<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[स्वातंत्र्य दिन]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/marathi-indepandance-day</link>
    <description><![CDATA[Independence Day In Marathi - 15th August is celebrated as Independence Day of India. Know more about Independence Day in In Marathi language on Independence Day Marathi special page! स्वातंत्र्य दिन, 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिनची संपूर्ण माहिती मराठी ...]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Wed, 10 Jun 2026 05:31:42 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>स्वातंत्र्य दिन</title>
      <url>https://marathi.webdunia.com/marathi-indepandance-day</url>
      <link>https://marathi.webdunia.com/marathi-indepandance-day</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/marathi-indepandance-day-1021002.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[सुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/subhash-chandra-bose-107081200037_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/subhash-chandra-bose-107081200037_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान  भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अद्वितीय असे मानावे लागेल. स्वातंत्र्य मिळविण्याचे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="" class="imgCont" height="354" src="//media.webdunia.com/_media/hi/img/article/2016-04/26/full/1461680469-0634.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="630" /></p>
<font style="font-size:11pt; color:#000000">तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अद्वितीय असे मानावे लागेल. स्वातंत्र्य मिळविण्याचे त्यांचे मार्ग वेगळे होते. त्यामुळे महात्मा गांधी यांच्याशी त्यांचा संघर्षही झाला. पण त्यांची लोकप्रियता मात्र या संघर्षानंतरही वाढतच राहिली. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">लहानपणापासूनच त्यांचा स्वभाव वेगळा होता. कटक येथे बंगाली कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल रायबहादूर जानकीनाथ बोस कटक येथील नगरपालिका व जिल्हा बोर्डाचे प्रमुख होते. शहरातील बुद्धिमंतात आणि वकिलांमध्ये त्यांचे नाव घेतले जाई.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">सुभाषचंद्र यांचे प्राथमिक शिक्षण युरोपियन शाळेत झाले. तेथे असलेल्या वातावरणाचा खोल परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर पडला. ते स्वतः धार्मिक असले तरी धर्माच्या नावावर चाललेल्या ढोंगावर त्यांचा विश्वास नव्हता. देवनशा शाळेत मॅट्रिकची परिक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी कोलकत्याच्या प्रेसिडेंट कॉलेजमध्ये प्रवेश केला. पण त्यावेळी ते अध्यात्मिक विचारांकडे झुकले. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">याच विचारात ते गुरूच्या शोधात सोळा-सतरा वर्षाच्या वयात हिमालयात निघून गेले. चांगला गुरू त्यांना मिळाला नाही. पण स्वामी विवेकानंद यांच्या सानिध्यात राहून त्यांनी रामकृष्ण मिशन संदर्भात माहिती घेतली. त्यांच्या आई-वडिलांनी इंग्लंडला जाऊन आयसीएस करण्याचा सल्ला दिला. पण त्यावेळी वातावरण सरकारविरोधात होत होते. गांधीजींचे असहकार आंदोलन जोर पकडत होते. जालियनवाला बाग हत्याकांडाचा संताप अजूनही शांत झालेला नव्हता. अशावेळी सुभाषचंद्र यांचे रक्त तापत होते. या आंदोलनात उडी घेण्याची त्यांची इच्छा होती. शेवटी मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या सल्ल्यामुळे अखेर आयसीएस करण्यासाठी ते इंग्लंडला गेले. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">१९२० मध्ये ते आयसीएस उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी घरच्यांना पत्र लिहिले. दुर्देवाने या परीक्षेत मी उत्तीर्ण झालो आहे. पण मी प्रशासकीय अधिकारी बनणार की नाही हे मी सांगू शकत नाही. मला असे वाटते की मी माझा देश आणि ब्रिटिश साम्राज्य या दोघांची सेवा एकावेळी करू शकणार नाही. लवकरच मला यापैकी एक निवडावे लागेल. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">त्यानंतर त्यांनी देशसेवेचा मार्ग पत्करला. परीक्षेनंतर मिळालेल्या नोकरीचा राजीनामा देऊन ते भारतात परतले. १६ जुलै १९२१ ला भारतात परतल्यानंतर ते मुंबईत महात्मा गांधी यांना भेटले. तेथे त्यांच्यात एक तास चर्चा झाली. या चर्चेत त्यांनी गांधीजींना विचारले होते, असहकाराचा अर्थ मला समजतोय. पण ही अहिंसा म्हणजे काय?</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">अहिंसेचा मार्ग त्यांना कधीच मान्य नव्हता. त्यामुळेच त्यांचे कायम गांधीजींशी मतभेद राहिले. पुढे २५ डिसेंबर १९२१ मध्ये प्रिंस ऑफ वेल्स कोलकता येथे आले. त्यावेळी संपूर्ण देशात त्यांच्याविरोधात निदर्शने झाली. कोलकत्यात झालेल्या निदर्शनात भाग घेऊन सुभाषचंद्र यांना सहा महिन्याची शिक्षा झाली. त्यानंतर दासबाबू यांनी स्वराज दल स्थापन केले. सुभाषचंद्र या दलाचे प्रमुख होते. या दलाचे मुखपत्र फॉ़रवर्डचे ते संपादकही होते. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">सुभाषबाबूंच्या मनातील मार्ग ब्रिटिशांनी ओळखून त्यांना १९२४ मध्ये नजरकैदेत ठेवले. त्यांच्यावर ते क्रांतीकारक असल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यावेळी दासबाबूंनी सुभाषचंद्र यांना सोडून द्यावे किंवा त्यांच्यावर खटला तरी चालवावा अशी मागणी केली. पण सरकारने त्यांना ब्रह्मदेश येथील मंडालेच्या तुरूंगात पाठवले. संपूर्ण देशात याविरूद्ध संतापाची लाट पसरली. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">पुढे नंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पण तेथून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली. पुढे मलाया आणि सिंगापूर येथे भारतीय सैनिकांना एकत्र करून त्यांनी रास बिहारी बोस यांच्या सहकार्याने आझाद हिंद सेना स्थापन केली. ४ जून १९४३ ला सिंगापूरमध्ये या फौजेचे काम सुरू झाले. तेथेच त्यांनी भारताचे हंगामी सरकार स्थापन केले. पुढे जपानच्या सहकार्याने त्यांनी ब्रिटिशांविरोधात लढाई सुरू केली. त्यांनी इंफाळ व कोहिमापर्यंत मजल मारली. पण शस्त्रसाधनांच्या कमतरतेमुळे त्यांना पुढे यश मिळू शकले नाही. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">जपानच्या शरणागतीनंतर आझाद हिंद सेनेसमोरही कोणताच पर्याय नव्हता. २८ मे १९४५ नंतर आझाद हिंद सेनेचे संघटन संपुष्टात आले. त्याचवेळी सुभाषबाबू विमानाने टोकियोत चालले होते. पण वाटेतच विमान अपघात झाला आणि भारतात बातमी आली सुभाषबाबू अपघातात मृत्युमुखी पडले. त्यानंतर सुभाषबाबू जिवंत असल्याचे अनेकांचे म्हणणे होते. सुभाषबाबूंच्या मृत्यूविषयी अनेक तर्कवितर्क असले तरी त्यांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीविषयीच्या स्मृती मात्र कधीच विसरल्या जाणार नाहीत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 19 Jan 2019 14:24:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 19 Jan 2019 14:19:59 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विकासाच्या वाटेवर महाराष्ट्र....]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/विकासाच्या-वाटेवर-महाराष्ट्र-107081200024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/विकासाच्या-वाटेवर-महाराष्ट्र-107081200024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[देशाच्या स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट 2007 रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहे. या 60 वर्षात महाराष्ट्राने आपल्या देशाला काय दिले, याचा ऊहापोह होणे आवश्यक आहे.....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812024_1_1.jpg' Alt='Map' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top'>MH GOVT</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#0000FF'>देशाच्या स्वातंत्र्याला 15 ऑगस्ट 2007 रोजी 60 वर्षे पूर्ण होत आहे. या 60 वर्षात महाराष्ट्राने आपल्या देशाला काय दिले, याचा ऊहापोह होणे आवश्यक आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. या स्थापनेपासून आतापर्यंतच्या 47 वर्षात महाराष्ट्राने अन्य राज्याच्या तुलनेत आघाडी मारली आहे, हे निश्चिचतच. महाराष्ट्राच्या विकासाचा चढता आलेख हा असा आहे. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>उद्यो</font><font style=' color:#000000;'>ग</font><font style='font-size:12pt;'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812024_1_2.jpg' Alt='Maharashtara' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top'>MH GOVT</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रामध्ये औद्योगिक विकासाला गती खर्‍या अर्थाने 1970 नंतरच्या काळात मिळाली. 1971 नंतरच्या दहा वर्षात कारखान्यांच्या संख्येत 62 टक्के वाढ झाली. महाराष्‍ट्राचे औद्योगिक धोरण हे देशाच्या औद्योगिक धोरणाशी नेहमीची सुसंगत राहिले आहे. औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी नवीन औद्योगिक गुंतवणूक व पायाभूत सुविधांकरिता नवे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञानाधिष्ठीत सेवा उद्योगांमध्ये गुंतवणूक होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रास सर्वाधिक पसंतीचा दर्जा प्राप्त करण्यासाठी शासनाने 2003 साली सेवा धोरण जाहीर केले. यासाठी सिडको व एम. आय. सी. सी यांनी माहिती तंत्रज्ञान पार्क विकसित केले. गेल्या वर्षभरात 49 माहिती तंत्रज्ञान संकुलांची उभारणी करण्यात आली. ई-गर्व्हनन्स धोरणामुळे नागरिकांना उच्चतम सुविधा, सेवाक्षमतेमध्ये वाढ, महसुलात वाढ तसेच प्रशासनात पारदर्शकता आणणे ही उद्दिष्टये आहेत. यासाठी सेतू नावाने नागरी सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली. त्यानुसार 27 जिल्ह्यांच्या व 312 तालुक्याच्या ठिकाणी केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यामध्ये विविध प्रकारचे 94 दाखले दिले जातात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील विदेशी गुंतवणुकीमध्ये 21 टक्के हिस्सा प्राप्त करून महाराष्ट्र अग्रस्थानावर आला आहे. राज्यातील अविकसित व इतर विकासाभिमुख भागात उद्योगाचा प्रसार होण्यासाठी शासनाने सामुहिक प्रोत्साहन योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत जकात/प्रवेशकर परतावा, वीज शुल्कात माफी, विद्युत पुरवठ्यात सुलभता अशी विविध प्रोत्साहने उद्योगांना देण्यात आली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियमाच्या मसुद्यास मान्यता देण्यात देऊन 108 विशेष आर्थिक क्षेत्रांना मान्यता शासनाने विशेष आर्थिक क्षेत्रांना (एस.ई.झेड.) मंजुरी दिली. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, वस्त्रद्योग, औषधनिर्मिती, बहुउत्पादने, अभियांत्रिकी, जैवतंत्रज्ञान, विद्युत निर्मिती आणि मुक्त व्यापार साठवण व साखर उद्योग आदींचा समावेश आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>कृषि </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812024_1_3.jpg' Alt='Maharashtra' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top'>MH GOVT</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>कृषि क्षेत्रामध्ये रोजगाराची मोठी क्षमता आहे. राज्याच्या कृषि आणि संलग्न कार्ये क्षेत्रांची स्थूल राज्य उत्पन्नातील घट थांबविण्यासाठी कृषि धोरण आखण्यात आले. कृषि प्रक्रिया व व्यापारक्षम शेती या कक्षाची स्थापना करण्यात आली. याद्वारे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी, शेतमालाला खात्रीशीर व उच्च किंमत देणे, कच्चा माल उपलब्ध होण्यासाठी मदत ‍आणि जागतिक बाजारपेठेत विक्रीच्या संभाव्य संधीचा शोध ही उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु झाली आहे. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्त्याचा प्रश्न प्रभावीपणे हाताळण्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा करुन वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची स्थापना केली. यासाठी आत्महत्त्याग्रस्त 6 जिल्ह्यांसाठी 5200 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी जैविक व्याप्ती व विकास समितीची स्थापना करण्यात आली. शेतकर्‍यांसाठी शासनाने अंडी उबवणी केंद्र, कुक्कुट विकास गट व विकास केंद्रे स्थापन केली. दुग्धव्यवसायात वाढ होण्यासाठी केंद्र सरकारच्या ऑपरेशन फ्लडची राज्यात यशस्वी अंमलबजावणी केली. शेतकर्‍यांना कृषिपणन विषयक माहिती उपलब्ध होण्यासाठी बाजाराच्या ठिकाणी मार्कनेट प्रकल्प सुरु केला. याबरोबरच कृषि उत्पन्नाबाबतच्या माहितीसाठी वेबसाईटही सुरु करण्यात आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>सहका</font><font style=' color:#000000;'>र</font><br/>20<font  style='font-size:11pt; color:#000000'>व्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये महाराष्ट्रात सहकार चळवळीला प्रारंभ झाला. महाराष्ट्रातील आर्थिक व सामाजिक चित्र सहकारी साखर कारखानदारीने पूर्णत: बदलून गेले. 50 वर्षात महाराष्ट्रातील साखर उद्योगाने ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलून टाकला. देशातील 36 टक्के सारखरेचे उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. शेतकर्‍यांची व्यापारांकडून होणारी पिळवणूक टाळणे, शेती उत्पादनाच्या विक्रीची व्यवस्था करुन चांगला मोबदला मिळवून देणे. त्यातबरोबर ग्राहकांना चांगल्या प्रतीचा माल वाजवी किंमतीमध्ये मिळावा अशी उद्दिष्ट्ये नजरेपुढे ठेऊन सहकारी पणन संस्‍था स्थापन करण्यात आल्या.</font><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>पायाभूत सुविध</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाचा व राज्याचा सामाजिक-आर्थिक विकास विजेवर अवलंबून असल्याने विजेची कमतरता लक्षात घेता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे 4 कंपन्यांमध्ये विभाजन करुन विजेची उपलब्धता वाढविण्यास प्रयत्न सुरु केले. केंद्र सरकारने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी घेतलेला धोरणात्मक निर्णय नजरेसमोर ठेऊन शासनाने खाजगी क्षेत्रास ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये सहभागी होण्यासाठी सक्रीय पुढाकार घेतला आहे. विजेची दर आकारणी व ऊर्जा क्षेत्रातील आर्थिक व्यवस्थापन सुधारणांसाठी वीज नियामक आयोग अधिनियमानुसार महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची स्थापना केली. अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे व स्वतंत्र मंत्री असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सातत्यपूर्ण आर्थिक विकासासाठी परिवहन सेवा ही आवश्यक आहे. यासाठी गाव तेथे रस्ता हे धोरण आखण्यात आले. सर्वाधिक पसंतीच्या वाहतूक यंत्रणेमध्ये रेल्वे यंत्रणा आहे. यासाठी कोकण रेल्वेद्वारे भारताशी जोडणी केली आहे. महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डची स्थापना करुन खाजगी क्षेत्राच्या सहभागातून लहान बंदरे विकसित केली आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>सामाजिक क्षेत्रे </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात 1972 पासून रोजगार हमी योजना राबविण्यात येत आहे. मागेल त्याला काम या तत्त्वानुसार लाभदायक व उत्पादक रोजगार पुरविणे हा या योजनेचा उद्देश आहे. ग्रामीण भागात ‍अतिरिक्त रोजगार पुरविणे व त्यासोबत गरीब जनतेला धान्याची हमी देऊन त्या जनतेचा पोषकस्तर सुधारण्यासाठी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना सुरु करण्यात आली. केंद्र सरकारचा सर्व शिक्षा अभियान हा महाराष्ट्रात सर्व शिक्षण मोहीम या स्वरुपात राबविला जाते. या अभियानात 6 मे 14 वयोगटातील मुलामुलींना दर्जेदार शिक्षणाची संधी देऊन त्यांच्यामधील मानवी क्षमतेचा विकार साधण्यात येत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक दर्जाचे जास्तीतजास्त खेळाडू तयार व्हावेत यासाठी क्रीडा प्रबोधनीची स्थापना करण्यात आली आहे. क्रीडा विद्यापीठ व क्रीडा प्रबोधिनी जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील 0 ते 6 वयोगटातील बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य पोषण मिशनची स्थापना करण्यात आली आहे. तसेच वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी राज्यात कुटुंबकल्याण योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. अर्भकमृत्यू व बाळंतपणासाठी मृत्यू यांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण अभियानाअंतर्गत प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येतो. एड्‍सचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य एड्‍स निर्मुलन सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील नागरी भागातील निवासाची गरज भागविण्यासाठी म्हाडाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच पुणे-पिंपरी-चिंचवड, नागपूर येथे झोपडपट्टी पूनर्वसन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत आजपर्यंत 2 लाख 7  हजार 460 सदनिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. राज्यातील नागरी भागात विकार कामे करण्यासाठी सिडकोने नवी मुंबईत मिलेनियम टॉवर, स्पॅगेटी, घरोंदा, सी-वुड असे घरबांधणी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/>-<font  style='font-size:11pt; color:#0000FF'>संजय डी. ओरक</font><font style=' color:#000000;'>े</font><font style=' color:#FF8000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र</font><font style=' color:#000000;'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:44:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महिला सक्षमीकरणाची गती संथ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/महिला-सक्षमीकरणाची-गती-संथ-107081200022_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/महिला-सक्षमीकरणाची-गती-संथ-107081200022_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[गेल्या साठ वर्षांत भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यांना फळेही आली. पण सक्षमीकरणाचा वृक्ष फळांनी डवरून गेल्याचे चित्र मात्र नाही.....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812022_1_1.jpg' Alt='Pratibha Patil' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top'>WD</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#0000FF'>भारताला चाळीस वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांच्या रूपाने पहिला महिला पंतप्रधान लाभली आणि स्वातंत्र्याच्या साठाव्या वर्षी राष्ट्रपतिपदी प्रतिभा पाटील यांच्या रूपाने पहिली महिला विराजमान झाली. भारतीय महिलांच्या कर्तृत्वाचे हे प्रतीक असले तरी सामान्य भारतीय महिलेची परिस्थिती अशी आहे, असे नाही. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या साठ वर्षांत भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. त्यांना फळेही आली. पण सक्षमीकरणाचा वृक्ष फळांनी डवरून गेल्याचे चित्र मात्र नाही. शहरात काही प्रमाणात तसे चित्र दिसू लागले आहे. ग्रामीण भागात मात्र महिलांची स्थिती अद्यापही फारशी सुधारलेली नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतातील २४५ दशलक्ष महिलांना आजही वाचता येत नाही. म्हणजे जगातील सर्वाधिक निरक्षर महिला आपल्या देशात आहेत. भारतातील महिलंची संख्या पुरूषांच्या तुलनेत एक हजाराला ९३३ एवढीच आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण सर्वांत कमी आहे. संघटित क्षेत्रात महिलांची संख्या फक्त चार टक्के आहे.     </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812022_1_2.jpg' Alt='Woman' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय घटनेत महिलांसाठी अनेक तरतूदी आहेत. त्यांना संधींच्या बाबतीत समान हक्कांचे वचन घटनेत दिले आहे. लिंगभेद करण्यासही बंदी घातली आहे. ७३ व्या घटनादुरूस्तीद्वारे पंचायत राज्यात तर महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन राजकारणापलकडे राहिलेल्या महिलांना विकासाच्या प्रक्रियेत थेट सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. पण निरक्षरता हा मुद्दा येथेही त्यांच्या विकासाच्या आड येतो आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशा स्वातंत्र्य झाल्यानंतर लगेचच म्हणजे १९५१ मध्ये महिलांचा साक्षरता दर फक्त सात टक्के होता. त्यावेळी पुरूषांचा दर २५ टक्के होता. आता देशातील ५४ टक्के म हिला साक्षर झाल्या आहेत. पण पुरूषांचे प्रमाण ७५ टक्के आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण महिला कमी प्रमाणात शिकत असल्या तरी ज्या शिकल्या त्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पडत आहे. उदाहरणे द्यायची झाली तर सानिया मिर्झा टेनिसमध्ये देशाचे नाव रोशन करत आहे. किरण मुझुमदार व्यावसायात,अरूंधती रॉय लेखनात देशाचे नाव उजळवत आहेत. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812022_1_3.jpg' Alt='Sania' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top'>WD</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>असे असले तरी देशाचे निर्णय घेणार्‍या प्रक्रियेत महिलांचा सहभाग नगण्य आहे. संसदेत आणि राज्यांच्या विधानसभेत महिलांचे प्रमाण आजही दहा टक्क्यांपेक्षा जास्त नाही. आणि त्यांचे प्रमाण वाढविण्यासाठीचे विधेयक आजही प्रलंबित आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकीकडे अशी परिस्थिती असताना पुरूषप्रधान व्यवस्थेत महिलांचे पिचणेही संपलेले नाही. हुंडाबळी आणि बलात्कार यांची संख्या रोज वाढते आहे. लग्नानंतर छळामुळे होणाऱे महिलांचे मृत्यूच्या प्रमाणाबाबतीत जागतिक पातळीवर  भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. ही निश्चितच अभिमानाची बाब नाही.</font><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>महिलांवरील अत्याचारात वा</font><font style=' color:#000000;'>ढ</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील दहा दशलक्ष मुलींना केवळ त्या मुली आहेत, म्हणून जन्म दिला जात नाही. त्यामुळेच गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे. महिलांवरचे अत्याचारही वाढतेच आहेत. विशेष  म्हणजे घरातूनच होणारे अत्याचारही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. एका अहवालानुसार तर दरवर्षी देशात महिलांसंदर्भात दीड लाख अत्याचार नोंदले जातात. त्यातील पन्नास हजार अत्याचार घरातूनच झालेले असतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काही आकडेवारी पाहिली तर महिलांची भयावह स्थिती दिसून येईल. देशात एक लाख महिलांपैकी लग्नानंतरच्या छळ वा अन्य कारणामुळे मरणार्‍या महिलांची संख्या ३८५ ते ४८७ आहे. शिक्षणाच्या बाबतीत तर पन्नास टक्के मुलींना शाळेच्या मधल्या टप्प्यातूनच काढले जाते. देशात एक लाख २५ हजार महिला गर्भारपणात मरण पावतात. आठ टक्के महिला अतिअशक्त आहेत. दोन तृतीअंश प्रसूती आजही घरात होतात. आणि फक्त ४३ टक्के गर्भार महिला डॉक्टरकडून चेकअप करून घेतात. ग्रामीण भागातील महिलांची स्थिती तर जास्त चिंताजनक आहे. तेथे आजही ७८ टक्के महिला शेतीकामात अडकल्या आहेत. असे असूनही त्यांना पुरूषांच्या तुलनेत तीस टक्के कमी मजूरी मिळते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशात महिलांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून अनेक कायदे बनविले. पण त्यातील कमी प्रत्यक्षात आले. गेल्या वर्षी हिंदू वारस विधेयकात महत्त्वाची दुरूस्ती करून वडिलोपार्जित मालमत्तेत महिलांनाही हक्क देण्यात आला आहे. याशिवाय महिलांना घरात होणार्‍या छळापासून संरक्षण देण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>देशातील महिला राजकारण</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतात विविध पदे महिलांनी भूषवली आहे. आरक्षणातून नव्हे तर स्वतःच्या कर्तबगारीने. शिवाय या पदावर स्वतःचा ठसाही उमटवला. इंदिरा गांधी हे या मांदियाळीतील तेजाने झळकणारे नाव. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झालेल्या इंदिराजींच्या काळातच अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. अनेक महत्त्वाच्या घटनाही घडल्या. बॅंकांचे राष्ट्रीयकरण, पाकिस्तानविरूद्ध युद्ध करून बांगलादेशची निर्मिती यात त्यांचे कौशल्य दिसून येते. पहिली अणूचाचणीही त्यांच्याच कारकिर्दीत घेण्यात आली. त्याचवेळी देशाच्या एकात्मतेला सुरुंग लावणाऱ्या अतिरेक्यांना सुवर्णंमंदिरातून बाहेर काढण्यासाठी या मंदिरात सैन्य घुसविण्याचा वादग्रस्त निर्णयही त्यांच्याच कारकिर्दीत घेतला गेला. परिणामी त्यांना पुढे प्राणही गमवावे लागले. त्यांच्या आत्या विजयालक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अध्यक्षपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. सरोजिनी नायडू पहिल्या महिला राज्यपाल होत्या, तर सुचेता कृपलानींनी पहिली महिला मुख्यमंत्री बनण्याचा गौरव प्राप्त केला. राजकुमारी अमृतकौर नेहरूंच्या मंत्रिमंडळातल्या पहिल्या महिला केंदीय मंत्री होत्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>इतर क्षेत्रातील महिल</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याशिवाय इतर क्षेत्रातील कर्तबार महिलाही अनेक आहेत. किरण बेदी देशातल्या पहिल्या महिला आयपीएस तर ई. बी. जोशी पहिल्या आयएएस अधिकारी ठरल्या. फातमा बीबी या सर्वोच्च न्यायालयात पहिल्या महिला न्यायाधीश होत्या. भारतकन्या कल्पना चावला ही पहिली महिला अंतराळवीर ठरली, तर एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बचेंदी पाल ठरली. सौंदर्य स्पर्धेत रिता फारियाने १९६६ साली मिस वर्ल्ड तर सुश्मिता सेनने १९९४ साली मिस युनिव्हर्सचा किताब सर्वप्रथम मिळवला. ६० वर्षांत राष्ट्रपतीपदाची संधी मात्र कोणत्याही महिलेला मिळाली नव्हती. प्रतिभा पाटील यांच्या निमित्ताने हेही साध्य केले. </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:43:27 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आर्थिक महासत्तेच्या दिशेने]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/आर्थिक-महासत्तेच्या-दिशेने-107081200017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/आर्थिक-महासत्तेच्या-दिशेने-107081200017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[भारतीय अर्थव्यवस्थेचा ऐरावत जगभर रोरावत निघाला आहे. त्यामुळे 2050 पर्यंत भारत जपानला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था बनण्याची चिन्हे आहेत.....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#0000FF'>भारतीय अर्थव्यवस्थेचा ऐरावत जगभर रोरावत निघाला आहे. त्यामुळे 2050 पर्यंत भारत जपानला मागे टाकून दुसऱ्या क्रमांकाची जागतिक अर्थव्यवस्था बनण्याची चिन्हे आहेत. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत साधलेल्या आर्थिक प्रगतीचे सार सांगायचे झाल्यास असे सांगता येईल. ... </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812017_1_1.jpg' Alt='Factory' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचा प्रगतीचा दर अवघा पाच टक्के होता. त्यानंतर गेल्या दशकातील प्रत्येक वर्षी हा दर सात टक्य्यांपर्यंत होता. आणि गेल्या तीन वर्षांपासून तो नऊ टक्के आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हा माणशी उत्पन्न अत्यंत कमी होते. अर्थव्यवस्थेचा समाजवादी चेहरा होता. त्यात मक्तेदारी टाळण्यासाठी सरकारी मालकीच्या अनेक कंपन्या सुरू करण्यात आल्या. धरणे, स्टील, एल्युमिनियम, वायू यासारख्या पायाभूत क्षेत्रात सरकारने उतरून मोठे काम केले. पण हे मोठे हत्ती पोसणे पुढे खूप अवघड जाऊ लागले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>अर्थव्यवस्थेला बसलेले धक्के </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यातच नैसर्गिक आणि इतर संकटांनी अर्थव्यवस्थेला हादरे दिले. 1962 मध्ये चीनबरोबर आणि पाकिस्तानबरोबर 1965, 71 मध्ये झालेले युद्ध, 71 मध्ये पूर्व पाकिस्तानातून आलेला निर्वासितांचा पूर, 1965, 66, 71 आणि 72 मधील दुष्काळ, 1966 मध्ये झालेले रूपयाचे अवमुल्यन, 1973-74 मध्ये उद्भवलेला आर्थिक पेचप्रसंग यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला जोरदार हादरे दिले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>राष्ट्रीयकर</font><font style=' color:#000000;'>ण</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला दिलेला समाजवादी चेहरा इंदिरा गांधी यांनी अधिक कठोर केला. राष्ट्रीयकरणाचे सत्र सुरू करताना त्यांनी चांगले चाललेले खासगी उद्योगही सोडले नाहीत. त्यांच्या काळात परमिट राज वाढले. उद्योगांवर जास्तीत जास्त कर लादण्यात आले. त्यांनीच १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण केले. या बॅंका जास्तीत जास्त डिव्हिडंड देत होत्या. पण त्यांचे सरकारीकरण झाल्याने त्यावर प्रतिबंध आला. अनेक खासगी बॅंका दिवाळखोरीत निघाल्या.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>आर्थिक उदारीकर</font><font style=' color:#000000;'>ण</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१९८० च्या सुमारास भारताची निर्यात वाढत असताना बॅलन्स ऑफ पेमेंटच्या दबावामुळे अर्थसंकल्पीय तुट वाढीस लागली. १९९० च्या अखेरीस तर परकीय गंगाजळी एवढी आटली की तीन आठवडे पुरेल एवढीच गंगाजळी तिजोरीत होती. चंद्रशेखर सरकारवर सोने गहाण ठेवण्याची वेळ आली होती. अखेर त्यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांना विशेष आर्थिक सल्लागार म्हणून नेमण्यात आले. त्यांनी अनेक सुधारणा सुचवल्या. त्यानंतर आलेल्या पी. व्ही नरसिंह राव सरकारने डॉ. सिंग यांना अर्थमंत्री नेमून देशाला या पेचप्रसंगातून बाहेर काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी अनेक उपाययोजना करून भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आणली. त्यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयात लायसन्स राज हटविणे याचा समावेश करता येईल. याशिवाय सरकारी कंपन्यांचे निर्गुतंवणूकीकरण त्यांच्याच काळात सुरू झाले. त्यांनी दिलेली आर्थिक विकास ाची दिशा त्यांच्या नंतरच्याही सरकारना सुरू ठेवणे भाग होते. त्यामुळे सरकार कोणतेही असले तरी आर्थिक  धोरणा मात्र तेच आहे. त्यामुळेच आज भारताने आर्थिक महासत्तेच्या दिशेने झेप घेतली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/></font><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>भारतीय उद्योजकांचे योगदा</font><font style=' color:#000000;'>न</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लायसन्स राजच्या काळातही भारतीय उद्योगांनी घोडदौड सुरू ठेवली होती. पण सरकारी नियमांनी करकचून बांधलेल्या या उद्योगांना मोकळा श्वास दिला तो आर्थिक उदारीकरणाने. उदारीकरण आणि गॅट करार स्वीकारल्यानंतर भारतीय उद्योग लयाला जातील म्हणणारे आज वेड्यात निघाले आहेत. उदारीकरणापूर्वी टाटा, बिर्ला, रिलायन्स अशा मोजक्याच मोठ्या कंपन्या होत्या. आज अशा अ नेक कंपन्या आहेत. टाटाने टेटली टी, अंग्लो-डच कोरस कंपनी खरेदी करून यशाला सीमा नसल्याचे दाखवून दिले आहे. आदित्य बिर्ला ग्रुपने त्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या हिंदाल्को कंपनीने उत्तर अमेरिकेतील एल्युमिनियम श्रेत्रातील नोव्हालिस कंपनी खरेदी केली आहे. याशिवाय इतर अनेक कंपन्यांनी परदेशी कंपनया खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>वाढता आर्थिक विकास द</font><font style=' color:#000000;'>र</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या आर्थिक बदलाचा परिणाम एकूणच भारतीय समाजावर मोठ्या प्रमाणात पडू लागला आहे. त्यामुळेच आगामी काळात  जास्तीत जास्त लोक शेतीकडून उत्पादनक्षेत्राकडे वळतील. त्यासाठी गावातील लोकांचे शहराकडे स्थलांतर होईल. पुढच्या दशकात आर्थिक विकासाचा दर आणखी दोन ट्कके वाढण्याची अपेक्षा अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. हा विकासदर वाढण्याचे कारण विविध क्षेत्रातील प्रगती आहे. तब्बल वीस लाख अनिवासी भारतीयांकडून मिळणारा मोठा निधी भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतो. जगात एवढ्या मोठ्या प्रमाणात मायदेशी पैसे पाठविणारे लोक कुठेही नाहीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>आयटीतील ऐ</font><font style=' color:#000000;'>ट</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आयटी आणि आयटी एनेबल्ड सर्व्हिसेसमध्ये (आयटीईएस) भारताने कमावलेले स्थानही आथिक विकासात महत्त्वाचे आहेत. आज जगाचा कारभार भारतातून चालतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अगदी मुलांच्या होमवर्कचे मार्गदर्शक पुस्तक पुरवण्यापासून ते विमानाचे तिकिट बुक करण्यापर्यंत जगभरातील प्रगत देशातील लोकांना भारतावर अवलंबून रहावे लागत आहे. आयटी आणि आयटीईएस उद्योगाने 2006-07 या वर्षांत 39.6 अब्ज डॉलर्स व्यवसाय केला आहे. गेल्या वर्षापेक्षा त्यात जवळपास नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताने आता क्षेत्रनिहाय व्यापार उद्योगांवर आधारीत संबंध ठेवले आहेत. आसियान देशांसह अनेक देशांबरोबर फ्री ट्रेड करार केले आहेत. अमेरिकेबरोबर केलेल्या अणू करारामुळे देशात अणू ऊर्जा वापरण्याच्या शक्यतांमध्येही वाढ होत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>थोडक्यात साठ वर्षांच्या प्रगतीच्या या आढाव्यात गेल्या काही वर्षांत झालेली भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ डोळे दिपवून टाकणारी आहे. भारताला महासत्तेकडे नेणारी आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:37:36 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चित्रपटातील देशभक्ती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/चित्रपटातील-देशभक्ती-107081400026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/चित्रपटातील-देशभक्ती-107081400026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[वेगवेगळे विषय़ हाताळणाऱ्या बॉलीवूडकर मंडळींनी स्वातंत्र्य आणि देशभक्ती यांच्यावर चित्रपट काढले नसते तरच नवल. काहींनी खरोखरच चांगले विषय मांडून त्यातून काही तरी चांगला संदेश देण्याचाही प्रयत्न केला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>वेगवेगळे विषय़ हाताळणाऱ्या बॉलीवूडकर मंडळींनी स्वातंत्र्य आणि देशभक्ती यांच्यावर चित्रपट काढले नसते तरच नवल. काहींनी खरोखरच चांगले विषय मांडून त्यातून काही तरी चांगला संदेश देण्याचाही प्रयत्न केला. काहींनी त्याला बटबटीत आणि ओंगळवाणे स्वरूपही दिले. पण तरीही या विषयाची मांडणी प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच हा आढावा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या काही दिवसात शहीद भगतसिंग यांच्यावरील चित्रपट अचानक वाढले. 1948 मध्ये दिलीपकुमार यांचा शहिद चित्रपट आला होता. तो चित्रपट पाहून त्यांच्या वडिलांनी म्हणे त्यांना सल्ला दिला होता. बेटा, यापुढे ज्यात तू मेलेला दाखवशील असे रोल करू नकोस. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यानंतर 1963 मध्ये शम्मीकपूर हेही भगतसिंग यांच्या रूपात पडद्यावर आले होते. पण जंगली शम्मीचे हे शहिद रूप प्रेक्षकांना मात्र फारसे आवडले नाही. 2002 मध्ये तर चार भगतसिंग एकमेकांसमोर ठाकले होते. प्रेक्षकांनी तिघांवर फुली मारली. राजकुमार संतोषी यांचा भगतसिंग पाहण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी झाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत कुमार म्हणवल्या जाणाऱ्या मनोजकुमारने देशभक्तीवर बरेच चित्रपट काढले. त्याने शहिद चित्रपटाद्वारे आपल्या भारतपटांची लाट सुरू केली आणि जणू बॉलीवूडमध्ये देशभक्ती वगैरेचे ठेकेदार आपणच आहोत, असा आभास निर्माण केला. उपकारमध्ये मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती असे म्हणणाऱ्या मनोज कुमार यांनी रोटी कपडा और मकानमध्ये झीनत अमानला पावसात चिंब भिजवून (आणि तिचे अंगप्रत्यांग दाखवून) तेरी दो टकीये की नोकरी मे मेरा लाखोंका सावन जाये असे गायला लावले. मनोजकुमारच्या देशभक्तीचा अंदाज हा असा ओलेता होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमिताभचा देशप्रेमीही लोकांना आठवत असेलच. याशिवाय अनेकांनी भारत, देशभक्ती वगैरे दाखवायचा प्रयत्न केला. पण बटबटीत आणि सवंगपणा त्यातून जास्त दिसला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>युद्धपट तर अनेक निघाले. त्यात नाव घेण्यासारखे खूप कमी आहेत. त्यात छोटा चेतन, हकिकत असे काही उल्लेखनीय आहेत. अलीकडच्या काळात जे. पी. दत्ता यांनाही देशभक्तीचा फिवर चढला होता. त्यांचा बॉर्डर चांगला बनला आणि गाजलादेखील भरपूर. पण एलओसी (लाईन ऑफ कंट्रोल) च्या बाबतीत लोकांनी एवढा कंट्रोल पाळला की ते थेटरात गेलेच नाहीत. बाकी हिंदूस्थान की कसम सारखे सुमार चित्रपटही बरेच आले. त्यांची दखल न घेतलेलीच बरी.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केतन मेहना यांनी 1857 च्या क्रांतीचे बिगूल वाजवून आमिर खानला मंगल पांडे म्हणून सादर केला. चित्रपट बऱ्यापैकी गाजला. यातील मंगलगानही चांगलेच गाजले. आणि चर्चा जास्त झाली ती आमीर खानच्या मंगल पांडेतील नव्या केशभूषेची आणि मिशीची. कोणाचे काय तर कोणाचे काय. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेल्या श्याम बेनेगल यांनी बॉस द फरगॉटन हिरोद्वारे नेताजी बोस या महानायकाला पडद्यावर आणले. याशिवाय मेकिंग ऑफ महात्मा द्वारे त्यांनी महात्मा होण्यापूर्वीच्या गांधींचा वेध घेतला. वेद राही यांनी सुधीर फडके यांचे स्वप्न असलेल्या वीर सावकर या चित्रपटाद्वारे या स्वातंत्र्यसूर्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रियदर्शनने कालापानी मधून देशभक्ती मांडली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आशुतोष गोवारीकरने देशभक्तीला नवे परिणाम दिले. क्रिकेटचे. त्यामाध्यमातून देशभक्ती कशी व्यक्त करता येते, याचे कथानक अतिशय छान गुंफून तसेच मांडले. नुकताच आलेल्या चक दे इंडियामधून हॉकी या राष्ट्रीय खेळाला मांडताना त्यालाही राष्ट्रभक्तीची किनार दिली आहे. एकूण काय देशभक्ती आता सर्वस्पर्शी झाली आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Aug 2007 19:09:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/स्वातंत्र्य-म्हणजे-काय-बरे-107081400022_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/स्वातंत्र्य-म्हणजे-काय-बरे-107081400022_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[नुकतेच पंख फ़ुटलेले ते पाखरू आभाळात विहरतांना स्वत:शीच म्हणाले,
स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?

