<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[होळी]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/holi-marathi</link>
    <description><![CDATA[रंगांचा आणि पावित्र्यतेचा सण असलेल्‍या होळीचा मनमुराद आनंद लुटा वेबदुनियावर.]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Wed, 10 Jun 2026 01:33:29 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>होळी</title>
      <url>https://marathi.webdunia.com/holi-marathi</url>
      <link>https://marathi.webdunia.com/holi-marathi</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/holi-marathi-1021107.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[सातपुड्यातील वैशिष्ट्यपूर्ण होळी (पाहा व्हिडिओ)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/सातपुड्यातील-वैशिष्ट्यपूर्ण-होळी-पाहा-व्हिडिओ-108032000025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/सातपुड्यातील-वैशिष्ट्यपूर्ण-होळी-पाहा-व्हिडिओ-108032000025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेत होळीच्या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातपुडा पर्वताच्या कुशीत राहणार्‍या आदिवासी (महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांना जोडणारा भाग) समाजात या सणाचे दिवाळसणापेक्षाही जास्त महत्त्व आहे. होळीच्या आठ दिवस आधी आणि आठ....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेत होळीच्या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातपुडा पर्वताच्या कुशीत राहणार्‍या आदिवासी (महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांना जोडणारा भाग) समाजात या सणाचे दिवाळसणापेक्षाही जास्त महत्त्व आहे. होळीच्या आठ दिवस आधी आणि आठ दिवस नंतर चालणार्‍या या उत्सवात आदिवासी समाजातील जनतेचा भोंगर्‍या बाजार भरतो. त्याभागातील प्रत्येक गावात एकेक दिवस हा बाजार भरतो. या बाजारातून आदिवासी संस्कृती दिसून येते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या दिवशी हे आदिवासी कुलदेवतेला नमस्कार करून पारंपरिक नृत्य सादर करतात. रात्रभर आजूबाजूचे लोक एकत्र येऊन नाचगाणी करतात. दारू पितात आणि होळीचा सण साजरा करतात. रात्री कुलदेवतेचा आशीर्वाद घेऊन बोकड कापले जाते. बोकड कापण्याचेही एक वैशिष्ट्य आहे. आपल्या जवळील धारदार शस्त्राने एकाच घावात बोकडाचे धड वेगळे केले जाते. त्यानंतर मरून पडलेल्या बोकडांभोवती रात्रभर नृत्य करत गाणी म्हटली जातात. या बोकडाचे मांस सकाळी शिजवून प्रसाद म्हणून खाल्ले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विशेषतः तरुण-तरुणी या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. कारण या दिवशी त्यांचे विवाह ठरणार असतात. कुलदेवतेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय विवाह करणे ते अपशकून मानतात. या निमित्ताने मोठ्या संख्येने मुले-मुली पारंपरिक वेषभूषेत आलेले असतात. या प्रसंगी प्रत्येकजण आपल्या आवडीने जोडीदार पसंत करतात. या क्षणी मुलगा मुलीला मागणी घालतो. मुलाने दिलेला पानाचा विडा मुलीने स्वीकारला आणि त्याला गुलाल लावू दिला तर ती मुलगी त्या मुलाशी लग्न करण्यास तयार आहे हे गृहीत धरले जाते. त्या रात्री ते दोघेही जण अज्ञात ठिकाणी पळून जातात. त्या ठिकाणी ते चार ते पाच दिवस राहतात. त्यानंतर मुलीच्या माहेरी परत येतात. तिथे समाज पंच ठरवतील तेवढी रक्कम मुलाला मुलीच्या आई-वडिलांना द्यावी लागते. त्याला झगडा असे म्हणतात. ती रक्कम कमीत कमी साडे तेरा हजार रुपये असावी अशी पद्धत आहे. समाज पंचांनी ठरवून दिलेली रक्कम जर मुलाने मुलीच्या आई-वडिलांना दिली तर लग्न निश्चित करून त्यांचे लग्न लावून दिले जाते. आदिवासी समाज आजही मागासलेला समजला जातो. तरीही ते मुला-मुलींना आपल्या आवडीचे जोडीदार निवडू देण्यास प्राधान्य देतात. मात्र आपल्या पांढरपेशा समाजात आजही तरुणांना त्यांच्या पसंतीने जोडीदार निवडू दिले जात नाही. आदिवासींकडून आपण हे नक्कीच शिकायला हवे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>माळव्यातील भगोरीया </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/20/images/img1080320025_1_2.