<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[रक्षाबंधन]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/marathi-rakshabandhan</link>
    <description><![CDATA[Raksha Bandhan In Marathi  - Know complete information about Raksha Bandhan In Marathi, Rakhi Information In Marathi on Raksha Bandhan Marathi special page! रक्षाबंधन - भाऊ बहीण रक्षाबंधनबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या वेबदुनिया मराठीच्या स्पेशल ...]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Wed, 10 Jun 2026 00:35:02 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>रक्षाबंधन</title>
      <url>https://marathi.webdunia.com/marathi-rakshabandhan</url>
      <link>https://marathi.webdunia.com/marathi-rakshabandhan</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/marathi-rakshabandhan-1021003.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[कर्तव्याची जाणीव करून देणारा सण]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/कर्तव्याची-जाणीव-करून-देणारा-सण-107082400015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/कर्तव्याची-जाणीव-करून-देणारा-सण-107082400015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा हा सण उत्तर-भारतात मोठ्‍या प्रमाणावर साजरा केला जातो. पूर्वी इतिहासात हा सण फक्त राजपूत लोक आणि उत्तर भारतीय प्रदेशात साजरा होत असे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824015_1_1.jpg' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा हा सण उत्तर-भारतात मोठ्‍या प्रमाणावर साजरा केला जातो. पूर्वी इतिहासात हा सण फक्त राजपूत लोक आणि उत्तर भारतीय प्रदेशात साजरा होत असे. पण हल्ली संपूर्ण भारतात हा सण साजरा केला जातो. इतिहासकालीन वाङमयात या बद्दल असे सांगितले जाते की पूर्वी राज्याच्या रक्षणाची जबाबदारी असणार्‍या राजाला म्हणजेच पर्यायाने प्रजेच्या रक्षणासाठी राजाला बद्ध करण्यासाठी त्याच्या हातात पांढरी मोहरी, सोने व तांदुळ यांची पुरचुंडी करून ती हातावर राखी मंत्रांचे उच्चारण करून मग बांधली जात असे.  त्या काळी राजा हाच रक्षणकर्त्ता असल्याने त्याच्या रक्षणासाठी हे समंत्रक सुरक्षाकवच रक्षेच्या रूपाने त्याला बांधणे हे त्याच्यावरील प्रेम, आदर, तर व्यक्त करतेच पण त्याला कर्तव्याची जाणीवही करून देते.आज मात्र बहिणीने भावाला स्वत:च्या रक्षणासाठी बांधलेली राखी असा याचा अर्थ मानला जातो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतावर परकीय सत्तांनी विशेषत: मोगलांनी आक्रमण केले त्यावेळी त्यांच्या आक्रमणापासून स्वत:चा व आपल्या राज्यांचा बचाव करण्यासाठी राजपूत स्त्रियांनी आपल्या शेजारच्या राज्यातील राजांना राखी बांधण्यास सुरवात केली.याला उच्च नीचतेची उतरंड नव्हतीच पण जातीभेदाचीही तमा नव्हती. एका हिंदू राणीने आपल्या पतीपश्चात राज्याच्या रक्षणासाठी बाजूच्या मुसलमान राजाची मदत मागण्यासाठी राखीचा नजराणा पाठवला. त्या राजानेही हिंदू परंपरेचा मान ठेवून तिला आपल्या बहिणीचा दर्जा बहाल केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हल्लीच्या धकाधकीच्या काळात लहानपणी चिंचा, बोरांवरून ते अगदी आईच्या बाजूला कोण झोपणार यावरून भांडणारे ताई-दादा आता परस्परांना ई-पत्र, फोन किंवा चॅटद्वारे भेटण्याचा व राखी पौर्णिमा एकत्र साजरा करण्याचा आनंद उपभोगतात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>द्रौपदीने आपल्या मानलेल्या भावाला (कृष्णाला) बांधलेली जरतारी शेल्याची चिंधी, गरीब बहिणीने भावाच्या हातात बांधलेला धागा किंवा शाळकरी ताईने तयार केलेली राखी, राजपूत रमणीने बाजूच्या राजाला पाठवलेले राखीचे ताट, श्रीमंत बहिणीने भावाला बांधलेली सोन्याची किंवा चांदीची राखी काय किंवा आज इंटरनेटच्या माध्यमातून बहिणीने भावाला पाठवलेली ई-शुभेच्छापत्रसहित राखी काय या सर्वांमागे भावना एकच आहे ती म्हणजे भावाबहिणींचे परस्परांवरील प्रेम. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्त्री कितीही मोठी, मिळवती झाली तरी तिच्या रक्षणाची <!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824015_1_2.jpg' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  जबाबदारी तिच्या भावावरच आहे हेच ती यातून त्याला सुचवू इच्छिते. यात तिचा दुबळेपणा नसून भावाच्या कर्तृत्वावरचा विश्वास दिसून येतो.रक्ताचे नाते असणारे भाऊ बहिण असोत किंवा मानेलेले असो, पण या नात्यामागची भावना पवित्र व खरी आहे. यात कुठेही फसवणूक नाही. त्या नात्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे राखी पौर्णिमा. त्यामुळेच तर भाऊ नसणारी स्त्री चंद्राला आपला भाऊ मानते व त्याला ओवाळते. अन् प्रत्येक आई आपल्या मुलाला चंदामामा म्हणूनच चांदोबाची ओळख करून देते.</font><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824015_2_1.jpg' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>तूच आमचा त्राता, रक्षणकर्त्ता म्हणून देवालाही त्या दिवशी राखी वाहतात आणि उपयोगातल्या सगळ्या वस्तूंना देवराख्या बांधण्याची प्रथाही आढळते. आमच्या लहानपणी सकाळी अंघोळ करून आम्ही आमच्या उपाध्यायांपुढे उभे राहायचो अन् ते घरातल्या प्रत्येकाला मंत्र म्हणून हातात राखी बांधायचे. तेव्हा काही कळायचे नाही. पण आता वाटतंय की ते इतर सर्व व्याधींपासून आमचे रक्षण व्हावे या हेतूने हे अभिमंत्रीत सुरक्षाकवच हातात बांधत असावेत (हल्लीतर प्रत्येक तीर्थक्षेत्री हातात बांधायचे दोरे मिळतात.) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>असा हा दिवस अगदी लहानग्यांपासून ते वृद्धापर्यंत सर्वच जण आनंदाने साजरा करतात.  हल्ली तर घरात एकच मुलगा/मुलगी असतांना ह्या राखीच्या निमित्ताने दोन परिवार एकमेकांच्या आणखीनच जवळ येत आहेत हे काय कमी आहे?