त्याची नजर खाली असलेल्या एका मुलाकडे गेली,
त्याने मुलास विचारले,  स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>नुकतेच पंख फ़ुटलेले ते पाखरू आभाळात विहरतांना स्वत:शीच म्हणाले,</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याची नजर खाली असलेल्या एका मुलाकडे गेली,</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याने मुलास विचारले,  स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खपाटीला गेलेल्या पोटावरून हात फ़िरवत</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुलगा म्हणाला, दोन वेळचं पोटभर जेवण</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>म्हणजे स्वातंत्र्य, मित्रा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाखराचं समाधान झालं नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ते जवळच्या झाडावर जाऊन बसलं.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तोच त्याच्या शेजारी एक पाखरू येवून बसलं.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या पाखराने या दुसरया पाखराला विचारलं,</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसरं पाखरू म्हणालं,</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चल तुला दाखवतो, स्वातंत्र्य म्हणजे काय ते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दोघेही उडाले, पेरूच्या बागेत आले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसर्या पाखराने एका पेरूवर झेप घेवून,</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चोचीत मावेल तेवढा तुकडा तोडला,</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तोच राखणदार त्यांना मारायला धावला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चपळाईने दोघे भुर्रकन उडाले, त्याच झाडावर येऊन बसला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसरं पाखरू गर्वाने हसत पहिल्याला म्हणालं,</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्याला हवं ते, हवं तेव्हा मिळवता येणं, म्हणजे स्वातंत्र्य.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पहिल्या पाखराला हेही उत्तर पटलं नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ते पुन्हा उडालं, आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसलं.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्या झाडाला नुकतच एक फळ आलं होतं.  भुकेल्या पाखराने फळावर झेप घेतली,</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ते आता खाणार इतक्यात खाली उभ्या त्या भुकेल्या मुलाकडे त्याचे लक्ष गेले, </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>क्षणार्धात पाखराने मुलाच्या दिशेने झेप घेतली, आणि चोचीतले फळ त्याच्या हातात टाकले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाखराने आता आभाळात उंच भरारी घेतली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मोकळी हवा छातीत भरून घेतली आणि त्या </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अथांग निळाईत स्वत:ला झोकून दिले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्याचा अर्थ कुणाला विचारायची गरज आता त्याला राहिली नव्हती.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Aug 2007 18:41:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पंडित नेहरूंनी फडकावलेला ध्वज गायब]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/पंडित-नेहरूंनी-फडकावलेला-ध्वज-गायब-107081400023_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/पंडित-नेहरूंनी-फडकावलेला-ध्वज-गायब-107081400023_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंर 1947 मध्ये पहिले पंतप्रधान डॉ. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकावलेला ध्वज गायब आहे. कुणलाच त्याच्याविषयी काहीही माहिती नाही.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंर 1947 मध्ये पहिले पंतप्रधान डॉ. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकावलेला ध्वज गायब आहे. कुणलाच त्याच्याविषयी काहीही माहिती नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>14 <font  style='font-size:11pt; color:#000000'>ऑगस्ट 1947 ला मध्यरात्री नेहरूंनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये तिरंगा फडकावला. लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यासह  अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यावर्षी स्वातंत्र्याचा हिरकमहोत्सव साजरा होत आहे पण नेहरूंनी पहिल्यांदा फडकावलेले ते तीन ध्वज कुठे आहेत,  याची कुणालाही माहिती नाही. राष्ट्रीय संग्रहालय, लाल किल्ला संग्रहालय, राष्ट्रीय अभिलेखागार, नेहरू मेमोरियल,  राष्ट्रपती भवन संग्रहालय यापैकी कुठल्याही ठिकाणी हे ध्वज नाहीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्याची साठ वर्षे आणि 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामाची दीडशे वर्षे साजरी करत असलेल्या सांस्कृतिक  खात्यालाही ध्वज कुठे आहेत ते माहिती नाहीत. या खात्याच्या मंत्री अंबिका सोनी यांनी सांगितले, की  स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम संरक्षम मंत्रालयातर्फे साजरा केला जातो. त्यांनाच याबाबची माहिती मिळवायला पाहिजे.  त्यांना ध्वज मिळाल्यास आम्ही ते आमच्याकडे ठेवू. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संसदेच्या संग्रहालयाचे व्यवस्थापक फ्रॅंक ख्रिस्तोफऱ यांनी सांगितले, की आमच्याकडे संसदेशी संबंधित काही  स्मृतीचिन्हे आहेत. पण 14 ऑगस्टच्या मध्यरात्री फडकावलेला ध्वज नाही. तो सापडल्यास आम्हाला तो आमच्या  संग्रहालयात ठेवायला आवडेल. लोकसभेचे सरचिटणीस पी. डी. टी. आचार्य यांनीही या ध्वजाचा पत्ता सांगण्यात  असमर्थता दर्शवली. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Aug 2007 17:48:46 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[स्वातंत्र्याकडे पाहण्याची 'नवी दृष्टी']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/स्वातंत्र्याकडे-पाहण्याची-नवी-दृष्टी-107081400016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/स्वातंत्र्याकडे-पाहण्याची-नवी-दृष्टी-107081400016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[देशातील सात कोटीपेक्षा जास्त लोक असे आहेत, ज्यांनी पंधऱा ऑगस्ट १९४७ ला देश स्वातंत्र्य होताना पाहिला. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील देश मोठी प्रगती करेल अशी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील सात कोटीपेक्षा जास्त लोक असे आहेत, ज्यांनी पंधऱा ऑगस्ट १९४७ ला देश स्वातंत्र्य होताना पाहिला. महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील देश मोठी प्रगती करेल अशी त्यांची अपेक्षा होती. राजा आणि प्रजा, गरीब आणि श्रीमंत, शहरी व ग्रामीण, ब्राह्मण व शूद्र असे भेद मिटतील. प्रत्येकाची स्थिती बदलून प्रगतीचा रस्ता त्याच्यासाठी खुला होईल. गरीबी, उपासमार, बेरोजगारी, महागाई, रोगराई, निरक्षरता, भ्रष्टाचार याचा विचारही कुणाच्या डोक्यात नसावा. कायदा, घटना यावरचा लोकांचा विश्वास उडेल अशा काही घटना घडतील असा विचारही कुणी केला नसेल. स्वातंत्र्याला साठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल प्रतिक्रिया विचारली तर त्यांचे उत्तर काय असेल?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नक्कीच यांच्यापैकी कुणीच खूप दुःखी नसेल. फारसे निराशही कुणी नसेल. चांगल्या आणि मनाला दुःख देणार्‍या घटनाही या काळात घडल्या. स्वातंत्र्याच्या लाभ ज्यांना मिळाला ते आज अतिशय आनंदी जीवन जगत आहेत. पण अनेकांसाठी हे स्वातंत्र्य कुचकामी असल्याची भावनाही आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील अनेक वृद्धांनी, ज्यांनी ब्रिटिश काळ पाहिला आहे, त्यातील अनेक जण सध्याच्या स्वातंत्र्यानंतरच्या स्वैराचारवर तोंडसुख घेताना दिसतात. नैतिक अधःपतन, अतिपैशाने फिरलेली तरूण पिढीची मती, त्यांच्याकडून होणारा वारेमाप खर्च, भ्रष्टाचार, महागाई, गुन्हेगारी, भांडवलशाही आणि त्याला जोडून येणाऱ्या साऱ्या प्रश्नांवर ते भारताच्या सध्याच्या प्रश्नांचे खापर फोडतात. गेल्या काही वर्षातील प्रगतीची झेपही त्यांना सोसवत नाही. प्रगतीचा आवाकाही त्यांच्या मर्यादेत येत नाही. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून भारतात होणाऱ्या गुंतवणूकीत त्यांना भारताला पुन्हा गुलामगिरीच्या शृंखलेत घालण्याचा डाव दिसतो आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांच्या मते इंग्रजांचा काळ किंवा राजे-महाराजांचा काळ चांगला होता. वस्तूंच्या किमती कमी होत्या. शिस्त, एकत्र कुटुंबपद्दती, जाती-धर्माचे महत्त्व, मर्यादीत असलेला भ्रष्टाचार, फॅशनचा अभाव, गुन्हेगारीचा कमी असलेला आकडा आदी उदाहरणे त्यांच्याकडून दिली जातात. त्यावेळच्या किराणाचे भाव तोंडावर फेकून महागाई किती कमी होती असे सांगतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण हे सांगताना ते हे विसरतात की त्यावेळी व्यक्तीचे उत्पन्न किती होते. शेतात पीक किती येत होते. पाणी किती लांबून आणावे लागत होते. शौचालये कशी होती. शहरात जाण्यासाठी बैलगाडी होती. शिस्त होती, पण ब्रिटिशांच्या, राजाच्या शिपायांच्या काठ्या कशा खाव्या लागत </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सारासार विचार केल्यास भारताची स्थिती आज एवढीही खराब नाही. त्यांचे मते पूर्ण विहिरीतच भांग पडलीये. पण तसे  भारताची स्थिती सारासार विचार केल्यास भारताची स्थिती आज एवढीही खराब नाही. त्यांचे मते पूर्ण विहिरीतच भांग पडलीये. पण तसे नाही. विहिरीत चांगले पाणीही आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि आताचा भारत यांची तुलना केल्यास अनेक चांगले मुद्देही आढळतात. नाही. विहिरीत चांगले पाणीही आहे. स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि आताचा भारत यांची तुलना केल्यास अनेक चांगले मुद्देही आढळतात. स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतरही देशात लोकशाही अस्तित्वात आहे, ही मोठी कमाई आहे. अनेक राजकीय पक्षांची मोट बांधलेल्या आघाड्या चांगला कारभार करीत आहेत. हुकुमशाही देशात येण्याची शक्यताही नाही. पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धात आपण त्यांचे नाक ठेचले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाची लोकसंख्या 29 कोटींहून 103 कोटींवर पोहोचली आहे, पण प्रती व्यक्ती उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणूक यातही वाढ झाली आहे. जगण्याचा स्तर वाढला आहे. पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्यात आली आहे. परकीय गंगाजळीने तीनशे अब्ज डॉलरचा आकडा गाठला आहे. रशिया आणि समाजवादी देशच नाही, तर अमेरिका, ब्रिटन, जपान, फ्रान्स, मॉरीशस, चीन, संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिाया, इंडोनेशिया, थायलंड, कोरीया हे सर्व देश भारताबरोबर चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अमेरिकेने भारताबरोबर केलेला अणू करार हे तर त्याचे ताजे उदाहरण आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशात झालेले हे बदल आवडो न आवडो तुम्हाला ते स्वीकारावे लागतील. खरे तर या बदलाच्या प्रवाहात आपणही शिरणे हेच जास्त चांगले. केवळ साक्षीदार म्हणून रहाणे याला काही अर्थ नाही. आपण मागच्या पिढीचे मग आपल्याला भवितव्य नाही असे मानणे चुकीचे ठरेल. नव्या सोयीसुविधांचा लाभ घेऊन स्वतःला आजमावून पाहिले पाहिजे. स्वातंत्र्यासाठी जे कष्ट आपण घेतले त्याचा लाभ घेण्याची ही वेळ आहे. तो उठवलाच पाहिजे. महागाई वाढली असेल, पण आपल्या हातात ती परवडण्याइतका पैसाही येतो आहे. त्यामुळे त्याची चिंता करायचे काम नाही. नव्या पिढीच्या नव्या प्रवाहात सामील होणे हाच योग्य आणि चांगला पर्याय आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Aug 2007 16:01:58 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अहिंसात्मक क्रांतीबाबत समाधानी नव्हतो]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/अहिंसात्मक-क्रांतीबाबत-समाधानी-नव्हतो-107081200036_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/अहिंसात्मक-क्रांतीबाबत-समाधानी-नव्हतो-107081200036_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या 'आझादी की कहानी' या पुस्तकात भारत छोडो आंदोलन आणि त्यावेळी भारलेले वातावरण याविषयी अतिशय छान वर्णन केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#0000FF'>मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्य</font><font style=' color:#FF00FF;'>ा 'आझादी की कहानी' </font><font style=' color:#0000FF;'>या पुस्तकात भारत छोडो आंदोलन आणि त्यावेळी भारलेले वातावरण याविषयी अतिशय छान वर्णन केले आहे. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ते पुस्तकात म्हणतात, कॉंग्रेस कार्यकारी समितीचा यासंदर्भातील ठराव प्रकाशित झाल्यावर संपूर्ण देशात उत्साहाची लहर पसरली. ठरावात कोणत्या बाबींचा समावेश आहे हे माहीत नसतानाही ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्यासाठी कॉंग्रेस जनआंदोलन उभारणार असल्याची अनुभूती जनसामान्यांना झाली होती. काही दिवसातच सरकार व नागरिक 'भारत छोडो आंदोलना'च्या स्वरूपाबाबत चर्चा करू लागले. ठराव मंजूर केल्यानंतर कार्यकारी समितीने सरकारची प्रतिक्रिया अजमावण्याचा निर्णय घेतला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारने मागणी मान्य केली किंवा सामंजस्याचा निर्णय घेतल्यास चर्चेचा पर्याय खुला राहील, नाहीतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली संघर्षास सुरुवात करता येईल, असे ठरविण्यात आले होते.  कार्यकारी समितीच्या निर्णयाबाबत उत्सुकता असल्याने देशा-परदेशातील पत्रकारांनी वर्धा गाठले होते. गांधीजींनी पंधरा जुलैला पत्रकार परिषद बोलावली. गांधींनी एका प्रश्नाच्या उत्तरात आंदोलनास सुरूवात झाल्यास ती ब्रिटिशाविरुद्ध अहिंसात्मक क्रांती असेल, असे सांगितले. मला मात्र हे फारसे पटत नव्हते. हे आता मान्य करण्यास काही हरकत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरळ सरळ कारवाई करावी या बाजूचा मी होतो. कारण या ठरावाबाबत मी आशावादी नव्हतो. सरकारची प्रतिक्रिया काय असेल याविषयी माझा अंदाज निश्चित होता. गांधी किंवा त्यांच्या प्रतिनिधीस व्हाईसरायने भेटण्यास असर्मथता दर्शवल्याचे मला आश्चर्य वाटले नाही. या घटनेनंतर मी अखिल भारतीय कॉंग्रेसची बैठक बोलावून या मुद्यावर गांभीर्याने विचार करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत सात ऑगस्ट 1942 रोजी बैठक बोलावण्यात आली. गांधीनीही आपले विचार मांडले. दोन दिवसाच्या विचारविनिमयानंतर साम्यवाद्यांच्या विरोधानंतर आठ ऑगस्टला सायंकाळी 'भारत छोडो' हा ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर झाला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Aug 2007 16:01:39 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>नई दुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पंडित जवाहरलाल नेहरू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/पंडित-जवाहरलाल-नेहरू-107081200035_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/पंडित-जवाहरलाल-नेहरू-107081200035_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि सहा वेळा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेलेल्या पंडित नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये एका सुखवस्तू]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812035_1_1.jpg' Alt='Nehruji' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि सहा वेळा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडले गेलेल्या पंडित नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये एका सुखवस्तू कुटुंबात झाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हॅरो व केंब्रिज येथे शिक्षण घेतल्यानंतर १९१२ मध्ये नेहरूंनी बॅरिस्टर ही पदवी घेतली. पण भारतात परतल्यानंतर काय करायचे असा संभ्रम त्यांना पडला होता. त्यावेळी त्यांना गांधीजी भेटले. त्यांनी दिलेल्या गुरूमंत्राने नेहरूंच्या विचारांची दिशाच बदलली. वडिलांची चांगली चाललेली प्रॅक्टिस त्यांना वारसा म्हणून मिळत होती. मात्र, नेहरूंनी त्याकडे पाठ फिरवून स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेतली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१९१२ मध्ये ते कॉंग्रेसशी जोडले गेले. १९२० मध्ये प्रतापगड येथे शेतकर्‍यांचा मोर्चा त्यांनी काढला. १९२८ मध्ये सायमन कमिशनविरोधात निदर्शने करताना ते जखमी झाले. १९३० मध्ये मीठाच्या सत्याग्रहात त्यांना अटक करण्यात आली. सहा महिने ते तुरूंगात होते. १९३५ मध्ये अल्मोडा तुरूंगात असताना त्यांनी आत्मचरित्र लिहिले. आयुष्यात एकूण नऊ वेळा ते तुरूंगात गेले. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812035_1_2.jpg' Alt='Nehruji' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>१९४२ मध्ये मुंबईत कॉंग्रेसच्या बैठकीत त्यांनी जोरदार भाषण केले. त्याचवेळी गांधीजींना करा वा मरा चा नारा दिला. दुसर्‍याच दिवशी नेहरूंसह सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी नेहरूंसह काही नेत्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आले होते. तेथेच नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुढे स्वातंत्र्य आंदोलन यशस्वी ठरून देश स्वातंत्र्य होताच, पंतप्रधानपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडली. २७ मे  १९६४ मध्ये त्यांचे निधन होईपर्यंत ते त्या पदावर होते. लोकशाहीला मजबूत करणे, देश आणि घटनेतील धर्मनिरपेक्ष छबी प्रस्थापित करणे आणि भारताच्या विकासात दीर्घकालीन फायद्याच्या ठरतील अशा योजना राबविणे हे त्यांच्या कार्यकाळाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812035_1_3.jpg' Alt='Nehruji' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांच्या सुरवात ते १९२२ मध्ये अलाहाबाद म्युन्सिपाल्टीचे अध्यक्ष झाले तेव्हाच झाली होती. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतीच त्यांनी अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या अनुभवाचा उपयोग त्यांनी देशाच्या विकासासाठी केला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्यानंतर त्यांचे व्यक्तिमत्व जगभरात झळाळून उठले. ते फक्त राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय नेता बनले. तटस्थ देशांची चळवळ त्यांच्याच नेतृत्वाखाली स्थापन झाली.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Aug 2007 16:01:08 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कायदा निर्विवाद श्रेष्ठ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/कायदा-निर्विवाद-श्रेष्ठ-107081200038_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/कायदा-निर्विवाद-श्रेष्ठ-107081200038_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA['कायदा सर्वश्रेष्ठ असतो' ही बाब भारतीय परिप्रेक्षात वारंवार सिद्ध झाली आहे. देशातील राजसत्तेची निरंकुशता वाढत असल्याचे जाणवताच काहीतरी जादूची कांडी फिरल्यासारखे घडून देश परत गतवैभव प्राप्त करतो.....]]></description>
