर्ग कर्मसंज्ञित' </font><font style=' color:#000000;'>भूत भाव आणि उद्धार करण्यासाठी आपण जे काही केले आहे तेच खरे कर्म मानले जाते आणि त्याचेच फळ ईश्वर घेतो. आपल्याला कर्मफळाचा स्वीकार करण्याचा अधिकार नाही. कर्मफळाचा त्याग करणेही योग्य नाही. त्यासाठी गीतेने समर्पणाचा एक सुंदर मार्ग दाखविला आहे. ईश्वरचरणी समर्पित केलेल्या फळाचा प्रसाद बनतो आणि तोच प्रसाद आपल्या जीवनात प्रसन्नता निर्माण करतो. देवाला नैवेद्य दाखविण्यामागे हाच उद्देश असतो. 'हे ईश्‍वरा! तुझ्या आशीर्वादाने सर्व काही मिळाले आहे. तुझ्याचरणी अर्पण केलेल्या फळांचा मी प्रसादाच्या रूपात स्वीकार करत असून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तोय म्हणजे पाणी (ज‍ीवनरस) होय. आपले जीवन रसमय बनवून ईश्वरचरणी ठेवले पाहिजे. जीवनाचे ईश्वर कार्यात समर्पण करणे हीच खरी पूजा आहे. उसाचा रस काढणार्‍या मशीनमध्ये उसाला दोन तीन वेळा टाकल्यावर त्याचा चोथा होतो. तो नीरस होतो. त्याप्रमाणे आपले जीवन शुष्क झाल्यावर त्याला देवाच्या हातात देऊन ईश्वराला सांगा की आता हे जीवन तुझ्यासाठी आहे तर त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून रसमय जीवनच अर्पण केले पाहिजे. थोडक्यात म्हणजे देवाला प्रेमपत्र लिहिणे, जीवन पुष्प त्याच्या चरणी अर्पण करणे, कर्मफळ त्याला अर्पण करणे आणि रसमय जीवन हेच प्रभूच्या सेवेत अर्पण करणे हीच खरी पूजा आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:18:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लक्ष्मीची कहाणी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/लक्ष्मीची-कहाणी-107110500021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/लक्ष्मीची-कहाणी-107110500021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[आचार्य भगवत्पाद एकदा भी‍क मागता मागता एका निर्धन ब्राह्माणाच्या घरी गेले. आचार्यांच्या रूपात एक पाहुणा आपल्या घरी आल्याचे पाहून ब्राह्मण दाम्पत्यासमोर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105021_1_1.jpg' Alt='Laxmi' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>आचार्य भगवत्पाद एकदा भी‍क मागता मागता एका निर्धन ब्राह्माणाच्या घरी गेले. आचार्यांच्या रूपात एक पाहुणा आपल्या घरी आल्याचे पाहून ब्राह्मण दाम्पत्यासमोर मोठे संकट उभे राहीले. कारण त्यांना भिक्षा देण्यासाठी त्यांच्या घरात काहीही नव्हते. खूप शोधाशोध केल्यानंतर घरात एक आवळ्याचे फळ सापडले. ते त्यांनी आचार्यांना भिक्षेच्या स्वरूपात दिले. हे पाहून त्यांना त्या गरीब ब्राह्मणाची दया आली. त्यानंतर त्यांनी एका वृक्षाखाली बसून ऐश्वर्यसंपन्न महालक्ष्मीची आराधना केली. आचार्याची आराधना पाहून देवी प्रत्यक्ष त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि तिने त्यांना विचारले की '</font><font style=' color:#FF00FF;'>आपण माझी आठवण कशी केली?' </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या प्रश्नाचे उत्तर देतांना त्यांनी त्या गरीब ब्राह्मणाची कहाणी महालक्ष्मीला सांगून त्याच्यावर कृपा करण्याची विनंती केली. परंतु, त्याच्या नशीबामुळे त्याला या जन्मात धनप्राप्त होऊ शकणार नाही असे देवीने सांगितले. परंतु, या दाम्पत्याने या जन्मात माझ्यासारख्या भिक्षुकाला आवळ्याचे फळ दान करून महान पुण्य प्राप्त केले असल्याचे समर्थन आचार्यांनी केले. त्यामुळे तो धनसंपत्तीचा अधिकारी झाला आहे. म्हणून आपण त्याच्यावर अवश्य कृपा करावी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'>आचार्यांच्या केलेल्या समर्थनाचे खंडन महालक्ष्मी करू शकली नाही आणि त्याचवेळी तिने त्या ब्राह्मणाच्या दारात सुवर्णाचा वर्षाव केला आणि त्याची गरीबी कायमची दूर झाली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:16:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लक्ष्मी उपासना]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/लक्ष्मी-उपासना-107110500020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/लक्ष्मी-उपासना-107110500020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची उपासना अत्यंत श्रेष्ठ मानली गेली आहे. घराघरांत लक्ष्मीची पूजा-अर्चना केली जाते. लक्ष्मी ही विष्णू पत्नी आहे. 'शतपथ ब्राह्मण' ग्रंथात लक्ष्मीची एक]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105020_1_1.jpg' Alt='diwali' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची उपासना अत्यंत श्रेष्ठ मानली गेली आहे. घराघरांत लक्ष्मीची पूजा-अर्चना केली जाते. लक्ष्मी ही विष्णू पत्नी आहे. '</font><font style=' color:#FF0080;'>शतपथ ब्राह्मण' </font><font style=' color:#000000;'>ग्रंथात लक्ष्मीची एक कथा आहे. त्यानुसार प्रजापती हा लक्ष्मीचा पिता. लक्ष्मीचा जन्म अतिशय सुंदर आणि गुणवान देवीच्या रूपात झाला आहे. तिच्या सौंदर्याची कीर्ती एवढी पसरली होती की स्वर्गातील देवताही तिच्याकडे असुयायुक्त भावनेने तिच्याकडे पाहत. शेवटी तर असे होऊ लागले, की या अप्रतिम निर्मितीच नष्ट करून टाकावी, असा विचार इर्षेपोटी या देवांच्या मनात येऊ लागला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अखेर प्रजापित्याने या देवतांना रोखले आणि एका स्त्रीचा असा नाश करणे शोभत नाही, असे त्यांना सुनावले. लक्ष्मीच्या ज्या गुणांमुळे हे सगळे होत आहे, ते गुण काढून घ्या, असा उपाय त्यांनी सुचवला. या देवदेवतांनी अखेर लक्ष्मीचे भोजन, रा्ज्य, सत्ता, सृष्टी, उच्चस्थान, शक्ती, पवित्र तेज, घर, वैभव आणि सौंदर्य हिरावून घेतले. हे सगळे गेल्यानंतर लक्ष्मी आपल्या पित्याला म्हणजे प्रजापतीला शरण गेली. प्रजापतीने सर्व दहा देवतांना प्रसन्न करून घे असा सल्ला लक्ष्मीला दिला. लक्ष्मीने तसेच केले. यज्ञ अनुष्ठानाद्वारे देवदेवतांना प्रसन्न करून आपले गुणावलेले सर्व गुण परत मिळविले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>थोडक्यात, प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाची निर्मिती आणि त्याचे रक्षण स्वतःलाच करावे लागते मग ती व्यक्ती देवी देवता का असोनात, असा संदेश या कथेतून देण्यात आला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:14:59 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लक्ष्मीची उत्पत्त‍ी आणि निवास]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/लक्ष्मीची-उत्पत्त‍ी-आणि-निवास-107110500019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/लक्ष्मीची-उत्पत्त‍ी-आणि-निवास-107110500019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[एकदा