आजही उत्तर-भारतात नोकर मालकाला राखी बांधतात व गरीब लोक धनवंतांना! यामागेही श्रेष्ठ व ज्येष्ठ लोकांनी व या सारख्या लोकांपासूनही रक्षणाची जबाबदारी आणि आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी तुमच्यावरच आह हे ही सूचित होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राखीच्या परंपरेचा आधुनिक संदर्भ</font><br/>1992 <font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्ये जगदलपूर (छत्तीसगढ़) येथील आदिवासी व मागास भागातील घनदाट जंगल परिसरातील दुर्मिळ झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर असताना (औद्योगिकीकरण, लघुउद्योग यासाठी) त्यांच्या रक्षणासाठी सुनी‍ती यादव नावाच्या एका गृहिणीने वेगळाच मार्ग शोधला. आजूबाजूच्या अशि‍क्षीत स्त्रियांना धार्मिक गोष्टींच्या सहाय्याने तीने वेगळाच अर्थ शिकवला, ''भावाने आपले रक्षण करावे म्हणून आपण त्याला राखी बांधतो तसेच वृक्षही पर्यावरण शुद्ध राखून एकप्रकारे आपले रक्षणच करतात तेव्हा या पौर्णिमेला 5 वृक्षांना राखी बांधून त्यांची पूजा करू.'' तिच्या या प्रस्तावावर 30-40 बायकांनी नटूनथटून झाडाला राख्या बांधून, हार घालून, फेर धरले. गाणी म्हटली हे पाहून गावकरीही त्यांच्यात सामील झाले आणि ही लोकजागृती आल्यामुळे जमीनदाराने वृक्षतोडीचा विचार रद्द केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हेच ते जुन्या धार्मिक कल्पनांना दिलेले आधुनिक रूप याची दखल घेऊन केंद्र सरकारने, वनमंडल हे सर्व राज्यात राखीसूत्राचा कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे.</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:47:17 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बहिण भावाच्या नात्याचे अतूट बंधन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/बहिण-भावाच्या-नात्याचे-अतूट-बंधन-107082400011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/बहिण-भावाच्या-नात्याचे-अतूट-बंधन-107082400011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824011_1_1.jpg' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन! या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे ह्दय प्रेमाने जिंकून घेते. हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय.जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते. भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे. भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडविणारी संस्कृती आहे. स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्त्री समानतेची पोकळ भाषा बोलणार्‍या सुधारकांना किंवा पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणार्‍यांना नम्रतापूर्वक सांगितले पाहिजे, की भारतीय संस्कृतीने स्त्रीची पूजा केली आहे. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:' जिथे स्त्रियांची पूजा, तिचा सम्मान केला जातो तिथे देवांचा वास असतो असे मनूने म्हटले आहे. स्त्रीकडे भोगाच्या दृष्टीकोनाऐवजी पवित्र दृष्टीने, आईच्या भावनेतून पाहण्याचा संदेश देणारी भारतीय संस्कृती आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण! बहिणीने हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. राखी बांधणार्‍या बहिणीकडे तो विकृत नजरेने पाहत नाही. समाजात आपली बहिण ताठ मानेने वागावी म्हणून तिच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःकडे घेतो. मात्र आज तिची मस्करी करणार्‍या आणि जनावरांप्रमाणे वागणूक देणार्‍या भावांना समजावून सांगण्याची गरज आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बहिण भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याच्या कपाळावर   टिळा लावते. हे केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नव्हे तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वासाचे दर्शन आहे. भावाच्या कपाळावर टिळा लावताना सामान्य वाटणार्‍या या क्रियेत दृष्टी परिवर्तनाच्या महान प्रक्रियेचा समावेश आहे. सामान्य दृष्टीने जगाकडे पाहणार्‍या नजरेशिवाय भावनात्मक दृष्टीने जगाकडे पाहण्यासाठी एक पवित्र तिसरा डोळा बहिणी आपल्या भावाला देऊन त्रिलोचन बनविते, असा संकेत या क्रियेमध्ये दिसून येतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले होते. त्याप्रमाणे तिसर्‍या डोळ्याच्या रूपात बहिण भावाला आजार, वासना इत्यादी भस्म करण्याची सूचना करते.</font><font  style='font-size:11pt; color:#000000'>बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची  मनोकामना ठेवते, तसेच बाह्य शत्रूपासून आणि अंतर्विकारांपासून आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देवासुर संग्रामात देवांच्या विजयासाठी इंद्राणीने हिम्मत हरवलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती, असे वेदात सां‍गितले आहे. अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती आणि आपल्या संरक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायूँला राखी पाठवली होती. या राखीमध्ये सुरक्षिततेची भावना होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक आहे. राखी बांधल्याने एक बंधन आपल्यावर असते. हे बंधन असते ध्येयच्युत न होण्याचे. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आठवण राखी देते. राखी बांधताना बहिण भावाचे बंधन किंवा ध्येयाचे रक्षण करण्याची सूचना करते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>''<font  style='font-size:11pt; color:#000000'>स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा'' असा महान संदेश देणार्‍या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. सख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची  <!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824011_2_1.jpg' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  आवश्यकता आहे. सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्‍या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. सारांश, रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देन आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:45:58 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[म्हैसूर पाक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/म्हैसूर-पाक-107082400027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/म्हैसूर-पाक-107082400027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[साहित्य- एक वाटी तूप, एक वाटी साखर, अर्धी वाटी बेसन पीठ, पाणी.