      <content:encoded><![CDATA['<font  style='font-size:11pt; color:#000000'>कायदा सर्वश्रेष्ठ असतो' ही बाब भारतीय परिप्रेक्षात वारंवार सिद्ध झाली आहे. देशातील राजसत्तेची निरंकुशता वाढत असल्याचे जाणवताच काहीतरी जादूची कांडी फिरल्यासारखे घडून देश परत गतवैभव प्राप्त करतो. इंदिरा गांधींना पदावरून हटविण्याची मोहीम असो, नरसिंहरावांभोवती निर्माण झालेला वाद असो की लाभाच्या पदाच्या विधेयकासंबंधित वाद असो. '</font><font style=' color:#804000;'><b>कायदा' </font><font style=' color:#000000;'></b>हा नेहमीच श्रेष्ठ ठरला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कायदा आंधळा नसतो हेच सिद्ध होते. भ्रष्टाचार, अंदाधुंदी व गुन्हेगारीकरणाची तुलना प्रस्थापित न्यायव्यवस्थेशी केल्यास गुन्ह्यांची हजारो प्रकरण सापडतील. मात्र, न्याय व धाडसी निर्णयाची निवडक उदाहरणेही निश्चितच सापडतील. हे निवडक निर्णयच देशाच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका निभावत असतात. आपल्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासाची पाने उलगडून पाहिल्यास वैश्विक समुदायाची भारतीय लोकशाहीवरची निष्ठा निश्चितच वाढली असणार. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>वाचडॉग'ची भूमिका निभावणार्‍या तहलकासारख्या स्टिंग ऑपरेशनद्वारे प्रभावशाली व्यक्तींच्या चेहर्‍यावरील बुरखे उतरवून देशातील नागरिक व पत्रकार खडा पहारा देऊन असल्याचेच सिद्ध केले आहे. आश्चर्याने तोंडात बोटे घालण्यास भाग पाडणार्‍या या धाडसी कारवायांत फक्त पुरूषच नाहीतर महिलासुद्धा आघाडीवर आहेत. एका तरूण महिला पत्रकाराने हर्षद मेहता प्रकरण उघडकीस आणले होते.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शीतपेयांमध्ये निर्धारित प्रमाणापेक्षा अधिक कीटकनाशक असल्याचे प्रकरणही एका महिलेनेच समोर आणले. हवाला, बोफोर्स, तेलगीचा भ्रष्टाचार  यासारख्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात राजकीय नेते व पक्षांवर कायद्याच्या विजयाने देशाची मान ताठ केली आहे. यातून अंदाधुंदी व भ्रष्टाचाराचे साम्राज्य असले तरी सर्वांवर नियंत्रणासाठी कायदा समर्थ असल्याचेच सिद्ध झाले आहे. देशाअंतर्गत किंवा सीमांपार कितीही कारस्थाने रचली गेली भारताचे श्रेष्ठत्व अखंड निनादत राहणार. कारण या देशास पाच हजार वर्षांची वैभवशाली परंपरा लाभली आहे. प्रगती व सुधारणेची ही परंपरा निरंतर राहणार आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Aug 2007 15:07:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>नई दुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[खरा तो एकची धर्म]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/खरा-तो-एकची-धर्म-107081200039_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/खरा-तो-एकची-धर्म-107081200039_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।
	जगी जे हीन अति पतित
	जगी जे दीन पद दलित
तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे।।]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>खरा तो एकचि धर्म। जगाला प्रेम अर्पावे।।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>	जगी जे हीन अति पतित</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>	जगी जे दीन पद दलित</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तया जाऊन उठवावे। जगाला प्रेम अर्पावे।।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>	सदा जे आर्त ‍अति विकल</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>	जयांना गांजती सकल</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तया जाऊन हसवावे। जगाला प्रेम अर्पावे।।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>	</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>	कुणा ना व्यर्थ शिणवावे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>	कुणा ना व्यर्थ हिणवावे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समस्ता बंधु मानावे। जगाला प्रेम अर्पावे।।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>	प्रभूची लेकरे सारी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>	तयाला सर्वही प्यारी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कुणा ना तुच्छ लेखावे। जगाला प्रेम अर्पावे।।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>	असे हे सार धर्माचे </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>	असे हे सार सत्याचे </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>परार्था प्राणही द्यावे। जगाला प्रेम अर्पावे।।</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Aug 2007 15:05:59 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वंदे मातरम ही संस्कृती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/वंदे-मातरम-ही-संस्कृती-107081200030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/वंदे-मातरम-ही-संस्कृती-107081200030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[वंदे मातरमचे गायन फक्त राष्ट्रगीताचे गायन नसून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या संघर्षाशी नाळ जोडण्याचे एक माध्यम आहे. मात्र स्वतंत्र भारतात 'वंदे मातरम्' भोवती नाहक वादांची वादळे घोंघावत राहिली आहेत.....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे मातरमचे गायन फक्त राष्ट्रगीताचे गायन नसून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी करण्यात आलेल्या संघर्षाशी नाळ जोडण्याचे एक माध्यम आहे. मात्र स्वतंत्र भारतात 'वंदे मातरम्' भोवती नाहक वादांची वादळे घोंघावत राहिली आहेत. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812030_1_1.jpg' Alt='Flag' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>लेखक व प्रशासकीय अधिकारी मनोजकुमार श्रीवास्तव यांनी 'वंदे मातरम्' पुस्तकातून या संबंधित गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचीच ही माहिती. काही स्वयंघोषित विद्वान वंदे मातरमचे लेखक बंकिमचंद्र यांना द्विराष्ट्रवादाच्या सिद्धान्ताचे जनक ठरविण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्रुसेल्समध्ये 2-4 मे 2004 दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट संमेलनात भारतीय प्रतिनिधी मंडळाने आपल्या पेपरमध्ये हिंदू राष्ट्र सिद्धान्ताचे सर्वप्रथम स्पष्ट प्रतिपादन बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी बंगाली भाषेतील कादंबरी आनंदमठमध्ये केल्याचे मत ठासून मांडले. . </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बंकिमचा शब्दशः अर्थ धूर्त असा होतो. बंगदर्शनमध्ये 1874 साली बंगाल फक्त हिंदूचे नाही, असे लिहिणार्‍या बंकिमचंद्रांविषयी उगाचच अपप्रचार करण्यात येत आहे. बंकिमचंद्र मुस्लिमविरोधी असते तर त्यांनी आपल्या 'सीताराम' कादंबरीतल्या पात्राच्या तोंडी, '</font><font style=' color:#F9BDFD;'>आपण हिंदू-मुस्लिमात भेद केल्यास दोन्ही समुदाय वास्तव्य करत असलेल्या या भूमीवर आपले राज्य सुरक्षित ठेवू शकणार नाहीस. तुझ्या कल्पनेतील धर्माचे राज्य अनियंत्रित व अविवेकी शासकाच्या हाती जाईल.' </font><font style=' color:#000000;'>असे वाक्य दिले आहे याची नोंद घेतली पाहिजे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे मातरम् ब्रिटीशविरोधी नव्हते काय? ह्या मुद्द्यावरही मतभेद जाणवतात. आपले नव बुद्धिमंत हे गीत ब्रिटीशविरोधी नसून ‍मुस्लिमविरोधी असल्याचे मानतात. मात्र, ते आपल्याविरोधातच असल्याबाबत इंग्रजांना यत्किंचितही शंका नव्हती. हे एका परकियांनी सुरू केलेल्या दडपशाहीविरोधात एका भयंकर देवीने सातत्याने केलेले आव्हान आहे', असे सर व्हॅलेंटाइन चिरोल यांनी 'इंडियन अनरेस्ट' या पुस्तकात तसा उल्लेख केला आहे. याअगोदर जी. ए. ग्रियर्सन यांनी लंडन टाइम्समध्ये बारा सप्टेंबर १९०६ मध्ये प्रकाशित लेखात म्हणतात की, वंदे मातरम्ची आई  मृत्यू व व विनाशाची देवी आहे'. रौलेट अहवालातही ह्या गीतास राष्ट्रगीताचा दर्जा प्राप्त होत असल्याचे मान्य करण्यात आले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बिपिनचंद्र पाल यांनी 'मातरम् इन वंदे मातरम्' (विकली न्यू इंडिया, ऑक्टोबर 1906) लेखात या गीताची जननी ही राष्ट्रमाता आहे, असे मत व्यक्त केले आहे. श्री अरविंद यांनी (1908) हे फक्त राष्ट्रगीत नसून पवित्र मंत्राच्या जयघोषातून उत्पन्न झालेली उर्जा असल्याचे म्हटले आहे. आनंदमठच्या लेखकास ही उर्जा प्राप्त झाली असल्याने ते ऋषितुल्यच आहेत. बंकिमचंद्रांनी या गीताविषयी कोणतीही टिप्पणी केलेली नाही. हरिशचंद हलधरांच्या 1885 मधील 'मॉ' रेखाचित्रावर या गाण्याचा प्रभाव जाणवल्याशिवाय राहत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याग, बलिदान व देशप्रेमाची ज्योत आजही वंदे मातरमच्या रूपाने तेवत आहे. अक्षरधाम मंदिरात गोळ्या घालण्याअगोदर मुलांकडून वंदे मातरम् वदवून घेण्यामागे काय कारण होते? म्हणूनच ए. आर. रहमानचे 'मॉ मुझे सलाम' ही आपल्यात राष्ट्रप्रेमाचा जोष भरल्याशिवाय राहत नाही. मग हा वाद सलाम व प्रणाम यातील आहे काय? त्यामधून इतिहासाचा गौरवघोष होत असतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यामुळे वंदे मातरम संस्कृत नसून संस्कृती आहे. ही संस्कृती आहे बलिदान, त्याग, समर्पण व सर्वस्व पणास लावण्याची. संस्कृत व संस्कृतीबाबत निरर्थक तिरस्काराची प्रवृत्तीच नवबुद्धीमंतामध्ये मूळ धरत असल्याचे दिसतेय. पियरे बॉर्दोने सांस्कृतिक ठेव्याप्रती अनास्थेबाबत कम्युनिस्टांना चार खडे बोल सुनावले होते. कारण हा ठेवा सांप्रदायिक शक्तींच्या हाती पडण्याची भीती असते. आता तरी या गीताकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार्‍यांनी आपला आधीचा चष्मा काढून ठेवावा आणि साध्या डोळ्यांना कोणत्याही दृषिकोनाशिवाय पहावे आपल्याला त्यात देशाविषयीचे प्रेमच दिसेल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Aug 2007 11:41:39 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/राष्ट्रध्वज-फडकावण्याचे-नियम-107081200029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/राष्ट्रध्वज-फडकावण्याचे-नियम-107081200029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[पाणी ओतणे, जमिनीवर पाडणे, फाडणे, जाळणे, त्यावर लिहिणे किंवा व्यावसायिक उद्देशाने वापर करणे हा राष्ट्रध्वजाचा अपमान समजला जातो. राष्ट्रध्वज झुकवणे हाही अपमान समजला जातो......]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812029_1_1.jpg' Alt='Tiranga' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#0000FF'>तुम्हाला तुमच्या घरांवर व दुकानांवर राष्ट्रध्वज वर्षभर फडकावावासा वाटतो. पण त्यासाठी त्याचा मानसन्मान पाळला गेला पाहिजे. त्याच्याविषयीच्या नितीनियमांची माहिती... </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>राष्ट्रध्वज उतरवण</font><font style=' color:#000000;'>े</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील महान व्यक्ती, राष्ट्राध्यक्ष यांचे निधन झाल्यास त्यांचा सन्मान राखण्यासाठी शोक पाळण्यात येतो. त्यावेळी राष्ट्रध्वजाला झुकविण्यात येते. याचा अर्थ ध्वज दंडाच्या मध्यभागी आणून फडकावण्याच्या स्थिती ठेवण्यात येते. राष्ट्रध्वज घेऊन संचलन किंवा मिरवणूकीने शोक व्यक्त केला जात असेल तर भाल्याच्या अग्रभागी काळ्या  रंगाच्या दोन पट्टाय लावल्या जातील. त्या पट्ट्या लटकलेल्या असतील. मात्र, असे प्रयोग केवळ शासनाच्या आदेशावरच होतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>खालील व्यक्तींचे निधन झाल्यास ध्वज उतरविण्याचे प्रभाव क्षेत्</font><font style=' color:#000000;'>र</font><font style=' color:#0000FF;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'>राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधा</font><font style=' color:#000000;'>न- संपूर्ण भारतात</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा अध्यक्ष किंवा भारताचे सरन्यायाधीश- </font><font style=' color:#8080FF;'>दिल्लीत</font><font style=' color:#0000FF;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'>केंद्रिय मंत्रिमंडळ स्तरावरील मंत्र</font><font style=' color:#000000;'>ी- केवळ दिल्ली व राज्यांच्या राजधानीत</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्र, राज्यमंत्री किंवा उपमंत्री - </font><font style=' color:#8080FF;'>दिल्लीत</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8080FF'>राज्यपाल, उपराज्यपाल, मुख्यमंत्री, संबधित किंवा संघशासित राज्याचा मुख्यमंत्री- </font><font style=' color:#000000;'>संपूर्ण राज्य</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कोणत्याही राज्याचा मंत्रिमंडळ स्तराचा मंत्री- </font><font style=' color:#8080FF;'>संबंधित राज्याच्या राजधानीत</font><font style=' color:#FF8000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>सूचना- दिल्ली म्हणजे दिल्ली महापालिका, नवी दिल्ली नगर पालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्व भाग.</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>विशेष स्थित</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रीय उत्सवावेळी अर्थात पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारीला देशातील मोठ्या व्यक्तीचे निधन झाल्यास राष्ट्रीय शोक घोषित केला जातो. त्यावेळी ध्वज उतरविला पाहिजे.मात्र या दिवशी सर्वत्र ध्वजारोहण कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. फक्त ज्या इमारतीत त्या व्यक्तीचे पार्थिव ठेवले आहे, तेथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविलेला असेल. पार्थिव शरीर अंत्यसंस्कारासाठी बाहेर काढण्यात आल्यानंतर राष्ट्रध्वजाला पूर्ण उंच फडकावले पाहिजे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>शहिदांवर राष्ट्रध्व</font><font style=' color:#000000;'>ज</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशासाठी प्राणांचे बलिदान देणार्‍या जवानांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रध्वज त्यांच्यावर लपेटण्यात येतो. त्यावेळी केशरी पट्टी डोक्याच्या दिशेने आणि हिरवी पट्टी मांड्यांच्या दिशेने असली पाहिजे. पांढरी पट्टी डोक्यापासून पायापर्यंत आणि केशरी आणि हिरवी पट्टी डाव्या व उजव्या बाजूला अशी स्थिती अजिबात नको. आणखी एक महत्त्वाची बाब. शहीद वा मोठ्या व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारावेळी राष्ट्रध्वज जाळायचा वा दफन करायचा नाही. मुखाग्नी देण्यापूर्वी किंवा दफन करण्यापूर्वी तो काढून घेतला पाहिजे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>नष्ट कसा करायच</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रंग उडालेला, फाटलेला राष्ट्रध्वज फडकावण्यास योग्य नसतो. असे करणे म्हणजे ध्वजाचा अपमान करणे आहे हे लक्षात ठेवा. राष्ट्रध्वजाची अशी स्थिती झाल्यास गुप्तपणे त्याला अग्नीच्या स्वाधीन केले पाहिजे. किंवा वजन किंवा रेतीत बांधून पवित्र नदी किंवा जलसमाधी दिली पाहिजे. पार्थिव शरीरावरून उतरवलेल्या ध्वजाच्या बाबतीतही असे केले पाहिजे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>राष्ट्रध्वजाचा अपमा</font><font style=' color:#000000;'>न</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाणी ओतणे, जमिनीवर पाडणे, फाडणे, जाळणे, त्यावर लिहिणे किंवा व्यावसायिक उद्देशाने वापर करणे हा राष्ट्रध्वजाचा अपमान समजला जातो. राष्ट्रध्वज झुकवणे हाही अपमान समजला जातो.