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्यप्रदेशातील माळवा भागातल्या आदिवासी भागातही होळी अशीच साजरी केली जाते. हा उत्सव या भागात भगोरिया नावाने ओळखला जातो. या उत्सवासाठी आदिवासी लोक सजून धजून येत असतात. भगोरियाचा शाब्दिक अर्थ आहे, पळून जाऊन लग्न करणे. येथेही मुला-मुलींनी जोडीदार निवडण्याची पद्धत वरीलप्रमाणेच आहे. पूर्वी या उत्सवाच्या वेळी बरीच भांडणे, मारपीट व्हायची. मात्र आता प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेमुळे काही वर्षांपासून कोणतीच अनुचित घटना घडलेली नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>भगोरीया आणि आधुनिकता</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भगोरीया बाजारातही आता आधुनिकता अवतरली आहे. मुले चांदीच्या दागिन्यांसोबतच मोबाईल बाळगताना दिसतात. ताडी आणि मोहाच्या दारूची जागा आता विदेशी दारूने घेतली आहे. त्याप्रमाणे लस्सी-लिंबूपाण्याऐवजी कोल्ड ड्रिंक दिसते. आदिवासी युवक नृत्य करताना काळा गॉगल घालतात तर तरुणी देखील आधुनिक रंगात रंगलेल्या दिसतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिकलेली तरुण पिढी भगोरियात सामील होताना दिसत नाही. त्यामुळे भगोरिया दरम्यान होणार्‍या लग्नांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आधुनिकतेच्या रेट्यात ही परंपरा लोप होणार तर नाही ना ही भीती आदिवासी बांधवांना सतावते आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0080FF'><b>तुमच्या भागात होळी कशी साजरी करतात? ते इथे जरूर लिहा.</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 20 Mar 2013 18:10:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[होळी म्हणजे वाईट विचारांचे दहन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/होळी-म्हणजे-वाईट-विचारांचे-दहन-108032000023_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/होळी-म्हणजे-वाईट-विचारांचे-दहन-108032000023_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे. ग्रामीण भागात शिमगा या नावाने ओळखला जाणार्‍या सणामागे एक आख्यायिका आहे. 

पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/20/images/img1080320023_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>होळी हा देशभर रंगांचा सण म्हणून ओळखला जात असला तरी महाराष्ट्रात त्याचे महत्त्व वेगळे आहे. ग्रामीण भागात </font><font style=' color:#FF0000;'>शिमग</font><font style=' color:#000000;'>ा या नावाने ओळखला जाणार्‍या सणामागे एक आख्यायिका आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पूर्वी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. त्याला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूचा (नारायणाचा) परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र विष्णूच्या नावाचे नामस्मरण करीत असे. नेमके हेच हिरण्यकश्यपूला मान्य नव्हते. त्यामुळे त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. अखेरीस कंटाळून हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामात त्याने आपल्या बहिणीची मदत घेतली. होलिका हे तिचे नाव. ती राक्षसीप्रवृत्तीची आणि क्रूर होती. तिला अग्नीचे भय नव्हते. अग्नीपासून तिला कोणताच त्रास होत नव्हता. म्हणून हिरण्यकश्यपूने लाकडाची चिता रचली. त्यावर