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF8000'>साहित्य- </font><font style=' color:#000000;'>एक वाटी तूप, एक वाटी साखर, अर्धी वाटी बेसन पीठ, पाणी.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824027_1_1.jpg' Alt='mysur Pak' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'>प्रक्रिया-  </font><font style=' color:#000000;'>एका भांड्यात साखर व पाणी टाका, गॅस पेटवा, साखर विरघळेपर्यंत गरम करा. आता या मिश्रणात बेसन पीठ टाका व हलवा. आता सलग धार धरून तूप टाका व हलवत रहा. आता बेसन घट्ट होत असल्याचे दिसताच तूप लावलेल्या पसरट भांड्यात पसरून द्या. थोडे गरम असतानाच याला कापून घ्या. ही झाली तुमची खमंग म्हैसूर पाकची डिश तयार.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Aug 2007 15:16:40 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मने जोडणारा उत्सव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/मने-जोडणारा-उत्सव-107082400021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/मने-जोडणारा-उत्सव-107082400021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर पोहचलेली असो रक्षाबंधनाच्या ह्या उत्सवास तीच्या मनास माहेरची आस लागलेली असते. लग्नानंतर तीच्या भूमिकेत बदल झाला असला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824021_1_1.jpg' Alt='Rakhi' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>स्त्री वयाच्या कुठल्याही उंबरठ्यावर पोहचलेली असो रक्षाबंधनाच्या ह्या उत्सवास तीच्या मनास माहेरची आस लागलेली असते. लग्नानंतर तीच्या भूमिकेत बदल झाला असला तरी माहेरची नाती, ऋणानुबंध ती आपल्या हृद्यात कायम जपून ठेवत असते. मुलगी, आई, पत्नी, बहिण, बहिणी अशा भूमिका पार पाडत ती एकाच वेळेस अनेक कर्तव्य पार पाडत असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>व्यवसाय, रोजगारासाठी घराबाहर पडावे लागत असल्याने सर्व भाऊ एकाच शहरात असणार याची खात्री देता येत नाही. बहिणही लग्न झाल्यावर सासरी जाते. त्यामुळे रक्षाबंधनास प्रत्यक्ष भेट होईलच असे सांगता येत नाही. बहुतेकवेळा भाऊ बहिणीकडे येऊन रक्षाबंधन साजरे करतात. कधीकधी बहीणही माहेरी येते. रक्षाबंधन हा मने जुळवणारा उत्सव आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लग्न झाल्यानंतर बहिणीस माहेरी जोडून ठेवणारा दुवा म्हणून हे सण भूमिका पार पाडतात. यानिमित्ताने माहेरच्या माणसांशी तिची भेट होत असते. बहीण- भाऊ शेवटी एकाच मायबापांची लेकरे असतात. लहानपणापासून मोठेहोईपर्यंत सोबत वाढलेले असतात. परिस्थितीनुरूप बहीण-भाऊ एकमेकांपासून दूर असले तरी त्यांनी लहानपणापासूनच्या आठवणी हृद्यातील कप्प्यात जोपासून ठेवलेल्या असतात. हा चिरंतन ठेवास कठीण प्रसंगी त्यांना आधार देत असतो. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824021_1_2.jpg' Alt='Rakhi' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>बहीण-भाऊ एकमेकांचे प्रेरणास्त्रोतही असतात. आपली बहीण सुखात राहावी अशी‍ प्रत्येक भावाची मनोकामना असते. बहीण लहान असली तर भाऊ वडिलांचीच भूमिका पार पाडत असतो. लहानपरी तिला खेळवण्यापासून तिचा प्रत्यके हट्ट पूर्ण करण्यापर्यंत. दादाची ती लाडकी छकुलीच असते. आपल्या छकुलीने चांगले शिकावे, कर्तुत्वनान व्हावे अशीच दादाची इच्छा असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दादाला जसे आपल्या छकुलीचे मन कळत असते तसेच ताईही आपल्या लाडक्या भावाची काळजी घेत असते. मग ते लहान असोत की मोठे. रक्षाबंधन मनाचे बंध कायम जोडून ठेवण्याचे काम करत असतो.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Aug 2007 15:16:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नाते भावा बहिणीचे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/नाते-भावा-बहिणीचे-107082400020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/नाते-भावा-बहिणीचे-107082400020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[बहीण-भावास दरवर्षी प्रतीक्षा असते ती श्रावणमासात येणार्‍या राखी पौर्णिमेची. भावासाठी खास त्याची आवड लक्षात घेऊन बहिणी राखी निवडतात. बहिणीचे लग्न होऊन]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824020_1_1.jpg' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>बहीण-भावास दरवर्षी प्रतीक्षा असते ती श्रावणमासात येणार्‍या राखी पौर्णिमेची. भावासाठी खास त्याची आवड लक्षात घेऊन बहिणी राखी निवडतात. बहिणीचे लग्न होऊन ती दूर रहात असेल किंवा भाऊ शिक्षण किंवा नोकरी निमित्ताने घरापासून दूर असेल तर राखी वेळेवर पोहचायला हवी यासाठी तिची धडपड सुरू असते. भावाचेही तसेच. आपल्या लाडक्या बहिणीसाठी यावर्षी काय भेट घ्यायची याच्या विचारात तो सतत असतो. त्यासाठी दुकाने पालथी घालातो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सर्व आटापिटा झाल्यावर मग तो भाग्याचा दिवस उजाडतो. सकाळीच उठून झरझर सर्व कामे आटोपली जातात. बहिण सडा, रांगोळी घालते. आई गोड-धोड करते. संपूर्ण वातावरण प्रसन्नता व उत्साहाने भारलेले असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्रावणातल्या निर्सगाच्या किमयेने नटलेल्या, सृष्टीचे चैतन्य ओसंडून वाहणार्‍या महिन्यात बहीण-भावांचा हा पवित्र सण येतो. या दोघांच्या नात्यातील गहिवर या दिवशी खऱ्या अर्थाने व्यक्त होतो. वास्तविक लहानाचे मोठे होईपर्यंत भांडण, खोड्या, खेळणं, बागडणं, शाळा, अभ्यास सर्व एकत्रच होत होते. हे सगळे शब्दातीत असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या दिवशी मात्र हे व्यक्त केले जाते. मात्र तेही आगळ्या पद्धतीने. सकाळी सकाळी चंदनाच्या साबणाने आंघोळ करून भावाला रांगोळी घातलेल्या पाटावर बसवले जाते. बहिण त्याला ओवाळते. आपल्या हाताने रेशमी सुताचा धागा असलेली राखी त्याला बांधते. या मांगल्याच्या क्षणी मनात उत्पन्न होणारे भाव फक्त बहिण- भाऊच जाणू शकतात. भाऊ आपण आणलेली भेट बहिणीस देतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बहिण-भावाचे नातेच तसे आहे विश्वास, आदर, त्यागाच्या पायावर उभे असलेले. बहिण ओवाळते त्यावेळी दोघांमध्येही मूक संवाद सुरू असतो. बहिण म्हणत असते, माझ्या भावा मी तुझ्यावर किती माया करते. बहीण भावास यश़, कीर्ती चिंतित असते. माझा भाऊ कर्तृत्ववान व सामर्थ्यवान व्हावा अशीच तिची मनोमन इच्छा असते. तर भाऊ म्हणत असतो, तू काळजी करू नको. अडचण व संकटसमयी धावून येणार तोच खरा भाऊ! तुझा भाऊसुद्धा अशा प्रसंगी नक्की धावून येईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बहीण- भाऊ दूर असले तर बहिण फोन करून <!