सूताने ऋषींना विचारले की, 'प्रभू! विष्णूने अलक्ष्मीची उत्पत्ती का आणि कशा प्रकारे केली? हे आम्हाला समजावून सांगा' त्यावर सुत म्हणाले]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105019_1_1.jpg' Alt='laxmi' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>एकदा सूताने ऋषींना विचारले की, 'प्रभू! विष्णूने अलक्ष्मीची उत्पत्ती का आणि कशा प्रकारे केली? हे आम्हाला समजावून सांगा' त्यावर सुत म्हणाले की, विष्णूने जगाला आकर्षित करण्यासाठी आपल्या एका भागापासून श्रेष्ठ पद्या (श्री) आणि दुसर्‍या भागापासून अशुभ परंतु ज्येष्ठ अलक्ष्मीला उत्पन्न केले. या अलक्ष्मीची उत्पत्ती वेदविरोधी अधर्मीयांना शिक्षा करण्यासाठी केली आहे. तिच्याशी विष्णूने विवाह केला परंतु तिच्या चंचल, अपवित्र आणि द्वेषभावनेमुळे ते दु:खी झाले होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तिच्या निवासाविषयी त्यांनी सांगितले आहे की,ज्या घरात पती-पत्नी एकमेकांच्या विरोधात आहेत. गाय, गुरूजन आणि पाहुण्यांचा आदर करत नाहीत. ज्या घरात महादेवाची निंदा केली जाते. यज्ञ, जप, तप, व्रत, होम इत्यादी केले जात नाही. ज्या घरात रात्रंदिवस भांडण असते. अतिथी, वैष्णव, गुरू आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्या जात नाही. ज्या घरात चांगला आचार-विचार नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देवाला नैवैद्य न दाखविता, यज्ञ-हवनाशिवाय भोजन केले जाते. ज्या घरातील लोक मूर्ख, क्रूर, निर्दयी, पापी आणि नेहमी एकमेकांच्या विरोधात असतात. ज्या घरात पत्नी स्वेच्छेने काम करणारी, स्वछंदी पु‍त्र, निरंकुश असतो. ज्या घरातील लोक संध्याकाळी मैथुन करण्यासाठी प्रवृत्त होतात. ज्या घरातील पुरूष पाण्यात मैथुन करतात. ज्या घरात कन्यांचा विक्रय केला जातो आणि मद्यपान केले जाते. ज्या घरात पूजा करण्याअगोदर मैथुन, जुगार किंवा मद्यपान केले जाते. जेथे नेहमी भांडणे होतात, स्वयंपाकघरात भेदभाव केला जातो. जेथे धर्म, बल, शील नसते. जो मनुष्य दुसर्‍याच्या अंथरूणावर जाऊन झोपतो, दुसर्‍याचे अन्न खातो. जो मनुष्य अपवित्र असतो, अस्वच्छ कपडे घालतो, दात साफ करत नाही, सकाळी व संध्याकाळी झोपतो. थोडक्यात म्हणजे भ्रष्ट आणि चारित्र्यहीन कुटूंब हेच अलक्ष्मीचे योग्य निवासस्थान आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लक्ष्मीच्या निवासाविषयी ओळख करून देत असताना सूत ब्रह्माने वशिष्ठाला सांगितलेले विवरण लोकहितासाठी येथे सांगतात. लक्ष्मी आपल्याकडे नित्य राहण्यासाठी मन, वचन आणि कर्माने पुण्यवान असले पाहिजे. रात्रंदिवस 'नमो नारायण' या मंत्राचा जप केला पाहिजे. स्वत: नारायणाला समर्पित करून कर्म करणार्‍या आणि सर्व कर्माचे फळ श्री नारायणाला समर्पित करणार्‍याची सर्व पापांपासून मुक्तता होऊन त्याला परमगती प्राप्त होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अशा प्रकारे लक्ष्मीच्या कृपेसाठी नारायणाची आराधना-पूजा करणे हाच एकमेव पर्याय आहे. 'नमो नारायण' किंवा 'नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचे महात्म्य अवर्णनीय आहे. या मंत्राचा जप केल्यावर केवळ लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे नाही तर सर्व अभिष्टांची सिद्धी प्राप्त होते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:13:08 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लक्ष्मीचा जन्म]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/लक्ष्मीचा-जन्म-107110500017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/लक्ष्मीचा-जन्म-107110500017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देवांनी राक्षसांच्या मदतीने अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन केले. बरीच वर्षे चाललेल्या या मंथनातून सर्वप्रथम विष प्रकट झाले. या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105017_1_1.jpg' Alt='kaxnu' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>देवांनी राक्षसांच्या मदतीने अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन केले. बरीच वर्षे चाललेल्या या मंथनातून सर्वप्रथम विष प्रकट झाले. या विषाच्या ज्वाला एवढ्या तीव्र होत्या की त्यामुळे तिन्ही लोकांत हाहाकार माजला. तेव्हा शंकराने त्या ज्वाला आपल्या कंठात धारण केल्या. मंथनात चौदा रत्ने प्राप्त झाली. त्यामध्ये श्री रंभा, विष, वरूण, अमृत, शंख, धेनू, गजराज, धनू, कल्पद्रुम, धन्वंतरी, शशी, बाज आणि मणी त्यापैकी एका रत्नाच्या रूपात लक्ष्मीचा जन्म झाला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या विविध रत्नांचे देव आणि राक्षसांनी वाटप करून घेतले. भगवान विष्णूने लक्ष्मीचा आपल्या अर्धांगिनीच्या रूपात स्वीकारले. तेव्हापासून लक्ष्मीला विष्णूप्रिया, विष्णू पत्नी किंवा विष्णू वल्लभा असे म्हटले जाऊ लागले. समुद्रमंथनापासून उत्पन्न झाल्यामुळे सिंधुसुता हेही एक नाव तिला देण्यात आहे. लक्ष्मीचा रंग गोरा आणि चार भुजा आहेत. तिने किरीट मुकूट आणि दिव्य वस्त्रालंकार धारण केले आहेत. लोक तिला ऐश्वर्य आणि समृद्धीची अधिष्ठात्री मानतात. घुबड हे तिच्या वाहनाच्या रूपात आहे. ती स्वभावाने अतिशय चंचल आहे.     </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>कमल थिर न रहीम कही यही जानत सब कोय।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>पुरूष पुरातन की वधु क्यूं न चंचला होय।</font><font style=' color:#000000;'>।