होलिकेला बसविले. आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले. परंतु, प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. होलिका जळून खाक झाली. आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला काहीही झाले नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>थोडक्यात होलिका वाईट प्रवृत्तीची असल्यामुळे तिचा अंतही जळून म्हणजेच वाईट पद्धतीने झाला. त्यामुळे वाईट आचार-विचारांना तिलांजली देणे आणि आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी हाच होळी साजरे करण्यामागचा उद्देश आहे. या दिवशी वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करा जेणेकरून आपले संपूर्ण वर्ष सुख-समाधानाचे जाईल.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होलिकेचा जळून अंत झाला तो दिवस </font><font style=' color:#FF0000;'>फाल्गुन शुद्ध पौर्णिम</font><font style=' color:#000000;'>ा असल्याने दरवर्षी त्यादिवशी होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>महाराष्ट्रा</font><font style=' color:#000000;'>त देखील होळी उत्सव आंनदाने, उत्साहाने साजरे करतात. आदल्या दिवसापासूनच होळी दहनासाठी लाकडे, झाडाच्या फांद्या जमविल्या जातात. काही ठिकाणी ही लाकडे चोरूनही आणली जातात. त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात. सर्वजण झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते, नंतर तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते. त्याच्यावर गवत, वाळलेली लाकडे, गवर्‍या, केळी, इतर फळे रचले जातात. मुहूर्तावर होळीचे पूजन करून मुख्यत: पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. नंतर होळीचे दहन केले जाते. दहन करताना '</font><font style=' color:#FF0000;'>होळी रे होळी पुरणाची पोळी...' </font><font style=' color:#000000;'>अशी घोषणाबाजी केली जाते.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 21 Mar 2008 08:29:14 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गावची होळी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/गावची-होळी-108032000048_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/गावची-होळी-108032000048_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[होळी आठवली की मला माझं लहानपण आठवतं. माझं गाव आठवतं नि होळीची मजाही आठवते. गावात मध्यावर आमचं दुकान. या दुकानाच्या समोरचा रस्ता खालच्या आळीकडे जाणारा. या रस्त्याच्या तोंडावरच आमची होळी असायची......]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/20/images/img1080320048_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>होळी आठवली की मला माझं लहानपण आठवतं. माझं गाव आठवतं नि होळीची मजाही आठवते. गावात मध्यावर आमचं दुकान. या दुकानाच्या समोरचा रस्ता खालच्या आळीकडे जाणारा. या रस्त्याच्या तोंडावरच आमची होळी असायची. गावात होळीची मजा दिवाळीपेक्षाही जास्त असायची. कारण फटाके उडविण्यातली मजा गावात तेव्हा खरोखरच नव्हती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होळीचा दिवस उगवला की आम्हाला होळी खणायचे वेध लागायचे. दुपारी त्या जागेवर पाणी शिंपडून होळी खणायची तयारी सुरू व्हायची. होळीच्या आजूबाजूला सगळी मच्छी विक्रेत्यांची दुकानं होती. मच्छी बोंबिल यांचा वास घेत घेतच होळीच्या जागेची सफाई सुरू होत असे. आणि त्यानंतर होळी खोदली जायची. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याचवेळी आम्हा मुलांपैकी एक गट होळीसाठी लाकडं आणि गवर्‍या गोळा करायला आजूबाजूच्या घरांमध्ये जात असे. या गटात माझा समावेश असे. (कारण खोदकाम वगैरे टाळणे हा उद्देश) आमच्या आगमनाची वर्दी हातातली डबडी देत असत. कुणाच्याही घरी गेल्यानंतर दडा दडा डबडी वाजवत सामुदायिकरित्या एक परवलीचं वाक्य म्हटलं जायचं. 