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824020_1_2.jpg' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  राखी मिळाली का? म्हणून विचारायला कधीच विसरणार नाही. तोपर्यंत तिला चैन पडत नाही. भाऊही बहिणीच्या राखीची चातकाप्रमाणे वाट बघत असतो. राखी घेऊन येणार्‍या पोस्टमनला तो शतशः: धन्यवाद देत असतो. राखीचा लिफाफा हातात पडल्यावरचा आनंद जग जिंकल्यासारखाच असतो. आणि बहिणीने पाठविलेली राखी रक्षाबंधनाच्या दिवशी मनगटावर मिरवण्यातली ऐट काही औरच असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दूर असल्यामुळे प्रत्यक्ष भेट होत नसली तरी बहिणीची राखी व भावाने पाठवलेला राखी मिळाल्याचा संदेश यातूनच त्यांचा संवाद घडत असतो. प्रिय ताई... किंवा छोटी छकुली... तुझी राखी मिळाली.. खूप आनंद झाला... एवढ्या ओळी त्यांच्यासाठी पुरेशा असतात.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Aug 2007 15:15:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[यजमानाला रक्षाबंधन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/यजमानाला-रक्षाबंधन-107082400019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/यजमानाला-रक्षाबंधन-107082400019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रक्षाबंधनाचा सण हा श्रावणातील पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीच्या बंधनाला प्रेमाच्या धाग्यात बांधतो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824019_1_1.jpg' Alt='Rakhi' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>रक्षाबंधनाचा सण हा श्रावणातील पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण भाऊ-बहिणीच्या बंधनाला प्रेमाच्या धाग्यात बांधतो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावून आपल्या संरक्षणाचे बंधन बांधते. त्यालाच आपण राखी असे म्हणतो. राखीचा अर्थ एखाद्याला आपल्या संरक्षणासाठी बांधून ठेवणे, असा आहे. या दिवशी बहिण आपल्या भावाला सूताच्या धाग्याची राखी बांधून आपल्या जीवनाच्या सुरक्षिततेची जबाबदारी त्याच्यावर सोपविते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या दिवशी केवळ बहिणच भावाला राखी बांधते असे नाही. या सणात दुसर्‍याच्या सुरक्षेला विशेष महत्त्व दिले गेले आहे. या दिवशी लवकर उठून प्रातकालीन कर्मे आटोपली पाहिजेत. स्नान-ध्यान करून स्वच्छ वस्त्रे घातली पाहिजेत. सूताच्या वस्त्रात तांदळाची लहान पोती बांधली पाहिजेत. त्यांच्यावर केशर किंवा हळद घालावी. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824019_1_2.jpg' Alt='Rakhi' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>गायीच्या शेणाने घर सारवून घ्यावे. तांदळाचे पीठ मातीच्या घड्यात घालून कलशाची स्थापना करा. पुरोहिताला बोलावून विधीपूर्वक कलशाचे पूजन करा. पूजेदरम्यान तांदळाच्या गाठीला पुरोहित यजमानच्या मनगटावर बांधतो आणि हा मंत्र म्हणतो. </font><br/>    '<font  style='font-size:11pt; color:#FF8000'>येन बुद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:! </font><br/>    <font  style='font-size:11pt; color:#FF8000'>तेनत्वामभिबघ्नामि रक्षें माचल-आचल:!'</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Aug 2007 15:15:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राखी कशी बांधाल?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/राखी-कशी-बांधाल-107082400018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/राखी-कशी-बांधाल-107082400018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[सकाळीच स्नानसंध्या उरकून घ्या
2. आता दिवसभरात कोणत्याही शुभ मुहूर्तावर घरातील एखाद्या पवित्र स्थानावर शेणाने सारवून घ्या.
3. सारविलेल्या जागेवर स्वस्तिक तयार करा.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824018_1_1.jpg' Alt='Rakhi' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> 1. <font  style='font-size:11pt; color:#000000'>सकाळीच स्नानसंध्या उरकून घ्या</font><br/>2. <font  style='font-size:11pt; color:#000000'>आता दिवसभरात कोणत्याही शुभ मुहूर्तावर घरातील एखाद्या पवित्र स्थानावर शेणाने सारवून घ्या.</font><br/>3. <font  style='font-size:11pt; color:#000000'>सारविलेल्या जागेवर स्वस्तिक तयार करा.</font><br/>4. <font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वस्तिकावर पवित्र पाण्याने भरलेला ताब्याचा कलश ठेवा. </font><br/>5. <font  style='font-size:11pt; color:#000000'>कलशात आंब्याची पाने पसरवून ठेवा. </font><br/>6. <font  style='font-size:11pt; color:#000000'>या पानावर नारळ ठेवा.</font><br/>7. <font  style='font-size:11pt; color:#000000'>कलशाच्या दोन्ही बाजूस आसन पांघरूण द्या (एक आसन भावाला बसण्यासाठी आणि दूसरे स्वत:ला   बसण्यासाठी)</font><br/>8. <font  style='font-size:11pt; color:#000000'>आता बहिण-भाऊ कलशाला दोघांच्यामध्ये ठेवून समोरासमोर बसा.</font><br/>9. <font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याच्यानंतर कलशाची पूजा करा.          </font><br/>10. <font  style='font-size:11pt; color:#000000'>नंतर भावाच्या उजव्या हातात नारळ ठेवा किंवा डोक्यावर टॉवेल किंवा टोपी ठेवा.</font><br/>11. <font  style='font-size:11pt; color:#000000'>आता भावाला अक्षतांसहित टिळा लावा.</font><br/>12. <font  style='font-size:11pt; color:#000000'>यानंतर भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधा.</font><br/>13. <font  style='font-size:11pt; color:#000000'>नंतर भावाला मिठाई खाऊ घालून ओवाळणी करा आणि त्याच्या प्रगती व सुखासाठी प्रार्थना करा.</font><br/>14. <font  style='font-size:11pt; color:#000000'>यानंतर घरातील प्रमुख वस्तुलाही राखी बांधा. उदा. पेन, झोका, दरवाजा आदी.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824018_1_2.jpg' Alt='Rakhi' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'>पूजेच्या थाळीत काय-काय ठेवावे?</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पूजेच्या थाळीत खाल‍ील सामग्री ठेवावी.</font><br/>1. <font  style='font-size:11pt; color:#000000'>भावाला बांधण्यासाठी राखी. </font><br/>2. <font  style='font-size:11pt; color:#000000'>टिळा लावण्यासाठी कुंकु व अक्षता</font><br/>3. <font  style='font-size:11pt; color:#000000'>नारळ</font><br/>4. <font  style='font-size:11pt; color:#000000'>मिठाई</font><br/>5. <font  style='font-size:11pt; color:#000000'>डोक्यावर ठेवण्यासाठी लहान रूमाल किंवा टोपी</font><br/>6. <font  style='font-size:11pt; color:#000000'>आरती ओवाळण्यासाठी दिवा</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Aug 2007 15:14:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रक्षाबंधनाचे धार्मिक महत्त्व]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/रक्षाबंधनाचे-धार्मिक-महत्त्व-107082400017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/रक्षाबंधनाचे-धार्मिक-महत्त्व-107082400017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा हे दोन पवित्र सण एकाच दिवशी साजरे करण्यात येतात. प्राचीन व महाभारतकालीन ग्रंथातही या सणाचा संदर्भ सापडतो.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824017_1_1.jpg' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>रक्षाबंधन व नारळी पौर्णिमा हे दोन पवित्र सण एकाच दिवशी साजरे करण्यात येतात. प्राचीन व महाभारतकालीन ग्रंथातही या सणाचा संदर्भ सापडतो. देव व असुर यांच्यातील संघर्षात देवांचा जय झाल्यानंतर या सणास सुरूवात झाल्याचेही मानण्यात येते. दंतकथेनुसार देव व असुर यांच्यातील युद्धात देवांची पीछेहाट होत असलेली बघून देवराज इंद्र यांनी युद्धात भाग घेण्याचा निर्णय घेतला.  इंद्राची पत्नी इंद्राणीने त्याच्या हातात रक्षाबंधन केले. यामुळे त्यांना युद्धात विजय प्राप्त झाला. पुराणांनुसार श्रावण पौर्णिमेस पुरोहितांनी दिलेले आशीर्वाद पवित्र मानले जातात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या सणांस धर्मबंधनाचे स्वरूपही आहे. मध्ययुगीन भारतात बाहेरील आक्रमकांपासून महिलांचे सरंक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत होता. तेव्हापासून भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या पवित्र संस्कृतीस सुरूवात झाली. महाराष्ट्रात नारळी पौर्णिमा म्हणून प्रचलित असलेल्या ह्या सणाच्या दिवशी पर्जन्यदेवता वरूण राजाची आराधना करण्यात येते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या पवित्र दिवशी बहीण भावास अक्षता लावून ओवाळते व राखी बांधते. भाऊही आपल्या लाडक्या बहिणीस दागिने, कपडे यासारख्या भेटवस्तू देतात. रक्षाबंधनास सलोनो नावानेही ओळखले जाते. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी किंवा तळ्यात स्नान करून सूर्यदेवास अर्घ्यदान करण्यात येते. गावानजीक नदी नसल्यास विहिरींवरही ही पूजा केली जाते. ब्राह्मण या दिवशी जुन्या जानव्याचा त्याग करून नवीन जानवे धारण करतात. श्रावण महिन्यातील पौर्णिमेस श्रावण नक्षत्र असल्यास त्यास अनुकूल व लाभदायक मानण्यात येते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आश्विनीपासून रेवतीपर्यंत 27 नक्षत्रात श्रावण नक्षत्राचा क्रम बावीसावा आहे. या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. श्रावण महिन्यातील अंतिम तिथीस येणार्‍या श्रवण नक्ष‍त्राच्या पौर्णिमेस म्हणूनच श्रावणी म्हणण्यात येते. या दिवशीच रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येतो.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Aug 2007 15:14:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कहाणी रक्षाबंधनाची]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/कहाणी-रक्षाबंधनाची-107082400016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/कहाणी-रक्षाबंधनाची-107082400016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रक्षाबंधनाशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. परंतु, आपण येथे काही महत्त्वाच्याच कथा पाहणार आहोत. यापैकी पहिल्या कथेला धार्मिक महत्त्व आहे. बाकीच्या सर्व कथा बहिण]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824016_1_1.jpg' Alt='Rakhi' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>रक्षाबंधनाशी अनेक कथा जोडलेल्या आहेत. परंतु, आपण येथे काही महत्त्वाच्याच कथा पाहणार आहोत. यापैकी पहिल्या कथेला धार्मिक महत्त्व आहे. बाकीच्या सर्व कथा बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक व या सणाच्या महत्त्वासंबंधी आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>इंद्र- इंद्राण</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकदा युधिष्ठिरने भगवान कृष्णाला रक्षाबंधनाची अशी कथा सांगायला लावली की ज्यामुळे मनुष्याची प्रेतबाधा किंवा दु:ख दूर होते.' भगवान कृष्ण म्हणाला- 'हे श्रेष्ठ पांडवा! एकदा असुर आणि देवतांमध्ये सुरू झालेले युद्ध जवळ जवळ बारा वर्षांपर्यंत चालले होते. असुरांनी देवता आणि त्यांचे प्रतिनिधी इंद्र यांनाही पराजित केले होते. अशावेळी इंद्र देवतांसह अमरावतीला पळून गेले. तर दुसरीकडे विजयी दैत्याने तिन्ही लोकांत आपले वर्चस्व निर्माण केले होते. इंद्र देवाने सभेत उपस्थित राहू नये असे राजपदावरून त्याने घोषित केले आणि देवाने मनुष्याने यज्ञ-कर्म करू नये. सर्व लोकांनी माझी (स्वत: ची) पूजा करावी.