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Aug 2007 11:03:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मी तिरंगा बोलतोय]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/मी-तिरंगा-बोलतोय-107081200026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/मी-तिरंगा-बोलतोय-107081200026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[मला तयार करण्यासाठी तयार करण्यासाठीचे वस्त्र खादीचे असेल. सूती, रेशमी वस्त्रही चालेल. पण हे सूत हाताने कातले पाहिजे. चरख्याचा वापर येथे अपेक्षित आहे. शिवण्यासाठी केवळ खादीच्या धाग्यांचा उपयोग होईल.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF8000'>प्रिय भारतवासीयांनो, </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812026_1_1.jpg' Alt='Tiranga' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. बावीस जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी पंडित नेहरू यांनी केलेले भाषण अतिशय मार्मिक असे होते. घटना समितीच्या सदस्यांसमोर मला पेश करण्यात आले ते रेशमी खादी आणि सुती खादीमध्ये. त्यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून भारताचा राष्ट्रध्वज म्हणून माझा स्वीकार केला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यापूर्वी २३ जून १९४७ ला माझे स्वरूप ठरविण्यासंदर्भात तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. डॉ. राजेंद्रप्रसाद त्याचे अध्यक्ष होते. समितीत मौलाना अबूल कलाम आझाद, के. एम. पणिक्कर, श्रीमती सरोजिनी नायडू, के. एम. मुन्शी, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. यावेळी सविस्तर चर्चा करून माझे स्वरूप ठरविण्यात आले. माझा रंग, रूप, आकार, मान-सन्मान, फडकावण्याचे निकष आदी ठरविण्यात आले. यासंदर्भात १८ जुलै १९४७ ला अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानंतर घटना समितीत त्याला मान्यता मिळावी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना तो सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी तो सादर केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपली आहूती देणार्‍यांमुळेच माझा जन्म झाला. चौदा ऑगस्ट १९४७ ला रात्री पावणेदहा वाजता कौन्सिल हाऊसवर सुचेता कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमच्या गायनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद व पं. जवाहरलाल नेहरू यांची भाषणे झाली. त्यानंतर हंसाबेन मेहता यांनी अध्यक्ष राजेंद्रप्रसाद यांना माझे सिल्कमधील रूप दिले आणि त्यांना सांगितले, की स्वतंत्र भारतात या सदनात जो राष्ट्रध्वज फडकावला जाईल तो भारतीय महिलांकडून देशाला दिलेली भेट असेल. सर्व लोकांसमोर पहिल्यांदा मला सादर करण्यात आले होते. सारे जहॉं से अच्छा आणि जन गण मन यांच्या सामूहिक गायनानंतर हा कार्यक्रम संपला. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812026_1_2.jpg' Alt='Tirnaga' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्या संदर्भातील तयार केलेले नियम तुम्हाला माहित हवेत. ते आता सांगतो. </font><font style=' color:#FF8000;'>भारताचा राष्ट्रध्वज समतल तिरंगा असेल. त्याचा आकार आयाताकार असून त्याची लांबी व रूंदीचे प्रमाण 2:३ असे राहील. तीन रंगांच्या पट्ट्या सरळ असतील. सर्वांत वर केशरी, मध्ये पाढंरा आणि खाली हिरव्या रंगाची पट्टी असेल. पांढर्‍या रंगाच्या पट्टीवर मध्ये सारनाथ येथील अशोकस्तंभावरील चोवीस आर्‍या असणारे चक्र असेल. त्याचा व्यास पांढर्‍या रंगाच्या पट्टीच्या रूंदीएवढा असेल. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मला तयार करण्यासाठी तयार करण्यासाठीचे वस्त्र खादीचे असेल. सूती, रेशमी वस्त्रही चालेल. पण हे सूत हाताने कातले पाहिजे. चरख्याचा वापर येथे अपेक्षित आहे. शिवण्यासाठी केवळ खादीच्या धाग्यांचा उपयोग होईल. नियमानुसार माझ्यासाठी खादीचा एक वर्ग फूट कपड्याचे वजन २०५ ग्रॅम व्हायला हवे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्यासाठी हाताने तयार केलेल्या खादीचे उत्पादन स्वातंत्र्य सेनानींच्या गरग नावाच्या गावत केले जाते. उत्तर कर्नाटक जिल्ह्यात बंगळूर- पुणे रस्त्यावर हे गाव आहे. येथे या केंद्राची स्थापना १९५४ मध्ये करण्यात आली. मात्र, आता शहाजानपूर येथील ऑर्डिनेन्स क्योरिंग फॅक्टरी, खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई व खादी ग्रामोद्योग आयोग दिल्ली येथेही माझे उत्पादन होऊ लागले आहे. माझी निर्मिती खासगी तत्वावरही होऊ शकतो. मात्र, माझा मानसन्मान राखला गेला पाहिजे. त्यासाठी आयएसआय मार्क हवा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'>माझ्यातील रंगांचे स्वरूप स्पष्ट आहे. </font><font style=' color:#FF8000;'>केशरी </font><font style=' color:#0000FF;'>रंग साहस आणि बलिदानाचे, </font><font style=' color:#C0C0C0;'>पांढर</font><font style=' color:#0000FF;'>ा सत्य आणि शांतीचे आणि </font><font style=' color:#00FF00;'>हिरव</font><font style=' color:#0000FF;'>ा रंग श्रद्धा आणि शौर्याचे प्रतीक आहे. चोवीस आर्‍याचे निळ्या रंगाचे चक्र २४ तास सतत प्रगतीचे प्रतीक आहे. प्रगतीही कशी तर निळ्या अनंत आकाशासारखी किंवा निळ्या अथांग सागरासारखी.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Aug 2007 10:50:18 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सुरवातीपासूनच माझा फाळणीला विरोधच]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/सुरवातीपासूनच-माझा-फाळणीला-विरोधच-107081200016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/सुरवातीपासूनच-माझा-फाळणीला-विरोधच-107081200016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[. मी सुरवातीपासूनच फाळणीला विरोध केला आहे. फाळणीची सूचना करणे ही ब्रिटिश साम्राज्याने सुरवातीलाच केलेली घोडचुक आहे. याही क्षणी तुम्ही ही चुक सुधारू शकता. पण मनातील किल्मिष आणि कटूता वाढविणे हे काही योग्य नाही......]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF8000'>महात्मा गांधी यांचे लॉर्ड माऊंटबॅटन यांना पत्र....</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812016_1_1.jpg' Alt='Gandhi ji' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघांची बाजू न्याय्य असल्याचा विचार आपण करत असल्याचे पाहून मी तर चकित झालो आहे, आणि म्हणूनच कदाचित तुम्ही जिना यांच्या मागणीला जास्त महत्त्व देत आहात. माझे स्पष्ट मत आहे की हे शक्य नाही. तुलनाच जर करायची असेल तर सातत्यतेशी करा. तुम्हाला कायदे आझम जीना कॉंग्रेसच्या तुलनेत जास्त समजूतदार आणि न्यायप्रिय वाटत असतील, तर मग तुम्ही मुस्लिम लीगच्या नेत्यांशीच सल्ला मसलत केली पाहिजे. आणि मुक्तपणे त्यांची धोरणे स्वीकारली पाहिजे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कायदे आझम जीना यांना अनुकूल अशा पद्धतीने कॉंग्रेसचे मंत्री सरकार चालवत नसल्याने, जीना तुम्हाला पंधरा ऑगस्टपर्यंत सत्ता हस्तांतरणाला विरोध करतील, असा इशारा तुम्ही दिला आहे. माझ्यासाठी चिंता आणि आश्चर्याचे मिश्रण असलेले हे वृत्त आहे. मी सुरवातीपासूनच फाळणीला विरोध केला आहे. फाळणीची सूचना करणे ही ब्रिटिश साम्राज्याने सुरवातीलाच केलेली घोडचुक आहे. याही क्षणी तुम्ही ही चुक सुधारू शकता. पण मनातील किल्मिष आणि कटूता वाढविणे हे काही योग्य नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंग्रजांच्या उपस्थितीत विभाजन न झाल्यास बहुसंख्याक हिंदू मुसलमानांना गुलाम बनवून राज्य करतील आणि त्यांना कधीच न्याय मिळणार नाही, या आपल्या धारणेने मी तिसर्‍यांदा चकित झालो आहे. आपल्या मनातील ही धारणा निराधार आहे. हिंदूंची संख्या येथे महत्त्वाची नाही. एक लाखापेक्षा कमी असलेल्या इंग्रजांनी चाळीस कोटी भारतीयांवर दडपशाही करून राज्य केलेच ना. ठीक आहे, आपल्या विचारार्थ मी पाच सूचना पाठवत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसने अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे, की कोणत्याही प्रांताला जबरदस्तीने भारतात सामील करण्यात येणार नाही. </font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#000000'>जातीपातीत विभागलेल्या हिंदू समाजात एवढी ताकद नाही की ते दहा कोटी मुसलमानांवर दडपशाही करू शकतील. </font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#000000'>मोगलांनीही इंग्रजांप्रमाणेच हिंदूस्थानावर मोठ्या कालखंडात राज्य केले आहे. </font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुसलमानांनी आपल्याबरोबर हरीजन आणि आदिवासींना आपल्याबरोबर आणण्याचा प्रयत्न केला आहे. </font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#000000'>जे मुसलमांवर दडपशाही करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जाते, ते सवर्ण हिंदू संख्येने अगदी नगण्य आहेत. यातील राजपुतांमध्ये अद्याप राष्ट्रीयतेचा उदय झालेला नाही. ब्राह्मण आणि वैश्यांना शस्त्र पकडताही येत नाही. त्यांची सत्ता असलीच तर ती नैतिक आहे. शूद्र हरीजनांमध्ये गणले जातात. असा हिंदू समाज केवळ बहुसंख्याक असल्याने मुसलमानांवर दडपशाही करून त्यांना समूळ नष्ट करून टाकेल, ही अगदी कपोलकल्पित कहाणी आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यामुळे आपल्या हे लक्षात आले असेल की सत्य आणि अहिंसेच्या नावावर मी एकटाच उरेल. आणि अहिंसेचा अधार असलेल्या पुरूषापुढे अणूशक्तीसुद्धा क्षुद्र असते. तेथे नौदलाची काय कथा. मी हे पत्र माझ्या मित्रांना दाखविलेले नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सादर</font><font style=' color:#FF8000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>मोहनदास करमचंद गांधी</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिनांक २८ जून १९४७</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Aug 2007 10:26:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नियतीशी केलेला करार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/नियतीशी-केलेला-करार-107081200015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/नियतीशी-केलेला-करार-107081200015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पूर्ण किंवा शक्य तेवढी. मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेले असताना.....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF8000'>चौदा ऑगष्टच्या रात्री दिल्लीत घटना सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले भाषण..... </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता आणि आता आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. पूर्ण किंवा शक्य तेवढी. मध्यरात्रीचे टोले पडल्यावर सर्व जग झोपलेले असताना भारताच्या नसानसात मात्र चैतन्य संचारेल. स्वातंत्र्यप्राप्ती होईल. जुन्याला सोडचिठ्ठी देऊन नव्या आयुष्यात पाऊल टाकतानाचे, एका युगाचा शेवट होत असतानाचे आणि पिचलेले राष्ट्र स्वतःचा उद्धार करतानाचे, असे क्षण इतिहासात खूप कमी वेळा य</font><font style='font-size:12pt;'>े<!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812015_1_1.jpg' Alt='Nehruji' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> </font><font style='font-size:11pt;'>तात. या महत्त्वपूर्ण क्षणी आपण भारत, भारतवासीय आणि मानवतेच्या हितासाठी झटण्याची शपथ घेणे योग्य ठरेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इतिहासाच्या उषःकालात भारताने स्वतःच्या शोधास अनंतात प्रारंभ केला. या काळातील अनेक शतके या देशाचे कर्तृत्व, त्याचे यशापयश यांनी भरलेली आहेत. भलेबुरे दिवस येत जात राहिले पण या देशाने आपले स्वत्व शोधण्याचे ध्येय डोळ्यांपुढून हलू दिले नाही. ही शक्ती देणारे आदर्शही तो विसरला नाही. आज आम्ही दुर्भाग्याच्या एका कालखंडावर पडदा पाडतो आहोत. भारताला अखेर स्वत्वाची ओळख झाली आहे. आज आम्ही साजरा करत असलेला आनंदोत्सव म्हणजे आगामी काळात आणखी कीर्ति आणि विजय मिळविण्यासाठी टाकलेले केवळ एक पाऊल आहे. असा आनंदोत्सव साजरा करण्याची संधी यापुढेही मिळणार आहेत. ही संधी साधण्यासाठी आणि भविष्याचे आव्हान स्वीकारण्यासाठी आमच्यात तेवढे धाडस आणि बुद्धिकौशल्य आहे? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्य व शक्तीच्या बरोबरच जबाबदारीही वाढते. भारतीयांचे प्रतिनिधित्व करणार्‍या या सभेवर ही जबाबदारी आहे. स्वातंत्र्याच्या जन्मापूर्वी आपण सर्व प्रसववेदना सहन केल्या. त्याच्या स्मृती हृदयात जतन करून ठेवल्या आहेत. यातील काही वेदनांची ठसठस आजही होतेय, पण तरीही भूतकाळ संपून भविष्याचे आव्हान आपल्यासमोर आहे हेही विसरता कामा नये. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे भविष्य आरामात घालवण्यासाठी वा विश्रांती घेण्यासाठी नाही. आतापर्यंत आपण जे संकल्प केले आणि आजही करत आहोत, त्यांना पूर्ण करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत राहण्यासाठी आहे. भारताची सेवा म्हणजे कोट्यवधी दीनदलितांची सेवा आहे. याचा अर्थ दारिद्र्य, अज्ञान व संधीची विषमता आपल्याला संपवावी लागणार आहे. प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू पुसले पाहिजेत, अशी आमच्या पिढीतील सर्वांत मोठ्या व्यक्तीची आकांक्षा आहे. कदाचित हे आपल्या क्षमतेपलिकडील असेल. पण जोपर्यंत अश्रू आहेत, दुःख आहेत, तोपर्यंत आपले काम पूर्ण होणार नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीच आम्हाला काम करायचे आहे. परीश्रम घ्यायचे आहेत. ही स्वप्ने केवळ भारताची नसून वैश्विक आहेत. वैश्विक वातावरणात देश व नागरिकांची ‍वीण परस्परांशी इतकी जुळलेली आहे की तिला अलिप्त करता येणार नाही. शांततेच्या संदर्भात असे म्हटले जाते की तिचे विभाजन करता येत नाही. स्वातंत्र्याचेही आणि आता समृद्धीचेही तसेच आहे. इतकेच काय पण संकटांनाही विभक्त करता येत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्या भारतीयांचे आम्ही प्रतिनिधित्व करतो, त्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आमच्या पाठिशी विश्वासाने आणि निश्चयपूर्वक उभे रहावे. कुणावरही फुटकळ आणि विखारी टीकेची ही वेळ नाही. त्याचवेळी दुसऱ्यांवर आरोप करण्याची सुद्धा ही वेळ नाही. आपली आगामी पिढी सुखासमाधानाने राहू शकेल अशा बलाढ्य व विशाल भारताची इमारत आपल्याला उभारायची आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महोदय, मला हा प्रस्ताव मांडण्याची परवानगी द्यावी - </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>हे मनाशी पक्के ठरवा</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>1. <font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्यरात्रीचे टोले पडल्यानंतर याप्रसंगी उपस्थित घटना सभेच्या सदस्यांनी अशी शपथ द्यावी की- </font><font style=' color:#E4A5E4;'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#F589E2'>तमाम भारतीयांनी हाल अपेष्टा अणि त्यागातून मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या या पवित्र क्षणी, मी भारतीय घटना सभेचा सदस्य, भारत व भारतवासीयांच्या सेवेसाठी स्वत:स अर्पित करत असून, प्राचीन परंपरा लाभलेल्या या पावन भूमीची प्रतिष्ठा व वैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी त्याचबरोबर जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवी कल्याण साधण्यासाठी मी सर्वतोपरी आपले योगदान देण्यास कटिबद्द आहे'</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>2. <font  style='font-size:11pt; color:#000000'>जे सदस्य यावेळी उपस्थित नाहीत. ते पुढील वेळी या अधिवेशनात उपस्थित असतील त्यावेळी त्यांनी ही शपथ घ्यावी. (सभापतींनी निश्चित केलेल्या काही शाब्दिक बदलासह)</font><font style=' color:#0000FF;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#0000FF'>प्रकाशन विभागाकडून प्रकाशि</font><font style=' color:#E4A5E4;'>त 'जवाहरलाल नेहरू के भाषण' </font><font style=' color:#0000FF;'>या पुस्तकातून साभार )</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Aug 2007 10:15:54 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भारताच्या भात्यातील क्षेपणास्त्रे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/भारताच्या-भात्यातील-क्षेपणास्त्रे-107081200032_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/भारताच्या-भात्यातील-क्षेपणास्त्रे-107081200032_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[भारतातर्फे पृथ्वी, अग्नी, आकाश, त्रिशूल किंवा नाग आणि त्यानंतर रशियाच्या सहकार्याने ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले. अस्त्र या अन्य एका क्षेपणास्त्राचा विकास सुरू आहे....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#0000FF'>भारतीय सैन्य जगातील सर्वांत शक्तीशाली सैन्यांपैकी एक मानले जाते. अनेक युद्धांत विजयश्री मिळवून भारतीय सैन्याने आपली मान अभिमानाने उंच ठेवली आहे. या सैन्याच्या भात्यात अनेक आधुनिक क्षेपणास्त्रे आज तैनात आहेत. कमी, मध्यम आणि लांब पल्ल्याची ही क्षेपणास्त्रे आहेत. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांची निर्मिती १९७९ मध्ये सुरू झाली. त्यानुसार तिन्ही सैन्यदलांसाठी पाच प्रकारची क्षेपणास्त्रे बनविण्याचे काम सुरू झाले. त्यानुसार पृथ्वी, अग्नी, आकाश, त्रिशूल किंवा नाग आणि त्यानंतर रशियाच्या सहकार्याने ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले. अस्त्र या अन्य एका क्षेपणास्त्राचा विकास सुरू आहे. भारताचा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम कोणत्याही देशाविरूद्ध नाही. केवळ आत्मसंरक्षणासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आता माहिती घेऊया भारताच्या ताफ्यात असलेल्या क्षेपणास्त्रांची.