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लक्ष्मी कधीच एका जागेवर स्थिर राहत नाही. परंतु, ती विष्णू पत्नी असल्यामुळे विष्णूच्या आराधनेबरोबर तिचीही नियमीतपणे आराधना केली जाते. तिथे ती स्थिर रूपात निवास करते. तिचे आसन कमळ असल्यामुळे तिला कमला किंवा कमलासना असेही म्हटले जाते. कार्तिक कृष्णा अमावस्येला ‍दीपावलीच्या रात्री महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मी विशेष रूपात विश्वभ्रमणासाठी निघते. महालक्ष्मीची उपासना केल्यामुळे दु:ख, दारिद्रयापासून मुक्ती मिळून ऐश्वर्य प्राप्त होते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:11:40 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गो-पूजेचे महत्त्व]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/गो-पूजेचे-महत्त्व-107110500016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/गो-पूजेचे-महत्त्व-107110500016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय संस्कृतीत देवांनी सर्व विश्व व्यापले आहे असे मानले जाते. परमात्मा हा सर्वच ठिकाणी असतो. जीवनाच्या विकसनशील परंपरेत हे फक्त मानवतेपर्यंत मर्यादीत न राहता 'सर्वभूतहिते' हा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105016_1_1.jpg' Alt='vasu baras' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय संस्कृतीत देवांनी सर्व विश्व व्यापले आहे असे मानले जाते. परमात्मा हा सर्वच ठिकाणी असतो. जीवनाच्या विकसनशील परंपरेत हे फक्त मानवतेपर्यंत मर्यादीत न राहत</font><font style=' color:#8000FF;'>ा 'सर्वभूतहिते' </font><font style=' color:#000000;'>हा त्याचा मुख्य आदर्श आहे. प्राणीमात्रावर फक्त दया न करता प्रेम करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. आपण देवांवर दया करत नाही तर देवावर प्रेम करतो व त्यांची पूजा करतो. म्हणूनच प्राण्यांमध्ये जर देव वसत असतील तर त्यांच्यावरही दया न करता त्यांचे पूजन केले पाहिजे. त्यांवर प्रेम केले पाहिजे. म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवाच्या अंत:करणात प्राणीमात्रांसाठी आदर असला पाहिजे. भारतीय संस्कृती मानवाला पूर्ण सृष्टीवर प्रेम करावयास शिकविते. पृथ्वीतलावर गायीचे महत्त्व खूप जास्त आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>गोभिर्विप्रैश्च वेदैश्च सतीभि: सत्यवादिभि:।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>अलुब्धै: दानशूरैश्च सप्तभिर्धार्यते मही:।।'      </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>गाय, ब्राह्मण, वेद, सती, सत्यवादी, निर्लोभी व दानशूर यांना पृथ्वीने धारण केले आहे. ऋषींनी गायीवर प्रेम करण्यास सांगितले, त्यावेळी कदाचित हिंदू हा शब्द प्रचलितही नसेल. म्हणून गाईला केवळ हिंदू धर्माचे प्रतीक मानणे चुकीचे ठरेल. मानवेतर सृष्टीवरही प्रेम करणे हेच गो-पूजेतून सांगितले जाते. मोहम्मद पैंगंबर यांनीही कुराणातून गाईच्या निर्दोषत्वाचे व प्रसन्नतेचे वर्णन करून गो-पूजा करावी असे सांगितले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गाय मानवाला आपले सर्वस्व देते. गाईचे दूध पिऊनच मानव धष्टपुष्ट बनतो. गाय शेतात काम करून शेती पिकवते. त‍िच्या शेणाने उपयुक्त असे खत मिळते. गोमुत्र अनेक रोगांसाठी रामबाण औषध ठरते. जिने असे अनंत उपकार मानवावर केले आहेत तिच्या प्रती जर आपण कृतज्ञ राहिलो नाही तर हा मानवतेवर कलंक ठरेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय संस्कृतीला गाईकडे फक्त तिच्या उपयुक्ततेच्या दृष्टिकोनातून पाहणे मान्य नाही. कारण जर गाईकडे फक्त उपयुक्तता या दृष्टीने पाहिल्यास ती निरूपयोगी झाल्यानंतर मानव तिला कसायाकडे पाठवावयासही कमी करणार नाही. ज्याप्रमाणे आईचे दूध पिऊन लहान मूल मोठे होते त्याचप्रमाणेच गाईचे दूध पिऊनच मानव मोठा होतो. म्हणूनच गाय ही मानवासाठी मातेसमानच आहे. आई उपयोगी असली किंवा नसली तरीही आपल्याला पूजनीयच असते. वाघ, सिंह आपल्या पोषणासाठी गाईला मारतात व मानव स्वत:च्या पोषणासाठी गाईला पाळतो व तिचे पूजन करतो. यातच मानवाचे वेगळेपण आहे. दुसर्‍या प्राण्यांच्या मादीच्या दुधावर मोठा होणार्‍या मानवाच्या बुध्दीचे हे वळण कौतुकास्पद आहे. जिचे दूध पिऊन आपण मोठे होतो त्या गाईलाही आई मानणे यातच मानवाचा मोठेपणा सामावलेला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105016_1_2.jpg' Alt='vasu baras' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय संस्कृतीत गाईला स्वकिय मानले गाते. या संस्कृतीत वाढलेल्या मानवाला जेवणापूर्वी गोशाळेत बांधलेल्या गाईची आठवण येते. तिला चारा देऊनच तो जेवायला बसतो. मला जशी भूक व तहान लागते तशीच गाईलाही लागते, असा विचार करून मानव वात्सल्यपूर्ण भावनेने तिच्या पाठीवर हात फिरवून तिला पाणी पाजतो. गाईच्या डोळ्यातही आपण मानवाप्रती प्रेम पाहू शकतो. आपले पूर्वज गाईला प्रेमभावनेने पाळत असत. गाईचे मानवावरील हे अनंत उपकार ध्यानात घेऊनच आपण आधी गाईचे स्मरण मरतो व मग इतर प्राण्यांचे स्मरण करतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गाईचे महत्त्व वाढविण्यात श्रीकृष्णांचाही फार मोठा हातभार लागलेला आहे. गाईचे महत्त्व जाणून ते जीवनात त्यांनी अंगिकारले. म्हणूनच ते फक्त कृष्ण न रहाता गोपाळकृष्ण बनले. त्यांनी गाईंवर इतके प्रेम केले की त्यांच्या बासरीतून निघणार्‍या संगीताच्या आवाजानेच त्या धावत येत. गोवर्धन पूजेचे महत्त्व पटवून देऊन त्यांनी गोकुळात अक्षरश: दुधा- तुपाच्या नद्या आणल्या.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गाई परोपकारी तर असतातच परंतु, परोपकारासोबतच तिचे चर्वण करणे हाही एक गुण मानला गेला आहे. चारा चर्वण करून त्याचे दुधात रूपांतर करणार्‍या गाईला शुभ तर दुध पिऊन विष देणार्‍या गाईला अशुभ मानले जाते.   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपणही आपल्या जवळ येणार्‍या व‍िचारांना लगेच न स्वीकारता त्यांचे चर्वण करून म्हणजे चिंतन मनन करून ते स्वीकारावेत. असे केल्याने समाजात होणारे अनर्थ टळतील. हे आपल्या समाजासाठीही शुभ व आनंददायी ठरेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गाईला आपल्या पुर्वजांनी किती प्राधान्य दिले होते हे खालील श्लोकावरून स्पष्ट होते-- </font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>गावो में अप्रत: सन्तु गावो में सन्तु पृष्ठत:।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गावों में हृदयें सन्तु गवां वसाम्यहम्।'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्या पुढे गाय राहो, माझ्या मागे गाय राहो, माझ्या हृदयात गाय राहो व मी गायींच्या मध्ये राहू हा वरील श्लोकाचा अर्थ आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीयांच्या दृष्टीने गाय विभूती मानतात. यामुळे आपली संस्कृती गोहत्येचा विरोध करते. आपले शास्त्र सांगते कि गाईमध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात. 'सर्वोपनिषदो गावो' या दृष्टीने गाईला उपनिषद मानले जाते. यामुळे माझ्यासमोर उपनिषदाचे विचार राहोत, माझे जीवन उज्ज्वल करो, माझे जीवनमार्ग प्रकाशमय करो. माझ्यामागे उपनिषदाचेच विचार राहोत, माझ्या जीवन व्रताचे रक्षण करो, माझ्या हृदयात उपनिषदाचेच विचार राहोत. मी पूर्णपणे उपनिषदाचा विचार करो. अर्थातच माझे पूर्ण ज‍ीवन व त्यातील व्यवहार कुशलतेने होवो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्रीकृष्णांनी उपनिषदातील विचारच गीतेत मांडले आहेत. </font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>सर्वपनिषदो गावो दोर्‍धा गोपालनन्दन:।