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दैत्यराजाच्या या आज्ञेने यज्ञ-वेद, पठण किंवा उत्सव सर्व समाप्त झाले. धर्माच्या नाशामुळे देवतांची ताकद कमी होऊ लागली. हे पाहून इंद्राने आपले गुरू बृहस्पतींच्या चरणी प्रार्थना केली, की गुरूवर्य! अशा परिस्थितीत मला इथेच जीव द्यावा लागेल, मला पळूनही जाता येणार नाही आणि मी युद्धातही टिकाव धरू शकणारर नाही. अशावेळी मी काय करू? काहीतरी उपाय सांगा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गुरूवर्य बृहस्पतिने इंद्राचे दु:ख ऐकून इंद्राला रक्षाबंधन करण्यास सांगितले. श्रावण पौर्णिमेच्या सकाळीच मंत्राने रक्षाबंधन करण्यात आले.</font><br/>                   '<font  style='font-size:11pt; color:#FF8000'>येन बद्धो बलिर्राजा दानवेन्द्रो महाबल:।</font><br/>                   <font  style='font-size:11pt; color:#FF8000'>तेन त्वामभिवघ्नामि रक्षे मा चल मा चल:।'</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंद्राणीने श्रावणी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी द्विजांपासून स्वतिवाचन करून रक्षाचा तंतू घेतला आणि इंद्राच्या मनगटावर बांधून युद्धभूमीवर लढण्यासाठी पाठविले. रक्षाबंधनाच्या प्रभावामुळे दैत्यांनी पळ काढला आणि इंद्राचा विजय झाला. तेव्हापासून राखी बांधण्याची प्रथा प्रचलित झाली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8080'>संरक्षणाचे बंधन-रक्षाबंधन</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकदा राजस्थानच्या दोन राजांमध्ये भांडण चालू होते. त्यातील एका राजावर मोगलांनी आक्रमण केले. आक्रमणाची संधी ओळखून दुसर्‍या राजपूत राजाने मोगलांना मदत करण्यासाठी सैन्य तयार ठेवले होते. पन्ना पण या मोगलांच्या वेढ्यात अडकलेली होती. तिने दुसर्‍या राजाला (म्हणजे मोगलांची मदत करणार्‍या राजाला) राखी पाठविली. राखी मिळाल्यानंतर त्याने उलट मोगलांवरच आक्रमण करून त्यांना पराभव केला. अशा प्रकारे रक्षाबंधनाच्या कच्च्या धाग्याने दोन राजांच्या मैत्रीचे पक्के सूत्र बांधले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>कृष्ण-द्रौपदी</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकदा भगवान श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाल्याने रक्ताची धार वाहत होती. हे सर्व पाहून द्रोपदीला राहवले नाही. तिने लगेच आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या हाताला बांधला. त्यामुळे रक्त वाहणे बंद झाले. कृष्ण- द्रौपदीत बहिण-भावाचा बंध निर्माण झाला. त्यामुळे नंतर जेव्हा दु:शासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण केले त्यावेळी श्रीकृष्णाने तिच्या हाकेला ओ देऊन या बंधनाने दिलेली जबाबदारी पार पाडली. हा प्रसंग रक्षाबंधनाचे महत्त्व दर्शवतो.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Aug 2007 15:13:39 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बहिणीला काय भेट द्याल?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/बहिणीला-काय-भेट-द्याल-107082400014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/बहिणीला-काय-भेट-द्याल-107082400014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[बहिण-भावासाठी रक्षाबंधनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. बहिण-भावाच्या आयुष्यातील हा महत्वपूर्ण सण असतो. या दिवशी बहिण]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बहिण-भावासाठी रक्षाबंधनाचे महत्व अनन्यसाधारण आहे. रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. बहिण-भावाच्या आयुष्यातील हा महत्वपूर्ण सण असतो. या दिवशी बहिण भाऊरायास भक्तीभावाने ओवाळते, त्याच्या मनगटावर राखी बांधते. भाऊ बहिणीस भेट देतो व संकटसमयी धावून येण्याचे वचन देतो. राखीपौर्णिमा आली की, बहिणीप्रती आपले प्रेम, स्नेह, आदर व्यक्त करण्यासाठी नेमकी कोणती भेट द्यायची? असा विचार भावाच्या मनात सुरू असतो. तसेच विचार बहिणीच्या मनातही असतात. त्यामुळे या दोघांसाठी काही सूचनाः</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>हे लक्षात ठेवा-</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* भेट घेताना भाऊ-बहिणीने एकमेकांच्या आवडीनिवडी, छंद लक्षात घ्यावा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* दोघांपैकी कुणी एखादी वस्तू घ्यायच्या विचारत असेल, तर लक्षपूर्वक तीच वस्तू घ्या. या भेटीने आनंद तर होईलच शिवाय आपण किती काळजी घेता तेही स्पष्ट होईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* भेटवस्तू चांगल्या दर्जाचीच घ्यावी. यामुळे ती चिरकाळ स्परणात राहील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* मात्र, आपल्या खिशाला परवडेल अशीच वस्तू द्या. किमतीपेक्षा शेवटी भावना महत्वाच्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>भावांसाठी ही भेट द्या : </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824014_1_1.jpg' Alt='Rakhi' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>* स्टायलिश भावासाठी गॉगल, मोबाइल कव्हर, डियोड्रंट, परफ्यूम, आकर्षक घड्याळ, बेल्ट यासारख्या वस्तू घेऊ शकता. ब्रेसलेटसारखी सोने किवा चांदीच्या रंगाची राखीही भावास आवडू शकेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* सोबर पसंत असणार्‍या भावासाठी एक्झ्युक्युटिव्ह शर्टही छान. आवडीनुसार चेक्स, प्लेन किवा लायनिंगचा शर्ट घेता येईल. भावाच्या आवडीचाच रंग निवडा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणारा भाऊ असल्यास त्याच्या उपयोगात येणारी कोणतीही वस्तू आपण निवडू शकता. संदर्भग्रंथ, एखादी चांगली कादंबरी किवा सीडीज.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* भावाचे लग्न झालेले असेल तर त्यांच्या घरासाठी एखादी चांगली भेट घेऊ शकता. चांगली पेटिग्ज, क्रॉकरी किवा त्यांच्या आवडीची मिठाई चॉकलेट्स, सुका मेवा इ.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* भाऊ छोटा असल्यास खेळ किवा खेळाच्या सीडीज घेतल्या तरी चालतील. त्याच्या पसंतीचे कार्टून, चॉकलेट्स काहीही.