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>अग्न</font><font style=' color:#000000;'>ी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे भारताच्या ताफ्यातील सर्वांत शक्तीशाली क्षेपणास्त्र मानले जाते. हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. भौगोलिक स्थितीनुसार याला तीन भागात विकसित करण्यात आले आहे. अग्नी १, अग्नी २ यांची मारक क्षमता सातशे ते दोन हजार किलोमीटर आहे. यशस्वी चाचणीनंतर त्यांना सैन्यात सामील करण्यात येत आहे. साडेतीन हजार किलोमीटरचा पल्ला असणार्‍या अग्नी तीनची चाचणी घेणे सुरू आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>पृथ्व</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय सैन्यातील महत्त्वाचे क्षेपणास्त्र आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या या क्षेपणास्त्राचे नियमित उत्पादन सुरू झाले आहे. हे क्षेपणास्त्र सैन्यातही सामील करण्यात आले आहे. हवाई दलासाठीच्या या क्षेपणास्त्राचे कामही पूर्ण झाले आहे. पृथ्वीच्या दोन आवृत्त्या आहेत. पहिल्याची मारक क्षमता दीडशे किलोमीटर तर दुसर्‍याची अडीचशे किलोमीटर आहे. दोन्ही क्षेपणास्त्रात अनुक्रमे एक टन ते पाचशे किलोग्रॅम लोड घेऊन जाण्याची क्षमता आहे. हवाई दलात सामील करण्यात येणार्‍या क्षेपणास्त्राची मारक क्षमता अडीचशे किलोमीटर तर नौदलासाठीच्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता साडेतीनशे किलोमीटर आहे. नौदलासाठीही स्वतंत्र क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येत आहे. त्याचे नाव धनुष्य असे आहे. त्याची मारक क्षमता अडीचशे किलोमीटर आहे. हे पाचशे किलोग्रॅमचा लोड घेऊन जाऊ शकेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>आका</font><font style='font-size:12pt; color:#000000;'>श<!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812032_1_1.jpg' Alt='aritcle' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे क्षेपणास्त्र हवाई दलासाठी विकसित करण्यात येत आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे एकावेळी अनेक लक्ष्याचा वेध घेण्याची याची क्षमता आहे. युद्धात याची भूमिका महत्त्वाची आहे. जमिनीवरून आकाशात मारा करणारे हे क्षेपणास्त्र वाहून नेण्यासही सोपे आहे. याच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तीस किलोमीटरवरील लक्ष्य हे क्षेपणास्त्र पन्नास सेकंदात गाठू शकते. त्यामुळे शत्रूसाठी हे अत्यंत घातक क्षेपणास्त्र आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>त्रिशू</font><font style=' color:#000000;'>ल</font><font style='font-size:12pt;'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812032_1_2.jpg' Alt='article' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>सैन्याच्या तिन्ही विभागांसाठी उपयुक्त असे जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. जमिनीजवळून उड्डाण करणार्‍या विमानांसाठी हे क्षेपणास्त्र घातक आहे. अमेरिकेच्या पॅट्रियट क्षेपणास्त्रासारखेच हे आहे. त्याच्या अनेक यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता पाचशे मीटर ते नऊ किलोमीटर आहे. त्याची रेंज ११.५ किलोमीटरपर्यंत वाढविण्यासाठी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. पंधऱा किलोग्रॅम वॉरहेड घेऊन जाण्याची याची क्षमता आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>ना</font><font style=' color:#000000;'>ग</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याचे कार्य नागाप्रमाणेच आहे. हे क्षेपणास्त्र आकाराने लहान असूनही घातक आहे. हे टॅंकवेधी क्षेपणास्त्र डागल्यानंतर फक्त विसरून जायचे. ते आपोआप लक्ष्याचा वेध घेऊन त्याला उध्वस्त करून टाकते. या क्षेपणास्त्राला बीएमपी २ एडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरने सुद्धा सोडता येते. त्याची मारक क्षमता चार किलोमीटर आहे. कोणत्याही प्रकारच्या हवामानात ते आपले काम करू शकते. त्याची अनेकदा यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>ब्रम्हो</font><font style=' color:#000000;'>स</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>क्रूझ क्षेपणास्त्रांच्या श्रेणीतील हे सर्वांत चांगले क्षेपणास्त्र आहे. रशियाच्या सहकार्याने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची मारक क्षमता २९० किलोमीटर आहे. ध्वनीपेक्षा जास्त वेगाने उड्डाण करून ते लक्ष्याचा वेध घेते. आतापर्यंत सर्व चाचण्यात अपेक्षित लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरले आहे. तिन्ही सैन्यांना वापरता येईल अशा प्रकारे त्याला बनविण्यात आले आहे. लढाऊ विमानातूनही त्याला सोडता येते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>अस्त्</font><font style=' color:#000000;'>र</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हवेतून हवेत मारा करणार्‍या या क्षेपणास्त्राला हलक्या विमानातून डागता येईल अशा पद्धतीने तयार करण्यात येत आहे. </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>इतर संरक्षणास्त्र</font><font style=' color:#000000;'>े</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशी बनावटीचे हलके लढाऊ विमान (एलसीए), तसेच अर्जुन रणगाडा (एमबीटी) आपल्या ताफ्यात आहे. जगातील अत्याधुनिक लष्कराशी तुलना करता येईल एवढे आपले लष्कर आधुनिक झाले आहे. हलक्या लढाऊ विमानातून अनेक माध्यमातून लक्ष्याचा वेध घेता येतो. तसेच एकच सीट असणारे एकच इंजिन असणारे हे विमान आहे. शिवाय हे जगातील सर्वांत हलके विमान आहे. त्याशिवाय रडार, सोनार आणि अत्याधुनिक पाणबुड्यांनीही आपला शस्त्रास्त्रसाठा मजबूत केला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Aug 2007 09:45:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विज्ञान तंत्रज्ञानातील `परम` प्रगती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/विज्ञान-तंत्रज्ञानातील-परम-प्रगती-107081200020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/विज्ञान-तंत्रज्ञानातील-परम-प्रगती-107081200020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[स्वातंत्र्याच्या साठ वर्षांत भारताने विज्ञान-तंत्रज्ञान आणि अवकाश क्षेत्रात प्रगतीची मोठी झेप घेतली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात तर भारताचा दबदबा आहे. शिवाय स्वतंत्र उपग्रह तयार करून ते सोडण्यापर्यंतचे तंत्रज्ञान देशाने विकसित केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812020_1_1.jpg' Alt='Softwere' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#0000FF'>स्वातंत्र्याच्या साठ वर्षांत भारताने विज्ञान-तंत्रज्ञान आणि अवकाश क्षेत्रात प्रगतीची मोठी झेप घेतली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात तर भारताचा दबदबा आहे. शिवाय स्वतंत्र उपग्रह तयार करून ते सोडण्यापर्यंतचे तंत्रज्ञान देशाने विकसित केले आहे. या प्रगतीचा हा आढावा. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंडियन रिमोट सेन्सिंग अर्थात आयआरएसच्या माध्यमातून उपग्रहामार्फत शेती, पाणी, जमिनीचा वापर यासह विविध बाबींविषयी माहिती मिळू शकते. हे तंत्रज्ञान भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इन्सॅट म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाईट सिस्टिम म्हणजे भारताच्या प्रगतीची झलक आहे. या मालिकेंतर्गत इन्सॅट-2ई, इन्सॅट3ए, इन्सॅट-3बी, इन्सॅट-3सी, इन्सॅट-3ई, कल्पना-1 (मेटॅसट), जीसॅट-2, एज्युसॅट (जीसॅट-3) आणि अन्सॅट-4ए. हे उपग्रह भारतातर्फे अवकाशात सोडण्यात आले आहेत. भारतातील दूरचित्रवाणी आणि संपर्कसाधनांची गरज भागविण्यासाठी इन्सॅट उपग्रह ट्रान्सपॉंडर पुरवतात. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812020_1_2.jpg' Alt='Nasa' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top'>WD</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे इंडियन सॅटेलाईट लॉंच व्हेईकल (एसएलव्ही) प्रकल्प 1970 मध्ये सुरू करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाचे प्रमुख होते डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम. या प्रकल्पांतर्गत पहिले एसएलव्ही श्रीहरीकोटा येथे दहा ऑगस्ट 1979 मध्ये लॉंच करण्यात आले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे व्हेईकल लॉंच झाल्यानंतर भारत अशी क्षमता असणाऱ्या मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला. यानंतर प्रगत होत गेलेल्या तंत्रज्ञानानिशी यातही प्रगती होत गेली. एसएलव्हीनंतर आगमेंटेड सॅटेलाईट लॉंच व्हेईकल (एएसएलव्ही) आले. त्यानंतर पोलर सॅटेलाईट लॉंच व्हेईकल (पीएसएलव्ही) आले आणि आता नुकतेच जीओसिंक्रोनाईजस सॅटेलाईट लॉंच व्हेईकल जीएसएलव्ही आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अवकाश संशोधनात आणि तंत्रज्ञानात भारत आता आघाडीचा देश आहे. लॉंच व्हेईकल टेक्नॉलॉजी ते उपग्रहांची रचना, ते तयार करणे, त्याचा वापर या सर्व क्षेत्रात भारताने प्रावीण्य मिळविले आहे. संपर्क, प्रसारण, हवामान, आपत्कालीन व्यवस्थापन, टेलिमेडिसीन या क्षेत्रात भारताने उपग्रहांचा नेमका वापर केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता भारताने या क्षेत्रात पुढचे पाऊल टाकताना पुढच्या वर्षापर्यंत चांद्रयान तयार करून ते अवकाशात पाठविण्याचे ठरविले आहे. त्यानंतर 2015 पर्यंत मानवरहित यान मंगळवार पाठविण्यात येणार आहे. रशियाने क्रायोजनिक इंजिन देण्याचे नाकारल्यानंतर भारताने तेही स्वतःच्या बळावर तयार करून दाखविले. त्यामुळे भारतीयांना अशक्य बाब कोणतीच नाही हेच यातून सिद्ध होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/12/images/img1070812020_1_3.jpg' Alt='Software' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>संगणक क्षेत्रातही भारताने दबदबा निर्माण केला आहे. अमेरिकेने महासंगणक देण्याचे नाकारल्यानंतर भारतात सीडॅक या संस्थेने महासंगणकांची परम मालिका तयार करण्यात आली आणि अमेरिकेला भारताची बौद्धिक ताकद दाखवून दिली. डॉ. विजय भटकर यांनी यांच्या नेतृत्वाखाली या संगणकाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी अशक्य वाटणारे हा काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. सध्या या मालिकेतील परम पद्म संगणक तयार करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त परम 10000 आणि परम 9000 हे महासंगणक आहेत. परम 10000 हा हवामानाचा अंदाज, रिमोट सेन्सिंग, ड्रग डिझाईन आदी कामे करतो.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Aug 2007 08:39:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लालबहादुर शास्त्री]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/लालबहादुर-शास्त्री-107081200033_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/लालबहादुर-शास्त्री-107081200033_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री म्हणजे साधेपणा आणि महानतेची प्रतिकृती होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणादायी आहेत. ते देशाचे पंतप्रधान असतानाची गोष्ट आहे. एका]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>जन्म: २ ऑक्टोबर, १९०४ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>मृत्यू: ११ जानेवारी, १९६६</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री म्हणजे साधेपणा आणि महानतेची प्रतिकृती होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणादायी आहेत. ते देशाचे पंतप्रधान असतानाची गोष्ट आहे. एका दिवशी ते कापड गिरणी पाहण्यासाठी गेले. त्यांच्याबरोबर गिरणीचा मालक, उच्च अधिकारी व इतर महत्त्वाचे लोक होते. गिरणी पाहिल्यानंतर शास्त्रीजी गिरणीच्या गुदामात गेल्यानंतर त्यांनी साड्या दाखवायला सांगितले. गिरणी मालक आणि अधिकार्‍याने एकापेक्षा एक सुंदर साड्या त्यांना दाखवल्या. शास्त्रीजी साड्या पाहून म्हणाले,' साड्या तर खूप सुंदर आहेत, यांची किंमत काय आहे?'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>' <font  style='font-size:11pt; color:#000000'>ही साडी ८०० रूपयांची आहे आणि हिची किंमत एक हजार रुपये आहे,' गिरणी मालकाने सांगितले. ही तर खूप महाग आहे, मला कमी किमतीच्या साड्या दाखवा, शास्त्रीजी म्हणाले. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट होती की ही घटना १९६५ ची होती, यावेळी एक हजार रुपयांची किंमत खूप होती.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>बरं, ही पाहा. ही साडी पाचशे रुपयांची आहे आणि ही चारशे रुपयांची,' गिरणी मालक दुसर्‍या साड्या दाखवत म्हणाला. 'अरे बाबा, यादेखिल खूप महाग आहेत. माझ्या सारख्या गरीबासाठी कमी किमतीच्या साड्या दाखवा, ज्या मी खरेदी करू शकेल,' शास्त्रीजी म्हणाले. ' वा सरकार, आपण तर आमचे पंतप्रधान आहात, तुम्हाला गरीब कसे म्हणता येईल? आम्ही तर या साड्या तुम्हाला भेट देत आहोत,' गिरणी मालक बोलला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>' <font  style='font-size:11pt; color:#000000'>नाही बाबा, मी भेट घेऊ शकत नाही', शास्त्रीजी म्हणाले. यावर तो गिरणी मालक अधिकाराने म्हणाला की, 'आम्ही आमच्या </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधानांना भेट देणे, हा आमचा अधिकार आहे.'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>' <font  style='font-size:11pt; color:#000000'>हो, मी पंतप्रधान आहे,' शास्त्रीजी शांतपणे म्हणाले.' परंतु, याचा अर्थ असा नाही की ज्या वस्तू मी खरेदी करू शकत नाही त्या वस्तू मी भेट म्हणून स्वीकारू आणि आपल्या पत्नीला देऊ. बाबा, मी पंतप्रधान असलो तरी आहे गरीबच ना. तुम्ही मला स्वस्त साड्याच दाखवा. मी ऐपतीप्रमाणेच साडी खरेदी करेन.'</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गिरणी मालकाच्या सार्‍या विनवण्या व्यर्थ गेल्या. देशाच्या पंतप्रधानांनी स्वस्त भावाच्या साड्याच खरेदी केल्या. शास्त्रीजी एवढे महान होते की मोह त्यांना स्पर्शही करू शकत नव्हता.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Aug 2007 14:15:25 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सरदार वल्लभभाई पटेल]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/सरदार-वल्लभभाई-पटेल-107081200031_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/सरदार-वल्लभभाई-पटेल-107081200031_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि कराची कॉग्रेस अधिवेशनाचे (१९३१) अध्यक्ष पोलादी पुरूष वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील नडियाद येथे ३१ ऑक्टोबर १८७५ झाला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि कराची कॉग्रेस अधिवेशनाचे (१९३१) अध्यक्ष पोलादी पुरूष वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील नडियाद येथे ३१ ऑक्टोबर १८७५ झाला. लहानपणापासूनच संघटन कौशल्य असणार्‍या पटेल यांना साहस आणि राष्ट्रभक्ती त्यांच्या वडिलांकडून पिढीजात मिळाली होती. त्यांचे वडील जवेरभाई राणी लक्ष्मीबाई यांच्याबरोबर स्वातंत्र्याची पहिली लढाई लढले होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वल्लभभाई उच्च शिक्षणासाठी १९१० साली इंग्लंडला गेले. १९१३ मध्ये त्यांनी वकिलीस सुरुवात केली. गांधीजींनी केलेल्या आवाहनाने १९१७ मध्ये ते गुजरात सभेचे सचिव या नात्याने स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय झाले. १९१८ मधील खेडा </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सत्याग्रहात गांधीजींचे जवळचे सहकारी म्हणून ते कार्यरत झाले आणि वकिलीला रामराम ठोकला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वल्लभभाई पटेल यांनी १९२८ मधील बार्डोली तालुक्यातील कर आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले. येथून त्यांना 'सरदार' ही उपाधी मिळाली. मिठाच्या सत्याग्रहात पकडले जाणारे ते एक प्रमुख राष्ट्रीय नेते होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली कराची मधील कॉग्रेस अधिवेशनात गांधी-आयर्विन करार मांडला. पटेल यांनी तीव्रपणे स्वातंत्र्यासाठी आवाज उठविल्याने ते जानेवारी १९३२ ते मे १९३३ पर्यंत गांधीजींसह १६ महिने येरवडा तुरुंगात राहिले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यानंतर एक वर्षासाठी ते नाशिकच्या तुरूंगात राहिले. १९४० च्या वैयक्तिक सत्याग्रहात त्यांना पुन्हा अटक झाली. स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या सरदार यांना देशे स्वातंत्र्य झाल्यानंतर गृहमंत्रीपद देण्यात आले. भारतात सामील होण्यास नकार देणार्‍या संस्थानांवर सैनिक कारवाई करून त्यांनी आपल्यातील पोलादी पुरूष दाखवून दिला. १५ डिसेंबर १९५० रोजी त्यांचा मृत्यू झाला. सरदार पटेल यांना मृत्यूनंतर 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>बहुसंख्यांक आपली जबाबदारी ओळखत नसतील, तर हे देशाचे दुर्भाग्य असेल. जर मी अल्पसंख्याक समुदायाचा असतो तर हे विसरून गेलो असतो की मी अल्पसंख्याक आहे.' हे त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे. देशाची एकता आणि स्वातंत्र्याचे रक्षण त्यांचे जीवनाचे लक्ष्य होते. नाविकांच्या विद्रोहाला देखिल त्यांनीच इशारा देऊन शांत केले. घटनासभेत देखिल देशाची एकता भंग पावू नये याची दक्षता त्यांनी घेतली. देशाच्या एकतेसाठीच हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा देण्यात आला. याबरोबरच सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करून लयास गेलेले वैभव पुन्हा मिळवून देण्याचे कार्यही त्यांनी केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>- (<font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत सरकारतर्फे १९७० मध्ये प्रकाशित झालेल्या 'सरदार पटेल' या पुस्तकाच्या आधारे)</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Aug 2007 14:14:19 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महात्मा गांधी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/महात्मा-गांधी-107081200028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/महात्मा-गांधी-107081200028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणता येईल. म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असा दर्जा देण्यात आला आहे. आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या महात्माजींची जन्म दोन ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१८८८ मध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी बॅरीस्टर ही पदवी मिळवली. १८९१ मध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरवात केली. पण आयुष्यात एक वळण अचानक असे आले की ते दक्षिण आफ्रिकेत गेले. तेथे जाऊन वकिली करू लागले. तेथेही ते योगायोगानेच तेथील भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले. पुढे या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला. सत्याग्रहाचा प्रयोगही त्यांनी तेथेच केला. तेथेच त्यांनी १९०३ मध्ये इंडियन ओपीनिय नावाचे वृत्तपत्र काढले. सत्याग्रह शिबिराची स्थापनाही त्यांनी तेथे केली. १९१४ मध्ये ते भारतात परतले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१९१५ पासून ते महात्मा म्हणून विख्यात झाले. १९१७ मध्ये त्यांनी चंपारण येथील शेतकर्‍यांच्या हक्कांसाठी आंदोलन केले. पुढे १९२०-२२ मध्ये अहिंसक असहकार आंदोलन, १९३०-३२ दरम्यान दांडी येथील मीठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग, १९४०-४२ दरम्यान व्यक्तिगत सत्याग्रह आणि १९४२ चे भारत छोडो आंदोलन या सार्‍यात महात्माजींचे नेतृत्व झळाळून उठले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>९ ऑगस्ट १९४२ ला त्यांनी मुंबईत करा किंवा मरा असे आवाहन जनतेला केले. त्यानंतर त्यांना अटक झाली. त्यांना पुण्यात आगाखान पॅलेस येथे ठेवण्यात आले. तेथे सहा मे १९४४ ला त्यांना सोडणअयात आले. त्यांनी अनेकदा उपोषणाचा मार्ग अवलंबून ब्रिटिश सरकारला जेरीला आणले. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर पंधरा ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. पण त्यावेळी हा महात्मा नोआखालीत सुरू असेलली जातीय दंगल विझवण्यासाठी काम करीत होता. लोकांसाठी आयुष्याचा होम करणार्‍या महात्मा गांधींना एका असंतुष्टाने तीस जानेवारी १९४८ मध्ये गोळी घातली. त्यातच त्यांचे निधन झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता. ते चांगले समाज सुधारक, कुशल अर्थज्ज्ञ होतेच याबरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता. ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होते, अशा वेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहचवली. त्यांच्या सरळ, साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंडियन ओपिनियन मध्ये गांधीजींनी लिहिले आहे... व्यक्तीचा प्रमुख संघर्ष आतून असतो. ती आतील शक्ती प्रेरणा देत असते. हे कार्य वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे करू शकतात. एका पत्रकाराच्या रूपाने त्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार मांडले, त्यामुळे तत्कालीन बुद्धिमंत वर्गाने म्हणजे वकील, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, ट्रेड युनियनचे नेते आदींनी गांधीजींना आपले प्रेरणास्थान मानले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांनी सुरू केलेल्या 'हरीजन' वृत्तपत्राचा उद्देशच ग्रामीण भागातील लोकांचे भले करणे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा करणे होता. सामाजिक सुधारणा, शिक्षणपर लेखांच्या शिवाय गांधीजींच्या वर्तमानपत्रात आगामी राजकीय कार्यक्रम, रणनीती यांचेही विवरण असायचे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईनने गांधीजींच्या बाबतीत एकदा म्हटले होते, असा कुणी माणूस या धरतीवर निर्माण झाला होता. यावर येणारी पिढी क्वचितच विश्वास ठेवेल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Aug 2007 14:11:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विनायक दामोदर सावरकर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/विनायक-दामोदर-सावरकर-107081200027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/विनायक-दामोदर-सावरकर-107081200027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[ब्रिटिशांविरोधात क्रांतीची ज्योत पेटवून त्यात स्वतःच्या आयुष्याची आहूती देणारे वीर सावरकर म्हणजे एक धगधगते जीवन आहे. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे जन्म झालेल्या विनायक]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ब्रिटिशांविरोधात क्रांतीची ज्योत पेटवून त्यात स्वतःच्या आयुष्याची आहूती देणारे वीर सावरकर म्हणजे एक धगधगते जीवन आहे. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे जन्म झालेल्या विनायक दामोदर सावरकर यांचे शालेय शिक्षण नाशिकच्या शिवाजी हायस्कूलमदून झाले. येथून 1901 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. अभ्यासात त्यांना विशेष रुची होती. लहानपणी त्यांनी काही कविताही रचल्या होत्या. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी काम करण्याकरता त्यांनी गुप्तपणे 'मित्र मेळा' संस्थाही चालवली होती. अभिनव भारत ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुढे शिक्षणासाठी ते पुण्यात गेले. बंगालच्या फाळणीनंतर त्यांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळीही केली. पुण्यात फर्गसन महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी दिलेली भाषणे राष्ट्रभक्तीने ओसंडून वाहणार्‍या खळाळत्या झर्‍यासारखीच होते. टिळकांच्या शिफारशीने त्यांना 1906 मध्ये श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती मिळाली आणि ते लंडनला गेले. 'इंडियन सोशोलॉजिस्ट व तलवार या वृत्तपत्रातून त्यांनी अनेक लेख लिहिले. ते नंतर कलकत्ता येथील 'युगांतर' मध्येही प्रकाशित झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रशियन क्रांतिकारकांचा त्यांच्यावर विशेष प्रभाव होता. लंडनच्या वास्तव्यात त्यांची गाठ लाला हरदयाल यांच्याशी पडली. हरदयाल तेथे इंडिया हाउस चालवायचे. मदनलाल धिग्रास फाशी दिल्यानंतर त्यांनी 'लंडन टाइम्स' मध्येही एक लेख लिहिला होता. धिंग्रांचे म्हणणे मांडणारी पत्रके त्यांनी वाटली. त्यांचे जहाल विचार अडचणीचे ठरतील हे हेरून त्यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली. तेथून बोटीने भारतात आणताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराजवळ बोटीतून उडी गाठून बंदर गाठले. पण फ्रान्सच्या सैनिकांनी त्यांना परत ब्रिटिशांच्या ताब्यात दिल्याने त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतात त्यांच्यावर खटला चालवून त्यांना पन्नास वर्षांच्या दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यावेळी ब्रिटिश शासन तरी शंभर वर्षे टिकेल काय असा प्रश्न विचारला. १९११ ते १९२१ पर्यंत ते अंदमान तुरुंगात राहिले. २१ मध्ये काही अटींवर त्यांना भारतात परत आणले. त्यानंतर तीन वर्षे ते नजरकैदेत होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तुरूंगाच्या कालावधीत त्यांनी हिंदुत्वावर शोध ग्रंथ लिहिला. १९३७ मध्ये त्यांची हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी निवड झाली. १९४३ नंतर त्यांचे दादर, मुंबई येथे त्यांचे वास्तव्य होते. ते अखेरपर्यंत अखंड भारताचे पुरस्कर्ते राहिले. स्वातंत्र्यप्राप्तीबद्दल गांधीजी व सावरकरांच्या विचारधारेत भिन्नता होती. सावरकरांनी १८५७ वर पुस्तक लिहून तोपर्यंत बंड म्हणून हिणवण्यात येत असलेल्या या लढ्याला स्वातंत्रसमर संबोधले. २६जानेवारी १९६६ मध्ये प्रायोपवेशन करून त्यांनी प्राण सोडले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Aug 2007 14:10:50 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शिवराम हरी राजगुरू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/शिवराम-हरी-राजगुरू-107081200025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/शिवराम-हरी-राजगुरू-107081200025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व धर्मशास्त्राचे शिक्षण घेत असताना ते क्रांतिकारकांच्या संपर्कात]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व धर्मशास्त्राचे शिक्षण घेत असताना ते क्रांतिकारकांच्या संपर्कात आले व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी'चे सदस्य झाले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंह़, यतीनदास यांच्यासोबत त्यांनी पंजाब, कानपूर, आग्रा व लाहोरामध्ये ब्रिटिशाविरुद्ध असंतोष पेटवून जहाल विचारसरणीचा प्रसार केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सायमन कमिशनविरुद्ध 30 ऑक्टोबर, 1928 रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमेमुळे 17 नोव्हेंबर, 1928 ला त्यांचे निधन झाले. क्रांतिकारकांनी लजपतरायांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे क्रांतिकारकांनी मोहीम आखली. भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्यावर या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लालजींवर लाठीमार करणारा उपपोलीस अधीक्षक सॅन्डर्स लाहोरामधील आपल्या कार्यालयाच्या बाहेर निघाला असता राजगुरूने त्यांच्यावर गोळी झाडली. तो दिवस होता 17 डिसेंबर, 1928. यानंतर 20 डिसेंबराला लाहोर सोडून तिघेही भूमिगत झाले. राजगुरू 30 डिसेंबर, 1929 मध्ये पुण्यात पकडले गेले. लाहोर कटातील सहभागाबद्दल पुष्कळ क्रांतिकारकांवर खटला चालला. त्यापैकी भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांनी लाहोर तुरुंगात 23 मार्च, 1931 रोजी फासावर चढून वीरमरण पत्करले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Aug 2007 14:08:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चाफेकर बंधू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/चाफेकर-बंधू-107081200023_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/चाफेकर-बंधू-107081200023_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[चाफेकर बंधूंचा जन्म कोकणात चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. वडील ‍हरिपंत पुणे व मुंबईत हरिकथा सांगायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चाफेकर बंधूंचा जन्म कोकणात चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. वडील ‍हरिपंत पुणे व मुंबईत हरिकथा सांगायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला. बालवयात तिघेही भाऊ हरि कीर्तनात वडिलांना मदत करायचे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरीत होऊन चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणार्‍या ब्रिटीशांबिरूद्ध टिळकांनी केसरीमधून घणाघाती प्रहार करायला सुरूवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंगटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी रॅडला भारतात पाचारण केले. रॅडने सामाजिक पायदंड पायदळी तुडवून लोकांचा असंतोष ओढवून घेतला. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात ब्रिटिशाविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. या सार्‍याचा सूड घेण्याची योजना त्यांनी तायर केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यावेळी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा हीरकमहोत्सव यावेळी साजरा करण्यात येत होता. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. दामोदर चाफेकर या तरुणाने गाडी काढली व गणेश खिंड येथील निवास्थानातून बाहेर पडलेल्या रॅड ह्याचेवर जवळून गोळ्या झाडल्या. वेळ होती 22 जून 1897 सालच्या मध्यरात्रीची. रॅड मरण पावला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याचवेळेस दामोदराच्या भाऊ बाळकृष्णाने रॅड सोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. नंतर तिघाही भावांना पकडण्यात आले. दामोदराला मुंबईत अटक झाली व 18 एप्रिल 1898 रोजी त्यास फासावर चढवण्यात आले. त्यापाठोबाठ वासुदेवाला 8 मे 1899 व बाळकृष्णाला 16 मे 1899 रोजी फासावर चढवण्यात आले. भगतसिंह़ राजगुरू व सुखदेवप्रमाणेच चाफेकर बंधूही शहीद झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चाफेकर बंधूचे बलिदान एकोणविसाव्या शतकाच्या शेवटची सर्वात उल्लेखनीय घटना होय. स्वातंत्रलढ्यात बलिदानाची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, एकाच कुटुंबातील तीनही भाऊ भारतमातेस पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी स्वत:चा प्राण अर्पण करतात, हे शौर्याच्या गाथेतील एकमेव उदाहरण आहे. पारतंत्र्य व परिकीयांचे भारतीय परंपरा व संस्कृतीवरील आक्रमण त्यांना कदापि मान्य नव्हते.   </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Aug 2007 14:06:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वासुदेव बळवंत फडके]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/वासुदेव-बळवंत-फडके-107081200019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/वासुदेव-बळवंत-फडके-107081200019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके लहानपणापासूनच तडफदार व्यक्तिमत्त्वाचे होते. शिक्षणात त्यांचे मन विशेष रमले नाही. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी प्राथमिक शाळेत प्रवेश केला. हायस्कूल]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके लहानपणापासूनच तडफदार व्यक्तिमत्त्वाचे होते. शिक्षणात त्यांचे मन विशेष रमले नाही. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी प्राथमिक शाळेत प्रवेश केला. हायस्कूल शिक्षणासाठी पुणे गाठून त्यांनी इंग्रजीचे शिक्षण घेतले. त्यांनी रेल्वेत लिपिकाची नोकरी केली. त्यानंतर 1864 मध्ये लष्कराच्या वित्त विभागात दाखल झाले. यावेळी किरकोळ कारणावरून त्यांचे मतभेद झाले आणि त्यांनी नोकरी सोडून दिली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ब्रिटिशांच्या दडपशाहीची आणि पारतंत्र्याची जाणीव त्यांच्या मनात जागृत झाली आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेविरूद्द बंड पुकारले. त्यांनी गावोगाव भटकत ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण करत बंडाची पार्श्वभूमी तयार केली. गनिमी कावा ही शिवकाळातील युक्ती त्यांनी आपल्या संघर्षासाठी उपयोगात आणली. या माध्यमातून त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ब्रिटिश शासनाने त्यांच्या अटकेसाठी बक्षीस घोषित केली. १८७०- ७८ दरम्यान पडलेल्या दुष्काळात शेतकर्‍यांच्या दयनीय परिरिस्थतिविरूद्ध त्यांनी आवाज उठविला. आपल्या तडफदार भाषणातून त्यांनी स्वातंत्र्याची सिंहगर्जना केली. आमसभांच्या माध्यमातून त्यांनी देशाची हलाखीची स्थिती देशवासीयांसमोर मांडली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्यच सर्व समस्यांचे समाधान असल्याचे त्यांचे मत होते. विजापूर जिल्ह्यात 20 जुलै1879 मध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर पुण्यात तीन नोव्हेंबर 1879 रोजी राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला. त्यांना जन्मठेप झाली. तुरूंगात असतानाच क्षयाने त्यांचे निधन झाले. भारतीयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्योत जागवण्याचे महान कार्य त्यांनी केले.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Aug 2007 14:01:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बाळ गंगाधर टिळक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/बाळ-गंगाधर-टिळक-107081200018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/बाळ-गंगाधर-टिळक-107081200018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA['स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणाराच', या सिंहगर्जनेने इंग्रजांचे धाबे दणाणून सोडणारे व देशबांधवात स्वातंत्र्याबाबत जागृती निर्माण करणारे महान]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणाराच', या सिंहगर्जनेने इंग्रजांचे धाबे दणाणून सोडणारे व देशबांधवात स्वातंत्र्याबाबत जागृती निर्माण करणारे महान देशभक्त बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी तालुक्यातील चिखली या खेडेगावांत झाला. त्यांचे वडील पंडित गंगाधर टिळक विद्वान शिक्षक होते. टिळकांच्या लहान वयातच वडिलांचे निधन झाले. आईनेच त्यांचे पालन पोषण केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बालवयापासूनच आईने सांगितलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व इतर महापुरूषांच्या शौर्यकथांनी त्यांचे मन देशभक्तीने ठासून भरले गेले. कला शाखेत पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी कायद्याची पदवी मिळवली. वकिली पेशास प्रतिष्ठेसोबतच चांगली कमाई असल्याने त्या दिवसात या पदवीस विशेष महत्त्व होते. मात्र, टिळकांनी शांत व सुरक्षित जीवनाऐवजी इंग्रजाविरुद्ध दंड थोपटून स्वातंत्र्य संग्रामात स्वत:स झोकून दिले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समाजजागृती व प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक असते. हे हेरून टिळकांनी चिपळूणकर, नामजोशी, आपटे व आगरकर या चार उच्चविद्याविभूषित तरूणांच्या साहाय्याने पुण्यात इंग्लिश स्कूलची स्थापना केली. कमी पैशांत उच्चशिक्षण देण्याच्या ध्येयाने प्रेरीत टिळकांनी येथे अध्यापनाचे काम केले. वर्तमानपत्र जनतेला जागृत करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे हेरून त्यांनी 'केसरी' व 'मराठा' ही अनुक्रमे मराठी व इंग्रजीतील साप्ताहिके सुरू केली. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून टिळकांनी सिंहगर्जना करत जुलमी इंग्रजी सत्तेवर आसूड ओढून लोकजागृती केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारच्या अन्याय धोरणांचा त्यांनी अग्रलेखांतून खरपूस समाचार घेतला. सरकारने दडपशाहीचा मार्ग अवलंबत टिळकांना त्यासाठी अनेकदा तुरुंगातही टाकले. ब्रह्मदेशातील मंडाले येथील सहा वर्षांची शिक्षा यात सर्वांत मोठी आहे. टिळकांनी या काळात गीतारहस्य हा गीतेवरील टीका ग्रंथ लिहिला. याशिवाय आर्यांचे मूळ वसतीस्थान या विषयावरही ग्रंथ लिहिला. टिळकांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण करून स्वातंत्र्यप्राप्तीची इर्ष्या जागवली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवजयंती व गणेशोत्सवास व्यापक स्वरूप देऊन त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्यप्राप्तीची ज्योत पेटवली. स्वातंत्र्य दान मागितल्याने मिळणार नसून त्यासाठी संघर्ष करावा लागेल यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशानंतरच स्वराज्यप्राप्ती हेच कॉंग्रेसचे अंतिम ध्येय असल्याने निश्चित करण्यात आले. ब्रिटिश सत्तेचे आसन खिळखिळे करणार्‍या त्यांच्या डरकाळीमुळेच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून संबोधले जाते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Aug 2007 14:00:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भारतः प्रगती आणि आव्हाने]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/भारतः-प्रगती-आणि-आव्हाने-107081200013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/भारतः-प्रगती-आणि-आव्हाने-107081200013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[शेजारच्या पाकिस्तानात हुकुमशाही राजवट आली. अनेक ठिकाणी बंड, उठाव झाले. वेगवेगळ्या भाषा, बोली, वेगवेगळ्या समस्या, वातावरण असूनही भारतात मात्र लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास अभंग राहिला.....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्यापूर्वी मागास राष्ट्रांमध्ये गणल्या जाणार्‍या भारताने त्यानंतरच्या साठ वर्षात नेत्रदीपक म्हणावी अशी प्रगती केली आहे. या प्रगतीचा आणि त्यासमोरील आव्हानांचा हा आढावा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देश स्वातंत्र्य झाला तेव्हा आपल्याकडे देशवासीयांना पुरवता येईल एवढे अन्नही नव्हते. म्हणून नंतर डॉ. स्वामीनाथन यांच्या नेतृत्वाखाली हरितक्रांती घडविण्यात आली. त्यामुळे उत्पादन वाढले आणि भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. आज दुष्काळ पडला तरी उपासमारीने गरीब मरतील अशी स्थिती नाही. हे हरीतक्रांतीचे यश आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>साठ वर्षांत हे कमावले</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या संपूर्ण काळात जगभरात उलथापालथ झाली. साम्यवादी राजवटी कोसळून पडल्या. शेजारच्या पाकिस्तानात हुकुमशाही राजवट आली. अनेक ठिकाणी बंड, उठाव झाले. वेगवेगळ्या भाषा, बोली, वेगवेगळ्या समस्या, वातावरण असूनही भारतात मात्र लोकशाहीवरचा लोकांचा विश्वास अभंग राहिला. दुष्काळावर मात करण्यात आपल्याला गेल्या काही वर्षात यश मिळाले आहे. वाढत्या औद्योगिकरणामुळे रोजगार उत्पन्न होऊन निम्मापेक्षा गरीबी कमी झाली आहे. त्याचवेळी साक्षरताही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आरोग्य व्यवस्थाही सुधारली आहे. अगदी खेड्यातही आज किमान प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे उपचार मिळू शकतात. इतकेच काय पण आता परदेशातील लोक उपचारासाठी भारतात येऊ लागले आहेत. गेल्या तीन वर्षांपासून देशाच्या आर्थिक विकासाचा दर आठ टक्क्यांहून जास्त आहे. जगात सर्वांत वेगाने विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था आहे. माहिती आणि तंत्रज्ञानात जगात भारताचे नाव आज घेतले जाते. भारतीय बुद्धिला मिळालेली ही जगन्मान्यता आहे. त्यामुळेच बीपीओ, टेलिकम्युनिकेशन्स, आणि फार्मास्युटीकल्समध्ये भारताचा दबदबा आहे. जगात सध्या भारतीय अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>भारतासमोरील आव्हान</font><font style=' color:#000000;'>े</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्पन्न वाढल्यामुळे आता नागरिक मुख्य सुविधांचा दर्जा वाढविण्याची मागणी करत आहेत. पाणीपुरवठा, शिक्षण, स्वच्छता, रस्ते, सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रांकडे लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षण आता गावागावात मिळू लागले आहे. मात्र, त्यातून अपेक्षित ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भारताच्या जन्मदरात दोन टक्के घट झाली असली तरी लग्नानंतर मुलींच्या मृत्यूच्या दरात मात्र थोडी वाढ झाली आहे. बालमृत्यूचे प्रमाणघडले असले तरी कुपोषणामुळे होणारे मृत्यू थांबले नाहीत. पायाभूत सुविधांमध्ये वीज, रस्ते, वाहतूक आणि बंदरे यांची मोठी गरज आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>आर्थिक विषमत</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विकासाच्या वाटेवर चालताना देशातल्या देशात अनेक विषमता निर्माण होत आहेत. 1990 नंतर देश वेगाने विकास करत असताना उत्पन्नात मोठी वाढ झाली. मात्र श्रीमंत आणि गरीब, शहरी आणि ग्रामीण भाग, विकसित आणि अविकसित भाग, कुशल कामगार आणि अकुशल कामगार यातील दरी मात्र वाढली आहे. यातून नवी विषमता जन्माला आली आहे. त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतातील शेती विकासाचा दर अत्यंत कमी आहे. अद्यापही दोन तृतीअंश भारतीय शेतीवर अवलंबून आहेत. पण शेतीतून मिळणारे उत्पादन आणि उत्पन्न अत्यंत कमी आहे. आर्थिकदृष्ट्या ती न परवडणारी आहे. अनेक ठिकाणी ती पारंपरिक रितीने केली जाते. शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनाही जुन्याच आहेत. शेतमाल बाजारपेठेत नेण्याची योग्य वाहतूक व्यवस्था नाही. मार्केटपर्यंत जायला रस्ते नाहीत. शेतकरी बाजारही नियमांच्या कचाट्यात आणि मक्तेदारीच्या जाळ्यात अडकले आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. सेवा क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होत असताना दुसरीकडे बेरोजगारांचा आकडाही वाढत आहे. त्यातही अकुशल कामगारांना हा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" bgcolor="#FFF5EA" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span>विकासातील विषमता</span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><img src="/images/quote_open.gif" width="15" height="15" hspace="0" vspace="0" /><!--BD-->विकासातील विषमता राज्याराज्यांमध्येसुद्धा आहे. उच्च उत्पन्न असलेल्या अनेक विकसित राज्यांनी आपल्याकडील गरीबी कमी करण्यात यश मिळवले आहे. पण आसाम, बिहार, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, ओरीसा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश ही राज्ये विकासात मागे पडली आहेत.<!--ED--><img src="/images/quote_close.gif" width="15" height="15" /></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td style="color:#E80000"><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>विकासातील विषमता राज्याराज्यांमध्येसुद्धा आहे. उच्च उत्पन्न असलेल्या अनेक विकसित राज्यांनी आपल्याकडील गरीबी कमी करण्यात यश मिळवले आहे. पण आसाम, बिहार, छत्तीसगढ, झारखंड, मध्य प्रदेश, ओरीसा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश ही राज्ये विकासात मागे पडली आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>आर्थिक विकास कायम न ठेवल्यास....</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आर्थिक पातळीवर देश चांगली कामगिरी करत असला तरी आर्थिक स्थैर्य कायम राखण्यासाटी काही पावले उचलण्याची गरज आहे. पायाभूत प्रकल्प आणि सामाजिक विकास प्रकल्पांसाठी राखीव निधी मोठ्या प्रमाणात उभारावा लागेल.  तेलाच्या वाढलेल्या किमती व तेलाची आयात यामुळे उद्योगातील तूट (ट्रेड डेफिशीट) वाढली आहे. त्यासाठी परकिय गंगाजळीचा साठा वाढवावा लागेल. अर्थात त्यात मोठी वाढ झालेली आहेच. हा साठा आता जवळपास तीन अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. सध्या सुरू असलेली सुधारणांची गती वाढवावी लागेल. हळूहळू होत असलेला विकास अडचणीचा ठरतो हे आंतरराष्ट्रीय उदाहरणांवरून दिसून आले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF8000'>आधारः जागतिक बॅंकेचा अहवाल)</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Aug 2007 13:51:51 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जन गण मन अधिनायक जय हे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/जन-गण-मन-अधिनायक-जय-हे-107081200042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/जन-गण-मन-अधिनायक-जय-हे-107081200042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[जन गण मन अधिनायक जय हे
 भारत भाग्य विधाता
पंजाब सिंध गुजरात मराठा
 द्रविड़ उत्कल बंग]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>जन गण मन अधिनायक जय हे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत भाग्य विधाता</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंजाब सिंध गुजरात मराठा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>द्रविड़ उत्कल बंग</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विंध्य हिमाचल यमुना गंगा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उच्छल जलधि तरंग</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तव शुभ नामे जागे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तव शुभ आशिष मांगे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गाहे तव जय गाथा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जन गण मंगलदायक जय हे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत भाग्य विधाता</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जय हे, जय हे, जय हे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जय जय जय, जय हे</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Aug 2007 12:43:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ने मजसी ने परत मातृभूमीला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/ने-मजसी-ने-परत-मातृभूमीला-107081200041_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/ने-मजसी-ने-परत-मातृभूमीला-107081200041_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>ने मजसी ने परत मातृभूमीला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सागरा प्राण तळमळला ॥धृ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी नित्य पाहिला होता ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मज वदलासी अन्य देशी चल जाउं ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सृष्टिची विविधता पाहूं ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तइं जननीहृद् विरहशंकितही झाले ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>परि तुवां वचन तिज दिधले ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्वरित या परत आणिन ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्वसलो या तव वचनीं । मी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जगदनुभवयोगें बनुनी ॥ मी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तव अधिक शक्त उद्धरणीं । मी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ही फसगत झाली तैशी ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दशदिशा तमोमय होती ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गुणसुमनें मी वेचियली या भावें ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>की तिने सुगंधा घ्यावें ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हा व्यर्थ भार विद्येचा ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ती आम्रवृक्षवत्सलता । रे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नवकुसुमयुता त्या सुलता । रे ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तो बाल गुलाबहि आतां ॥ रे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फुलबाग मला, हाय पारखा झाला ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सागरा प्राण तळमळला ॥ २ ॥</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Aug 2007 12:43:11 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/जयोस्तुते-श्रीमहन्मंगले-शिवास्पदे-शुभदे-107081200040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/जयोस्तुते-श्रीमहन्मंगले-शिवास्पदे-शुभदे-107081200040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥१॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसते लाली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥२॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मोक्ष-मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदांती</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रह्म वदती</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥३॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तुज सकल चराचर शरण, श्री स्वतंत्रते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥४॥</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Aug 2007 12:43:03 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वन्दे मातरम्‌!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/वन्दे-मातरम्‌-107081200043_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/वन्दे-मातरम्‌-107081200043_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[वन्दे मातरम्‌!
सुजलाम, सुफलाम्‌ मलयज-शीतलाम्‌
शस्यश्यामलाम्‌ मातरम्‌
वन्दे मातरम्‌]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>वन्दे मातरम्‌!</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुजलाम, सुफलाम्‌ मलयज-शीतलाम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शस्यश्यामलाम्‌ मातरम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वन्दे मातरम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनीम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुहासिनीम्‌ सुमधुरभाषिणीम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुखदाम्‌, वरदाम्‌, मातरम्‌!</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वन्दे मातरम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वन्दे मातरम्‌</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Aug 2007 12:42:42 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ऐ मेरे वतन के लोगों]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/ऐ-मेरे-वतन-के-लोगों-107081200044_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-indepandance-day/ऐ-मेरे-वतन-के-लोगों-107081200044_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/26/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1461680469-0634.jpg</image>
      <description><![CDATA[ऐ मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा
ये शुम दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>ऐ मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ये शुम दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पर मत भूलो सीमा पर वीरों ने हैं प्राण गवांए</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कुछ याद उन्हें भी करलो जो लौट के घर ना आए-२</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऐ मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी-२</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हो गए वतन पे निछावर वो वीर थे कितने गुमानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>थे धन्य जवान वो अपने थी धन्य उनकी जवानी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शेरों की तरह झपटे थे भारत के बहादुर बेटे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इस मुल्क की लाज बचाते मर गए बर्फ पर लेटे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संगीन पर धर कर माथा सो गए वीर बलिदानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कोई सिख कोई जाट मराठा, कोई गोरखा कोई मद्रासी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरहद पर मरने वाला-२ हर वीर था भारतवासी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिन्दुस्तानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>थी खून से काया लथपथ काया फिर भी बन्दूक उठाके</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एक-एक ने दस को मारा फिर गए होश गवां के</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब अन्त समय आया तो-२ कह गए कि हम मरते हैं</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खुश रहना देश के प्यारों अब हम तो सफर करते हैं।..</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तस्वीर नयन में खींची क्या लोग थे वो अभिमानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबानी/</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Aug 2007 12:37:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[indepandance day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