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पार्थो वत्स: सुधीर्भोवता दुग्ध गीताऽमृतम् महत्।।'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गीता माझ्या जीवनात दिशा देणारा ग्रंथ असावा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>गो या शब्दाचे संस्कृतात अनेक अर्थ आहेत.    </font><font style=' color:#000000;'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>बिना गोरसं को रसो भोजनेषु? (दूध)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बिना गोरसं को रसो भूपतीष? (गाहू)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बिना गोरसं को रसो कामिनीषु? (दृष्टी)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बिना गोरसं को रसो हि द्विजेषु? (वाणी)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याचाच अर्थ गो-रसाशिवाय (दूध, दही, तूप) जेवणात काय अर्थ आहे? गो-रसविहीन (शक्तीहीन) राजाचे काय महत्त्व आहे? गो-रस (सुदृष्टी, चांगले डोळे) श‍िवाय स्त्रीच्या सौंदर्याला काय महत्त्व आहे? आणि गो-रसाशिवाय (वाणी) बोलण्यात काय अर्थ आहे. या सगळ्या अर्थांवरून गो-पूजा आपल्या जीवनात अशीच महत्त्वाची असते हे लक्षात ठेवावे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:10:20 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दिवाळी पुराण आणि इतिहासातील]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/दिवाळी-पुराण-आणि-इतिहासातील-107110500014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/दिवाळी-पुराण-आणि-इतिहासातील-107110500014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा न राहता संपूर्ण राष्ट्राचा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF00FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'>दिवाळीसंदर्भात असलेल्या गमतीदार माहितीने पुराणात तसेच इतिहासात आपले स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच हा सण एखाद्या विशिष्ट समूहाचा न राहता संपूर्ण राष्ट्राचा बनला आहे. दिवाळीविषयी काही रंगतदार व गमतीदार माहिती खालीलप्रमाणे:-</font><font style='font-size:12pt; color:#000000;'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105014_1_1.jpg' Alt='diwali' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> 1. <font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रभू राम रावणाचा पराभव केल्यानंतर अयोध्येला परततत असताना त्यांच्या वाटेवर लोकांनी दिवे लावून स्वागत केल्याचे त्रेतायुगात सांगितले आहे.</font><br/>2. <font  style='font-size:11pt; color:#000000'>श्रीकृष्णाने अत्याचारी नरकासुराचा वध केल्यानंतर गोकुळवासियांनी आपला आनंद दिवे लावून व्यक्त केल्याची कथा प्रचलित आहे.</font><br/>3. <font  style='font-size:11pt; color:#000000'>देवीने महाकालीचे रूप धारण करून राक्षसांचा वध केला होता. त्याचा वध केल्यानंतरही महाकालीचा क्रोध कमी झाला नव्हता, तेव्हा भगवान शंकराने स्वत: देवीच्या चरणी लोटांगण घातले. शंकराच्या शरीर स्पर्शाने महाकालीचा क्रोध शांत झाला. त्याची आठवण म्हणून लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी तिच्या रौद्ररूपाची पूजा करण्याची प्रथा आहे.</font><br/>4. <font  style='font-size:11pt; color:#000000'>बळीराजाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्रैलोक्यावर विजय मिळविला होता. या विजयाने भयभीत झालेल्या देवांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली. त्यांची प्रार्थना ऐकून विष्णूने वामन रूप धारण करून बळी राजाला तीन पायांत दान मागितले. विष्णूने तीन पायाने त्र्यैलोक्य घेतले. बळीच्या दानशूरपणामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने त्याला पाताळाचे राज्य देवून भू- लोकवासी त्याच्या आठवणीनिमित्त प्रत्येक वर्षी दिवाळी साजरी करतील असे आश्वासन दिले.</font><br/>5. <font  style='font-size:11pt; color:#000000'>शिखांचे सहावे गुरू हरगोविंदसिंग बादशाह जहांगीरच्या कैदेतुन सुटून कार्तिक अमावस्येच्या दिवशी अमृतसरला आले होते.</font><br/>6. <font  style='font-size:11pt; color:#000000'>दिवाळीच्या एक दिवस अगोदर म्हणजे चतुर्थीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. यामुळे आनंदी झालेल्या गोकुळवासियांनी दुसर्‍या दिवशी अमावस्येला दिवे लावून आनंद साजरा केला होता.</font><br/>7. <font  style='font-size:11pt; color:#000000'>इसवी सन पूर्व 500 वर्षापूर्वी मोहेंजोदडो येथे सापडलेल्या अवशेषांमध्ये एका मातीच्या मूर्तीनुसार त्याकाळी दिवाळी साजरी केली जात असल्याचे समजते. मूर्तीच्या दोन्ही बाजूला दिवे जळताना दिसून येत होते.</font><br/>8. <font  style='font-size:11pt; color:#000000'>इसवी सन पूर्व 2500 वर्षांपूर्वी गौतम बुद्धांच्या अनुयायांनी त्यांच्या स्वागतासाठी लाखो दिवे लावून ‍दिवाळी साजरी केली होती.</font><br/>9. <font  style='font-size:11pt; color:#000000'>सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेक दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्याच दिवशी दिवे लावून जनतेने आनंद साजरा केला होता.</font><br/>10. <font  style='font-size:11pt; color:#000000'>इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कौटिल्य अर्थशास्त्रानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी मंदिरात आणि घाटावर (नदी किनारी) मोठ्या प्रमाणात दिवे लावले जात असल्याचे सांगितले आहे.</font><br/>11. <font  style='font-size:11pt; color:#000000'>अमृतसर येथील सुवर्णमंदिराचे बांधकाम दिवाळीच्या दिवशी सुरू झाले होते.</font><br/>12. <font  style='font-size:11pt; color:#000000'>जैन धर्माचे चोविसावे तीर्थकर भगवान महावीर यांनी दिवाळीच्या दिवशीच बिहारमधील पावापुरी येथे आपल्या शर‍ीराचा त्याग केला होता. 'महावीर सवंत्' त्यांच्या दुसर्‍या दिवशी सुरू होते. त्यामुळे अनेक प्रांतातील लोक याला नवीन वर्षाची सुरवात मानतात. प्राचीन जैन ग्रंथात दीपोत्सवाचे वर्णन आहे. महावीर निर्वाणामुळे जी अंर्तज्योती कायमची विझून गेली होती, तिची कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण बर्हिज्योतीचे प्रतीक म्हणून दिवे लावू या असे कल्पसूत्रात सांगितले आहे.