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>बहिणीसाठी ही भेट द्या : </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824014_1_2.jpg' Alt='Rakhi' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>* बहिणीस दागिन्यांची आवड असल्यास अंगठी, गळ्यातील हार, कानातील रिंग घेऊ शकता. आपल्या बजेटनुसार सोने किवा हिर्‍याचे ‍दागिने देऊ शकता. इमिटेशन ज्वेलरीसुद्धा बाजारात उपलब्ध आहे. मात्र, बहिणीची आवड लक्षात घेऊनच भेट घ्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* फॅशनची आवड असणार्‍या बहिणीसाठी नवीन डिझाईनचे दागिने, कपडे, परफ्यूम, फन्सी टॉप्स किवा मग पारंपारिक दागिने ठेवण्याची पेटी घेऊ शकता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* बहिण छोटी असल्यास तिच्यासाठी आकर्षक टेडी बिअर, चॉकलेट्स घेऊ शकता. तिला वाचनाची आवड असल्यास चांगली कादंबरी घेऊ शकता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बहिणीचे लग्न झाले असल्यास तिच्या घराच्या सजावटीसाठी काही वस्तू देऊ शकता. पेटिंग्स, फ्लॉवरपॉट किवा मूर्ती. परफ्यूम किवा ज्वेलरी आयटम.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Aug 2007 15:12:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भेटीची कदर करा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/भेटीची-कदर-करा-107082400013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/भेटीची-कदर-करा-107082400013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[श्रावणमासातील रक्षाबंधनाचा सण. तमाम बहीण- भाऊ या सणाची आतुरतेने वाट बघत असते. बहीण भाऊरायासाठी आवडती राखी शोधत असते आणि भाऊ लाडक्या बहिणीसाठी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्रावणमासातील रक्षाबंधनाचा सण. तमाम बहीण- भाऊ या सणाची आतुरतेने वाट बघत असते. बहीण भाऊरायासाठी आवडती राखी शोधत असते आणि भाऊ लाडक्या बहिणीसाठी भेटवस्तू. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824013_1_1.jpg' Alt='Rakhi' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राखी व भेटवस्तूची निवड बहीण किंवा भाऊ लहान आहेत की मोठे. शिक्षण, व्यवसाय, आर्थिक परिस्थिती यानुसार ठरत असते. बहीण लहान असली तर ती दादाकडे भेटवस्तूसाठी हट्ट धरत असते. भाऊ लहान असला ताईला काय भेट द्यायची हे ठरविण्यात त्याची अडचण होते. पप्पा किंवा मम्मी आणून देणार तीच भेट तो ताईस देतो. यावेळेस ताई त्याची चांगलीच फिरकी घेत असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वयाने मोठे असलात तर एक प्रकारचे अंडरस्टँडिंग तयार झालेले असते. आवडीनिवडींचाही अंदाज असतो. भाऊ यशस्वी व्यावसायिक किंवा लठ्ठ पगाराच्या नोकरीवर असला तर बहिणीस भेटही तशीच मिळते. एवढे मात्र नक्की की भेटीचे मूल्य किमतीवर ठरत नसून त्यामागच्या भावनेवर ठरते. भेटीच्या माध्यमातून एकमेकांप्रती असलेला आदरभाव, प्रेम, आपुलकी व्यक्त होत असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वेळेनुसार संदर्भ बदलतात त्याप्रमाणेच नवनवीन ट्रेंड येत राहतात. सामाजिक प्रतिष्ठेच्या संकल्पना रूढ होत असतात. खोट्या प्रतिष्ठेचे लेबल त्यास चिकटवण्यात येते. भौतिक जीवनशैलीत नात्यांची उदात्त कल्पना, त्यामागची विचारसरणी, धार्मिक, आध्यात्मिक महत्त्व मागे पडून तकलादू गोष्टींना महत्त्व प्राप्त होते. भाव-भावनांपेक्षा भौतिकतेच्या संकल्पनांची मोजपट्टी लावण्याचा प्रयत्न करण्यात येतो. अनुकरणातून अशा गोष्टी प्रस्थापित होत जातात. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824013_1_2.jpg' Alt='Rakhi' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भावाने किंवा बहिणीने दिलेली भेट आपल्या अपेक्षेप्रमाणे असो किंवा नसो तिचा उदारपणे स्वीकार करणे यातच मोठेपणा असतो. ती भेट नसून देणार्‍याच्या तुमच्या प्रतीच्या भावना त्याच्याशी निगडित असतात. आपल्या प्रतिष्ठेप्रमाणे ती भेट असो अथवा नसो. आपल्या सोसायटीतले, कुटुंबातील व्यक्ती भेटीबद्दल कोणतेही मत व्यक्त करो, भेटीचा सन्मान ही सर्वोत्तम भेट हे विसरू नये. बहीण- भावाच्या नात्यात अशा गोष्टी सहसा उद्भवू नये. भावाने दिलेल्या भेटीबाबत बहिणीने नाराजी दर्शवली तर तो त्या नात्याचाच अनादर नाही का ठरत?</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Aug 2007 15:11:16 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पिस्ता रसमलाई]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/पिस्ता-रसमलाई-107082400026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/पिस्ता-रसमलाई-107082400026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[साहित्य- पनीर ५०० ग्रॅम, दोन लहान चमचे रवा, दीड किलो साखर, पाणी, दूध २ लीटर, अर्धा लहान चमचा इलायाची पावडर, अर्धी वाटी पिस्त्याचे तुकडे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF8000'>साहित्य- </font><font style=' color:#000000;'>पनीर ५०० ग्रॅम, दोन लहान चमचे रवा, दीड किलो साखर, पाणी, दूध २ लीटर, अर्धा लहान चमचा इलायाची पावडर, अर्धी वाटी पिस्त्याचे तुकडे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824026_1_1.jpg' Alt='Rasmalai' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'>प्रक्रिया- </font><font style=' color:#000000;'>पनीरमध्ये रवा मिसळून नरम बनवा. आता पनीरचे छोटे-छोटे गोळे बनवा. साखरेचा घट्ट पाक बनवा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पनीरच्या गोळ्यांना चपटा आकार द्या व घट्ट पाकात टाका. दुधाला अर्धे होईपर्यंत उकळत रहा. आता दुधात इलायची व साखर टाकून शिजवा. पाकातून रसमलाई काढून घट्ट दुधात टाका. गॅस बंद करा व त्यावर पिस्ते टाकून सजवा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Aug 2007 12:42:06 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बदामाची बर्फी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/बदामाची-बर्फी-107082400025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/बदामाची-बर्फी-107082400025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[साहित्य- दोन वाट्या बदाम, दीड वाटी दूध, अर्धी वाटी साखर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF8000'>साहित्य- </font><font style=' color:#000000;'>दोन वाट्या बदाम, दीड वाटी दूध, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी तूप, एक लहान चमचा इलायची पावडर</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>प्रक्रिया- <!