'पाच लाकडं पाच गवर्‍या दिल्याच पाहिजेत.' खणखणीत आवाजात मागणी मांडल्यानंतर घरातील बाई बाहेर येऊन आम्हाला लाकडं आणि गवर्‍या जे काही उपलब्ध असेल ते देत असे. गावात बहुतांश घरांत किमानपक्षी पाणी तापवायला तरी चुलीचाच वापर होत असल्याने लाकडं आणि गवर्‍या जवळपास सगळ्यांच्याच घरी सायच्या. ज्या घरात लाकडं नसत. ती मंडळी गावात लाकडाचे भारे घेऊन येणार्‍या आदिवासी मंडळींकडून भारे घेऊन होळीला देत असत. होळीच्या आजूबाजूला बसणारे 'मांगेले' (मच्छी विकणारे) प्रत्येकी एकेक भारा द्यायचे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ही सगळी लाकडे आणि गवर्‍या घेऊन आम्ही मंडळी होळीच्या तिथे यायचो. तोपर्यंत खणण्याचं काम पूर्ण झालेलं असायचं. मधल्या काळात मोठी मंडळी काम कुठवर चाललंय ते बघायसाठी येऊन जायची. मग संध्याकाळी हातातली काठी टेकत टेकत अप्पाकाका यायचे. हे आमच्या गल्लीत रहाणारे पुरोहित. 'संसार केला घाई घाई म्हातारपणाला काही नाही' हे पालुपद त्यांच्या तोंडी असायचं. हे अप्पाकाका मग मोठ्यांच्या मदतीने होळी रचायचे. होळी रचण्याचीही शास्त्रीय पद्धत आहे. आधी होळीच्या खड्ड्यात मध्ये मोठठं लाकूड ठेवायचं. मग त्याला आधाराला खाली जड छोटी लाकडं रचायची आणि त्याच्या बाजूला गवर्‍या रचायच्या. त्यामुळे मधलं लाकूड हलायचं नाही. मग हळूहळू इतर लाकडं रचत जायची. असं करत करत होळी रचण्याचे काम पूर्ण व्हायचे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मग आजूबाजूच्या बायका येऊन होळीभोवती रांगोळी काढायच्या. छानपैकी होळीची तयारी पूर्ण व्हायची. त्यानंतर अप्पाकाका होळीची पूजा करायचे. आम्ही सगळे त्यांना हवं नको ते बघत असू. त्यानंतर होळी पेटवायचा कार्यक्रम असायचा. अप्पाकाका एका जळत्या लाकडाच्या सहाय्याने होळी पेटवायचे. मग आम्ही बच्चेमंडळी होळी सगळ्या बाजूंनी पेटवायचो. मग धडधडणार्‍या ज्वालांशी स्पर्धा करत आम्ही जोरदार 'बोंब' ठोकायचो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होळी पेटली की मग आजूबाजूची मंडळी होळीला नैवेद्य दाखवायला यायची. या नैवेद्यावेळी होळीत आख्खा नारळ वहायचे. हा नारळ थोडा भाजला गेल्यानंतर होळीतून बाहेर काढला जायचा. आणि मग तो फोडून त्यातलं खोबरं खायचं. या खोबर्‍याची चव निव्वळ अप्रतिम. होळीच्या धुराचा सुगंधही या खोबर्‍यात मिसळलेला असायचा. तो गंध आजही आठवण काढली तरी नाकात येतोय. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होळी एकदा पेटली. सगळयांची जेवणं झाली, की आजूबाजूच्या घरची सगळी मंडळी होळीच्या आसपास येऊन बसायची. मग एक छानपैकी गप्पांची मैफल रंगायची. याची त्याची गंमत, टर उडविणे. किस्से सांगणे यात मजा यायची. मूळची गावातली पण नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळीही या निमित्ताने गावात यायची. तीही मग होळीवर यायची. यानिमित्ताने सगळ्यांच्या भेटी व्हायच्या. त्यामुळे गप्पांना बहर यायचा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->होळी पेटली की मग आजूबाजूची मंडळी होळीला नैवेद्य दाखवायला यायची. या नैवेद्यावेळी होळीत आख्खा नारळ वहायचे. हा नारळ थोडा भाजला गेल्यानंतर होळीतून बाहेर काढला जायचा. आणि मग तो फोडून त्यातलं खोबरं खायचं. या खोबर्‍याची चव निव्वळ अप्रतिम.