</font><br/>13. <font  style='font-size:11pt; color:#000000'>पंजाबमध्ये जन्मलेल्या स्वामी रामतीर्थ आणि महाप्रयाण या दोघांचा जन्म दिवाळीच्या दिवशी झाला होता. त्यांनी दिवाळीच्या दिवशी गंगाकिनारी स्नान करताना 'ओम' म्हणून समाधी घेतली होती. </font><br/>14. <font  style='font-size:11pt; color:#000000'>महर्षी दयानंदांनी दिवाळीच्या दिवशी अजमेरजवळ समाधी घेतली होती. त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती.</font><br/>15. <font  style='font-size:11pt; color:#000000'>मोगल सम्राट अकबराच्या काळात दौलतखान्यासमोर 40 गज उंच बांबूवर एक मोठा आकाशकंदील लटकविला जात असे. यावेळी बादशहा देखील दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करत असे.</font><br/>16. <font  style='font-size:11pt; color:#000000'>मोगल वंशाचे शेवटचे सम्राट बहादुरशहा जफर दिवाळी सणाच्या रूपात साजरी करत असत आणि यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत असत.</font><br/>17. <font  style='font-size:11pt; color:#000000'>शहा आलम दुसरा याच्या काळात संपूर्ण शाही महाल दिव्यांनी सजविला जात असे आणि लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात हिंदू-मुसलमान सहभागी होत असत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:06:59 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दीपज्योतिर्नमोऽस्तुते]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/दीपज्योतिर्नमोऽस्तुते-107110500013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/दीपज्योतिर्नमोऽस्तुते-107110500013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[अंधार असलेल्या ठिकाणी प्रकाशाचे आगमन होते तेव्हा अंधार दूर होतो. अंधार दूर झाल्यानंतर तेथे मांगल्य, शुभ, आरोग्य व धनसंपदा निवास करते. वाईट विचार करत असलेल्या शत्रुची बुद्धी कुंठीत करण्याचे काम]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105013_1_3.jpg' Alt='diwali' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>शुभंकरोती कल्याणम आरोग्यं धनसंपदा।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते।।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>दीप ज्योती: परब्रम्हा दीपज्योतीजनार्दन:। </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>दीपो हस्तु में पापं दीपज्योतीर्नमोऽस्तुते।</font><font style=' color:#000000;'>।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>हे दीप ज्योती! तू जगाचे कल्याण, आरोग्य व धनसंपदा आणि वाईट विचारांचा सर्वनाश करणारी आहेस. मी तुला नमस्कार करतो! हे दीप ज्योती! तू आमच्यासाठी परब्रह्म, जनार्दन आणि पापे दूर करणारी आहेस. तुला माझा नमस्कार!'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अंधार असलेल्या ठिकाणी प्रकाशाचे आगमन होते तेव्हा अंधार दूर होतो. अंधार दूर झाल्यानंतर तेथे मांगल्य, शुभ, आरोग्य व धनसंपदा निवास करते. वाईट विचार करत असलेल्या शत्रुची बुद्धी कुंठीत करण्याचे काम प्रकाश करतो. मनुष्याच्या जीवनात काम, क्रोध, लोभ, मत्सर, मोह, मद या गोष्टींनी आपले घर पक्के केले आहे. मनुष्याच्या जीवनात प्रकाश असल्यावर ज्ञानरूपी दिवे प्रकटतात आणि ते सर्व संकटाना दूर करतात. मनुष्याचे अज्ञान हे त्याच्या पापाचे मुख्य कारण असून त्याला दूर करण्याचे काम दीपक करतो. आपले जीवन प्रकाशमय करून अंधकारमय अज्ञान दूर करतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आजच्या विज्ञान युगात विद्युत शक्तीने प्रकाश निर्माण केला आहे. त्यामुळे एखाद्या सुशिक्षित व्यक्तीला दिवा लावून त्याला नमस्कार करणे म्हणजे हास्यास्पद असल्याचे वाटते. पुराणकाळात विजेचा अभाव असल्यामुळे दिवा प्रज्वलित करून त्याला स्थिर ठेवण्यासाठी प्रार्थना केली जात असे. कारण दिवा विझून गेला तर चालू असलेले कार्य मध्येच बंद पडण्याची भीती लोकांना वाटत असे. परंतु, आज त्या परिस्थितीमध्ये आमुलाग्र बदल झाला आहे. विज्ञानामुळे मानव भौतिक विकासाच्या शिखरावर जाऊन बसला आहे. म्हणून त्याला दिव्याची प्रशंसा करण्याची गरज वाटत नाही. उजव्या  पायाच्या अंगठ्याने बटण दाबल्याबरोबर प्रकाश पडतो मग दिव्याला नमस्कार का म्हणून करायचा? असा विचार मनुष्य करू लागला आहे. परंतु, अशी कल्पना बाळगणे चुकीचे आहे. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105013_1_4.jpg' Alt='diwali' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या पूर्वजांनी दीपदर्शनाला प्राधान्य दिलेले आहे, त्यामागे कृतज्ञतेची भावना आहे. विजेच्या या युगात तुपाने भरलेला दिवा लावून त्याला नमस्कार करण्याचीही तेवढीच आवश्यकता आहे. दिवा अंधाराभोवती तेजाचे वलय निर्माण करतो. याउलट विजेच्या अधिक प्रकाशामुळे मनुष्याचे डोळे दिपतात. दिवा मानवाला आपल्या मंद प्रकाशाने आत्मज्योतीचे मार्गदर्शन करतो. त्यामुळे मनुष्य अंतर्मुख बनतो. तर विजेचा प्रकाश बाह्य विश्वाला प्रकाशित करून मानवाला बहिर्मुख बनवून त्याच्या अशांतीचे कारण सांगतो. एक दिवा हजारो दिव्यांना प्रकाशित करू शकतो. एक विजेचा दिवा दुसर्‍या विजेच्या दिव्याला प्रज्वलित करू शकत नाही. म्हणून ‍दिवा आणि त्याच्या ज्योतीचे विशेष महत्त्व आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपण स्वत: प्रकाशित होऊन दुसर्‍यालाही प्रकाश देण्याची प्रेरणा मनुष्‍याने दिव्यापासून घ्यावी. त्याने जगाला अज्ञानापासून दूर ठेवण्यासाठी आणि दैवी विचारांचा प्रचारासाठी सदैव प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. अखंड दिव्याप्रमाणे प्रभू कार्यात मग्न राहावे. सूर्यास्तानंतर पडणार्‍या अंधारापासून पृथ्वीला कोणीही वाचवू शकत नाही. सूर्याची जागाही कोणीच घेऊ शकत नाही. सूर्याप्रमाणे नेहमी जळत राहून सर्वांना प्रकाश देण्याचे काम कोणीच करू शकणार नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अंधार दूर करणार्‍या दोन रूपयाच्या पणतीच्या दिव्याला मी का नमस्कार करू नये? जो दिवा मला अंधारात धडकण्यापासून वाचवतो, जीवनाचा रस्ता दाखवितो, त्याला मी नमस्कार करू नये? तो लहानसा दिवाही मला प्रेरणा देतो.