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824025_1_1.jpg' Alt='Badam barfi' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> </font><font style=' color:#000000;'>बदाम रात्रीच भिजवण्यासाठी ठेवा. सकाळी पाण्यातून बाहेर काढून दुधाबरोबर मिक्सरमध्ये एकजीव करून घ्या. आता ह्या मिश्रणात साखर टाकून ते चांगल्या पद्धतीने मिसळून घ्या. तुम्ही जेवढे चांगल्या पद्धतीने साखर व मिश्रण एकत्र कराल तेवढी चांगली मिठाई बनेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता गॅस चालू करून या मिश्रणात सलग हलवत रहा. मिश्रण कडक होऊ लागल्यावर त्यात तूप घाला. आता याला तूप लावलेल्या ताटात पसरून द्या व वरून इलायची पावडर टाका. गार झाल्यानंतर हव्या त्या आकारात कापून घ्या.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Aug 2007 12:41:48 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[केशरी रबडी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/केशरी-रबडी-107082400024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/केशरी-रबडी-107082400024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[साहित्य- दूध २ किलो, साखर ३०० ग्रॅम, एक लहान चमचा इलायची पावडर, अर्धा चमचा केशर.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF8000'>साहित्य- </font><font style=' color:#000000;'>दूध २ किलो, साखर ३०० ग्रॅम, एक लहान चमचा इलायची पावडर, अर्धा चमचा केश</font><font style='font-size:11pt;'>र. </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824024_1_1.jpg' Alt='Keshar Rabdi' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'>प्रक्रिया- </font><font style=' color:#000000;'>दूध गरम करून घ्या. साय आल्यानंतर तिला एका बाजूला करत रहा. आता दुधात केशर मिळवा. दुध तोपर्यंत उकळा की जोपर्यंत ते अर्धे ‍होत नाही. आता यात साखर व विलायची पावडर मिळवा. आता गॅस बंद करून बाजूची साय दुधात मिसळून घ्या व ड्रायफूडचे बारीक तुकडे टाकून सजवा. ही तुमची केशरी रबडी तयार झाली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Aug 2007 12:41:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[खव्याची कचोरी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/खव्याची-कचोरी-107082400023_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/खव्याची-कचोरी-107082400023_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[साहित्य- एक वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ, दोन छोटे चमचे पिठी साखर, तूप.
कचोरीच्या आत भरण्यासाठीचे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF8000'>साहित्य- </font><font style=' color:#000000;'>एक वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ, दोन छोटे चमचे पिठी साखर, तूप.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>कचोरीच्या आत भरण्यासाठीचे साहित्</font><font style=' color:#000000;'>य- एक वाटी खवा, अर्धी वाटी ड्रायफ्रूटसचे तुकडे, एक छोटा चमचा खसखस, अर्धी वाटी साखर, एक छोटा चमचा खोबर्‍याचा कि</font><font style='font-size:11pt;'>स. </font><font style='font-size:11pt; color:#FF8000;'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824023_1_1.jpg' Alt='Kavhya kachori' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'>प्रक्रिया- </font><font style=' color:#000000;'>मैद्यात तूप घालून बेसन पीठ व रवा मिसळून त्यात पाणी टाकून मळून घ्यावे.कचोरीच्या आत भरण्याच्या साहित्यात मावा भाजून व मिसळून घ्यावा. सर्व मसाल्यांना मिसळून छोट्या-छोट्या गोळ्या तयार कराव्यात. आता कणकेचा गोळा घेऊन त्याला पसरवून त्यात मिश्रण भरावे व गरम तुपात तळून घ्यावे. नंतर बाहेर काढून त्यावर पाकाचा लेप लावा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Aug 2007 12:41:16 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[खोबर्‍याची मावा बर्फी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/खोबर्‍याची-मावा-बर्फी-107082400022_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-rakshabandhan/खोबर्‍याची-मावा-बर्फी-107082400022_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[साहित्य- खवा १ किलो, सुक्या नारळाचा कीस ३०० ग्रॅम, साखर ६०० ग्रॅम,]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF8000'>साहित्य- </font><font style=' color:#000000;'>खवा १ किलो, सुक्या नारळाचा कीस ३०० ग्रॅम, साखर ६०० ग्रॅम, ड्रायफ्रूटसचे तुकडे १०० ग्रॅम, खाण्याचा रंग</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0708/24/images/img1070824022_1_1.jpg' Alt='Naral Barfi' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top'>ND</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'>प्रक्रिया- </font><font style=' color:#000000;'>एका जाड कढईत खवा घेऊन तो चांगला हलवून घ्यावा. खवा चांगल्या पद्धतीने गरम झाल्यानंतर गॅस बंद करा. आता दुसर्‍या भांड्यात पाकाची चाचणी करा. पाकाची कडक चाचणी झाल्यानंतर त्यामध्ये खवा, खोबर्‍याचा कीस आणि ड्रायफ्रूटसचे तुकडे टाकून </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांना एकत्र करा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता ह्या मिश्रणाचे दोन भाग करा. एका भागात रंग मिसळून दुसरा भाग तसाच राहू द्या. तूप लावलेल्या ताटात साधे मिश्रण पसरावे व त्यावर रंगीत मिश्रण पसरवा. गार झाल्यानंतर हवे त्या आकारात कापून घ्या.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 25 Aug 2007 12:40:31 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:00:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[raksha bandhan]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