त्याचे मूल्य दोन रूपये असले तरीही हिम्मत आणि प्रकाश देण्याची प्रेरणा त्याच्याजवळ आहे. मला प्रेरणा देणार्‍या या दिव्याला मी जर नमस्कार केला नाही तर माझ्यासारखा कृतघ्न दुसरा कोणीच नसेल? म्हणूनच उपनिषदात ऋषींनी देवांची प्रार्थना करताना म्हटले आहे की, </font><br/>                    '<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>असतो मा सत् गमय। तमसो मा ज्योतीर्गमय। </font><br/>                    <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>मृत्योर्माऽमृतं गमय।।'</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:05:18 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[धनत्रयोदशी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/धनत्रयोदशी-107110500012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/धनत्रयोदशी-107110500012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यांनी देवांना अमृत देऊन अमर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105012_1_1.jpg' Alt='diwali' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यांनी देवांना अमृत देऊन अमर केले. धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. याच दिवशी यमाचीही पूजा केली जाते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>धनत्रयोदशीच्या दिवशी काय करावे?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भगवान धनवंतरीची पूजा करा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावावा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाची खरेदी करा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कार्तिक स्नान करून प्रदोष काळात घाट, गोशाळा, विहीर, मंदिर आदी स्थानांवर तीन दिवस दिवा लावा.</font><br/>        <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>धनत्रयोदशी पूजेत काय करावे. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अ)कुबेर पूजन</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी शुभ मुहूर्तावर नवीन गादी किंवा जुनी गादी साफ करून ठेवा. त्यानंतर नवीन बसण्याचे कापड टाका.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संध्याकाळनंतर तेरा दिवे लावून तिजोरीत कुबेराचे पूजा करा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कुबेराचे ध्यान करताना खालील मंत्र म्हणा.</font><br/>''<font  style='font-size:11pt; color:#000000'>श्रेष्ठ विमानावर विराजमान, गरूडाप्रमाणे भासणारा, दोन्ही हातात गदा धारण करणारा, डोक्यावर श्रेष्ठ मुकुट करणार्‍या, भगवान शंकराचा प्रिय मित्र निधीश्वर कुबेर मी तुझे ध्यान करतो आहे.''</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>खालील मंत्राद्वारे चंदन, धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा करा. </font><font style=' color:#000000;'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धन-धान्य अधिपतये</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>धन-धान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा ।'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>नंतर कापूर आरती करून फुले अर्पण करा.</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>ब) यम दीपदा</font><font style=' color:#000000;'>न</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>धनत्रयोदशीच्या संध्याकाळी एखाद्या पात्रात तिळाच्या तेलाने भरलेला दिवा लावावा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गंध, पुष्‍प आणि अक्षतांनी पूजा करा आणि दक्षिणेकडे तोंड करून यमासाठी खालील प्रार्थना करा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>मृत्यना दंडपाशाभ्याम् कालेन श्यामया सह। </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्रयोदश्यां दीपदानात् सूर्यज प्रयतां मम।' </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता ते सर्व दिवे सार्वजनिक स्थळावर लावा. त्यापैकी एक दिवा दाराच्या उंबरठ्यावर अखंड तेवत ठेवा. अशा प्रकारे दीपदान केल्यावर यमाचा पाश आणि नरकातून मुक्ती मिळते.</font><font style=' color:#FF0080;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>यमराज पूज</font><font style=' color:#000000;'>न</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या दिवशी यमासाठी एक पिठाचा दिवा बनवून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावा.      </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>घरातील स्त्रियांनी रात्री दिव्यात तेल टाकून चार बत्त्या लावा. पाणी, पोळी, तांदूळ, गुळ, फूल, नैवेद्यासह दिवा लावून यम देवाची पूजा करा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/miscellaneous/special07/diwali/0711/05/1071105010_1.htm' target=_blank>आयुरारोग्य देणारे धन्वंतरी</a></b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:03:20 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आयुरारोग्य देणारे धन्वंतरी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/आयुरारोग्य-देणारे-धन्वंतरी-107110500010_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/आयुरारोग्य-देणारे-धन्वंतरी-107110500010_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भगवान धन्वंतरीच्या अवतारामागे एक ऐतिहासिक व पौराणिक कथा आहे. व आपल्या धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे. धनत्रयोदशीला वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही विशेष महत्त्व आहे. या दिवशी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105010_1_1.jpg' Alt='Dhanteras' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भगवान धन्वंतरीच्या अवतारामागे एक ऐतिहासिक व पौराणिक कथा आहे. व आपल्या धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे. धनत्रयोदशीला वैज्ञानिक दृष्टीकोनातूनही विशेष महत्त्व आहे. या दिवशी नविन भांडी खरेदी केली जातात. जे घरात धनाच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते. या प्रकारे धनत्रयोदशीचा संबंध धनाशी जोडला जातो. दिवाळीत धनत्रयोदशीनंतर दोनच दिवसांनी लक्ष्मीपूजन केले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समुद्र मंथनातून जी चौदा रत्ने प्राप्त झाली होते त्यात धन्वंतरीचाही समावेश होतो. धन्वंतरीला भगवान विष्णूचा अंश मानले जाते. त्यांचे स्वरूप चतुर्भुजात्मक आहे. हे '</font><font style=' color:#FF0080;'>भगवान' </font><font style=' color:#000000;'>शब्दाशी संबंधित आहे. धन्वंतरी आयुर्वेद प्रवर्तक, आरोग्य देवता मानली जाते. धन्वंतरी खर्‍या अर्थाने जनकल्याण करणारे, मंगल करणारे, रोगमुक्त करणारे, जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण करणारे आहेत. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105010_1_2.jpg' Alt='dhanteras' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दिवाळी येण्यापूर्वीच कार्तिक मासाच्या सुरूवातीलाच सार्वजनिक स्वच्छतेला प्रारंभ होतो. वर्षभर साचलेला कचरा काढला जातो. घराला रंग दिला जातो, स्वच्छता केली जाते. घरातील सामान व्यवस्थित लावले जाते. सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. यासारखी स्वच्छता इतर कोणत्याही सणासाठी केली जात नाही. धन्वंतरीच्या उपदेशांना मूर्तरूप देण्याचा हाच खरा मार्ग होय.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रसन्न व पवित्र वातावरणातच देव आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला चांगले फळ देतो व आपली मनोकामना पूर्ण करतो. म्हणूनच धनत्रयोदशीचा संबंध फक्त धनाशीच नाही तर आयुर्रारोग्य देणार्‍या धन्वंतरीशी आहे. धन्वंतरीने आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार केला. परंतु, अवतरणानंतर आपला उद्देश पूर्ण न होऊ शकल्यामुळे त्यांनी मृत्यूलोकात जन्म घेऊन आपला उद्देश पूर्ण केला. विष्णू पुराणात शल्य चिकित्सेत आचार्यांच्या रूपात धन्वंतरीचा उल्लेख मिळतो. द्वापार युगात काशीचा राजा काश यांच्या वंशात त्यांनी जन्म घेतला. ध्वनंतरी चंद्रवंशी होता व काशीचा राजा दीर्घतम यांचा पुत्र होता, असेही मानले जाते. गरूड पुराण, विष्णूपुराण, ब्रह्मांड पुराण, हरिवंश पुराण, भागवत यातही धन्वंतरीचा उल्लेख सापडतो.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काशीच्या राजाच्या वंश परंपरेत द्वापार युगातील द्वितीय भागातील काशीरा</font><font style=' color:#FF0080;'>ज 'धन्व' </font><font style=' color:#000000;'>याने पुत्रासाठी तप केले होते. या तपाने त्यांना सर्वरोगनाशक पुत्र झाला. तोही धन्वंतरी या नावाने ओळखला जातो. याच वंशात धन्वंतरीचे पुत्र केतुमान, केतुमानाचे पुत्र भीमस्थ व भीमस्थाचा पुत्र दिवोदास यांचा जन्म झाला. ह्या सगळ्यांनीच काशीचे राजपद सांभाळले. काशीराज दिवोदास अष्टांग आयुर्वेदाचे जाणकार होते.समुद्र मंथनामुळे अवतरलेल्या धन्वंतरीने द‍िवोदासच्या रूपात जन्म घेऊन शिष्यांना शल्यतंत्र प्रधान अष्टांग आयुर्वेदाचा उपदेश दिला होता. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105010_1_3.jpg' Alt='Dhanteras' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>या संदर्भात काशीराज दिवोदास यांनी सुश्रुत वगैरे शिष्यांना आयुर्वेदाचा उपदेश देतांना आपल्या विषयाबद्दल सांगितले की, </font><font style=' color:#FF0080;'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>अहं हि धन्वंतरिरादिदेवो जरारूजामृत्युहरोहरोऽमराणाम्। शल्यांगमगैरपरैरूपेतं प्राप्तोऽस्मि गां भूय इहोपदेस्टुम्।। </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>म्हणजेच 'मीच धन्वंतरी आहे. देवतांच्या वृध्दावस्था, रोग व मृत्यूचा नाश करणारा आहे. आता मी परत धरतीवर शल्यतंत्र वगैरेंचा आठही अंगांसहित आयुर्वेदाचा उपदेश देण्यासाठी आलो आहे. त्यांनीच शल्यतंत्र प्रधान आयुर्वेदाचा उपदेश दिला होता कदाचित म्हणूनच ते दिवोदास धन्वंतरी नावाने प्रसिध्द झाले. धन्वंतरी शब्दाच्या उत्पत्तीनुसार 'धनु:शल्यं तरूयान्तं पारमियर्ति गच्छतीती धन्यंतरि' म्हणजेच धनुचा अर्थ शल्य(शल्यशास्त्र) म्हणजेच जो शल्यशास्त्राच्या विषयात पारंगत आहे तो धन्वंतरी या नावाने ओळखला जातो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/miscellaneous/special07/diwali/0711/05/1071105012_1.htm' target=_blank>धनत्रयोदशीला यांची पूजा करा. </a></b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:01:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[प्रकाशोत्सव दीपावली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/प्रकाशोत्सव-दीपावली-107110500009_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/प्रकाशोत्सव-दीपावली-107110500009_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दीपोत्सव म्हणजे आनंद, उत्साहाने साजरा करण्यात येणारा प्रकाशाचा उत्सव होय. दीपोत्सव हा केवळ उत्सव नसून उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. दिवाळी, नरकचतुर्थी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105009_1_1.jpg' Alt='diwali' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दीपोत्सव म्हणजे आनंद, उत्साहाने साजरा करण्यात येणारा प्रकाशाचा उत्सव होय. दीपोत्सव हा केवळ उत्सव नसून उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. दिवाळी, नरकचतुर्थी, धनत्रयोदशी, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या पाच सांस्कृतिक विचारधारा असलेल्या सणांचा उत्सव आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>धनत्रयोदशी म्हणजे लक्ष्मी पूजन! भारतीय संस्कृतीत लक्ष्मीला महत्त्वाचे स्थान आहे. 'सुईला छेदल्यास तिच्यातून उंट निघतो. परंतु, धनवंताला स्वर्ग मिळत नाही. या ख्रिश्चन धर्मातील म्हणीला भारतीय सहमत नाहीत. त्यांच्या दृष्‍टीकोनातुन श्रीमंत लोकच देवाचे लाडके असतात. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105009_1_2.jpg' Alt='laxmi' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>लक्ष्मी चंचल नाही तर मनुष्याची वृत्ती चंचल आहे. पैसा या शक्तीच्या आधारे मनुष्य देव किंवा राक्षस बनू शकतो. लक्ष्मी केवळ उपभोगाचे साधन आहे असे मानणार्‍या मनुष्याचे लवकरच अध:पतन होते. परंतु, तिची पूजा करून तिला परमेश्वरी प्रसाद मानणारा मनुष्य स्वत: पवित्र आणि सृष्‍टीलाही पवित्र बनवितो. वाममार्गाने वापरलेल्या लक्ष्मीची अलक्ष्मी होते. स्वार्थ आणि परमार्थासाठी वापरलेल्या लक्ष्मीला वित्त आणि धनलक्ष्मी असे म्हणतात. देवकार्यासाठी वापरलेली लक्ष्मी महालक्ष्मी असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महालक्ष्मी हत्तीवर बसून सजून येते. हत्ती औदार्याचे प्रतीक आहे. सांस्कृतिक कार्यात उदारपणे लक्ष्मीचा वापर करणार्‍यांजवळ पिढ्यान-पिढ्या ती राहते. त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे रघुवंश होय. ती एक महान शक्ती असल्यामुळे नेहमी चांगल्या लोकांच्या हातात राहिली पाहिजे. कारण तिचा चांगला उपयोग होऊ शकतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>नरकचतुर्थी: </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नरकचतुर्थीला महाकालीची पूजा केली जाते. स्वत:च्या स्वार्थासाठी शक्ती खर्च करणारा दुर्योधन, दुसर्‍याच्या चरणी शक्ती ठेवणारा कर्ण आणि देवकार्यात शक्तीचे हवन करणारा अर्जुन या महाभारतातील तीन पात्रांना महर्षी व्यासांनी उत्कृष्टपणे आपल्यासमोर मांडले आहे. नरकचतुर्थीला कालचतुर्थी असेही म्हणतात. त्यामागे अशी कथा आहे की, नरकासूर नावाच्या राक्षसाने पृथ्वीवर अत्याचाराचे थैमान मांडले होते. त्याच्या अत्याचारापासून स्त्रियांचीदेखील सुटका झाली नव्हती. त्याने सोळा हजार स्त्रियांना बंदी करून ठेवले होते. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याचा वध करण्याचा विचार केला. श्रीकृ्‍ष्णाच्या मदतीने सत्यभामेने नरकासूराचा वध करून स्त्रियांचा उद्धार केला. अमावस्येच्या त्या रात्री सर्व लोकांनी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला होता.    </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>दिवाळी:</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिवाळी म्हणजे वैश्यांच्या (व्यापाऱ्यांच्या) हिशोब-वही पूजेचा दिवस! संपूर्ण वर्षाचे लेखा परिक्षण करण्याचा दिवस होय. या दिवशी मनुष्यानेही त्याच्या जीवनाचा लेखा-जोखा तयार केला पाहिजे. राग, द्वेष, मत्सर यांना दूर करून नवीन वर्षाच्या दिवशी प्रेम, श्रद्धा आणि उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करावा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>बलिप्रतिपदा (पाडवा):</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नवीन वर्षाला बलिप्रतिपदा असेही म्हटले जाते. वैदिक विचारांची उपेक्षा करून वर्णाश्रम व्यवस्थेला उध्वस्त करणार्‍या बळीचा विष्णूने पराभव केला होता. म्हणून त्याच्या स्मरणार्थ बलिप्रतिपदा साजरी केली जाते. बळी दानशूर राजा होता. या दिवशी त्याच्या आठवणींना उजाळा दिला जातो. कांता आणि कनकेच्या (लक्ष्मी) मोहात आंधळा झालेला मनुष्‍य राक्षस बनू शकतो. म्हणून भगवान विष्णूने बळीचा पराभव करून कनक आणि कांतेकडे एका विशिष्ट नजरेने बघणार्‍यांना तीन दिवस उत्सव साजरा करण्याचा आदेश दिला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीकडे पूज्य दृष्‍टीने पहावे. भाऊबीजेच्या दिवशी समस्त स्त्रियांकडे आई किंवा बहिणीच्या नजरेने पाहिले पाहिजे. स्त्री ही आदरणीय आहे. मोह म्हणजे अंधकार! दीपोत्सव म्हणजे अज्ञान आणि मोहाच्या खोल अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे प्रयाण करणे होय. दिवाळीला दिवे बाहेर जळतात. परंतु आपल्या मनात योग्य दीप प्रकट झाला पाहिजे. मनात अंधकार असल्यास बाहेर जळणारे दिवे निरर्थक ठरू शकतात. दीपक ज्ञानाचा प्रतीक आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>धनत्रयोदशीच्या दिवशी जीवन सार्थकी लावण्यासाठी महालक्ष्मीची पूजा केली पाहिजे. नरकचतुर्थीला जीवनात नरक निर्माण करणार्‍या नरकासूरांचा नाश केला पाहिजे. दिवाळीच्या दिवशी 'तमसो मां ज्यो‍तिर्गमय' या मंत्राची साधना करून जीवन प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नवीन वर्षाच्या दिवशी जुने भांडण विसरून शत्रूला जवळ केले पाहिजे. नवीन वर्ष म्हणजे शुभ संकल्पाचा दिवस! अशा प्रकारे समजूतदार ज्ञानाचे दिवे आपल्या मनात लावले तर आपले जीवन सदैव दीपोत्सवासारखे उजळेल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 17:00:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भाऊबीज]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/भाऊबीज-107110500007_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-deepawali/भाऊबीज-107110500007_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला 'यम द्वितीया' असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0711/05/images/img1071105007_1_1.jpg' Alt='Bhaubij' Border=0 HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला यमराज पूजन केले जाते. या पूजेला 'यम द्वितीया' असे म्हटले जाते. या दिवशी बहिण आपल्या भावाला दीर्घायुष्य आणि आरोग्य मिळवे यासाठी पूजा करते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>भाऊबीजेच्या दिवशी काय करावे?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सकाळीच लवकर उठून शरीरावर तेल लावून स्नान करावे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बहिणीने खालील मंत्र बोलून भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>भ्रातस्तवानुजाताहं भुंक्ष्व भव मिमं शुभं।प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषत:।</font><font style=' color:#000000;'>।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तसेच भावाला गोड जेवण घालून त्याच्या कपाळावर टिळा लावावा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यानंतर भावाने बहिणीच्या पाया पडून तिला भेटवस्तू द्यावी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण केले पाहिजे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भावाच्या कपाळावर टिळा लावून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बहिणीला भेटवस्तू देवून तिच्या सौभाग्यासाठी प्रार्थना करावी. नंतर तिच्या पाया पडून आशिर्वाद घ्यावा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या दिवशी यमपूजा केली जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यम पूजा करण्यासाठी मंत्र</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>धर्मराज नमस्तुभ्यं नमस्ते यमुनाग्रज।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाहि मां किंकरै: सार्धं सूर्यपुत्र नमोऽस्तु ते।।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>चित्रगुप्ताची पूजा करण्यासाठी खालील मंत्राचा उपयोग कराव</font><font style=' color:#000000;'>ा </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मसिभाजनसंयु ध्यायेत्तं च महाबलम्। </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लेखनीपट्टिकाहस्तं चित्रगुप्तं नमाम्यहम्।।</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 26 Dec 2007 16:59:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:08:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[diwali]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