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>एकीकडे हे चालू असताना होळी रात्रभर पेटती ठेवण्यासाठी लाकडे चोरून आणली जायची. यात आम्हा मुलांना फारच रस. शिवाय त्यात मोठी माणसंही आम्हाला 'मौलिक' मदत करायची. कुणाच्या घराच्या आजूबाजूला ठेवलेली लाकडं घरमालकाच्या नकळत पळवून आणणे हे मोठे शौर्याचे मानले जायचे. कुणाच्या कुंपणातली लाकडं पळव, तर कुणाचं फाटकच पळवून होळीत टाक. असले उद्योग फार चालायचे. यातून काही भांडणही व्हायची. पण ती बाब अलहिदा. लाकडं पळवून नेऊ नये म्हणून अनेक घरातील लोक रात्रभर जागत असत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याशिवाय होळीची आणखी एक मजा म्हणजे लोकांची टर उडवणे. यासाठी काय उद्योग केले जातील याचा नेम नव्हता. कुणी नवपरिणत जोडपे वा गावात बदलून आलेले तरूण जोडपे असले की त्याला खूप त्रास दिला जाई. हे जोडपे झोपी गेले की टारगट मंडळी त्यांच्या घराला कडी लावत. शिवाय एक दोरी घेऊन त्या कडीला मोठा दगड बांधत. नंतर ती दोरी लांबून नेऊन ओढली जात असे. खड खड आवाज येऊन ते जोडपे बिचारे वैतागून जात असे आणि बाहेर येण्याची सोय नसे. मला आठवतंय. एका घरात एक प्रोफेसर जोडपं रहात होतं. त्यांच्या घरावर अल्युमिनियमचे पत्रे होते. त्यांना त्रास देण्यासाठी त्यांच्या घरची कडी लावली जायची. मग लांबून त्यांच्या घरावर छोटे दगड फेकले जायचे. धाड धाड आवाज येऊन ते जोडपं पार वैतागून गेलं होतं. जे मिळेल ते पळवणं आणि होळीत टाकणं हे मोठ्या शौर्याचं लक्षण होतं. त्यामुळे काही पोरं त्या कामात गुंतलेली असायची. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे सुरू असताना होळीवर गप्पांची मैफलही रंगलेली असायची. मग काही मुलं गावातल्या सगळ्या होळींचा फेरफटका मारत असत. मग जातांना प्रत्येक होळीवर थांबून गप्पा मारल्या जायच्या. शिवाय प्रत्येक होळीवर गेल्यावर कचकचीत शिव्या देणं ही प्रथाही आवर्जून पाळली जायची. लहानपणी शिव्यांची एवढी 'दोस्ती' नसल्याने अनेक शिव्यांचे अर्थ कळायचे नाही. मग कधी कधी त्या शिव्या दिल्या की घरातल्यांचा पाठीवर सणसणीत धपाटा बसायचा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रात्रभर होळी जागवल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी घरातलं पाणी तापवायचं पातेलं होळीवर नेऊन तापवलं जायचं. त्यावर तापवलेल्या पाण्यानेच घरातल्या सगळ्यांच्या अंघोळी व्हायच्या. या गावातली लहान मुलं आणखी एक 'उपक्रम' राबवायची. हा उपक्रम म्हणजे सगळी मुलं मुख्य चौकात रस्ता अडवून उभी रहायची आणि येणार्‍या जाणार्‍याकडून 'पोस्त' (पैसे) घ्यायची. पोस्त घेतल्याशिवाय कुणालाही सोडलं जात नसे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होळी म्हटलं की ही सगळी मजा आठवते. लहानपणी केलेल्या गमती-जमती, करामती, पराक्रम सगळं काही आठवतं. त्यावेळी लोकांना जो त्रास दिलं त्याविषयी आज वाईट वाटत असलं तरी ती त्यावेळची मजा होती. सगळे लोक एकत्र यायचे. आनंदाने होळी साजरी करायचे. 'आमची होळी' असा एक अभिमानही असायचा. पुढे शहरात आल्यानंतर हे सगळं संपलं. होळी म्हणजे बिल्डिंगच्या पुढे एक खड्डा खणून चार दोन लाकडं आणून थोड्यावेळासाठी आग निर्माण करणं एवढंच राहिलं. ते ठीक आहे, पण त्या गप्पा, गंमत-जंमत हे सगळं सगळं गावाबरोबर गावातच राहिलं.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 20 Mar 2008 17:57:06 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रंगांचे 'रंग']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/रंगांचे-रंग-108031900042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/रंगांचे-रंग-108031900042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[होळी एक आनंददायी सण आहे. मुख्य म्हणजे हा रंगांचा सण आहे. होळीनंतरचे आठ दिवस म्हणजे नुसती धमाल. या काळात सर्वत्र रंगाचे साम्राज्य असते. कुठे केशर, कण्हेर यांच्या कोमल कळ्या फूलून लाजायला लागतात......]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/19/images/img1080319042_1_1.jpg' Alt='holi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>होळी एक आनंददायी सण आहे. मुख्य म्हणजे हा रंगांचा सण आहे. होळीनंतरचे आठ दिवस म्हणजे नुसती धमाल. या काळात सर्वत्र रंगाचे साम्राज्य असते. कुठे केशर, कण्हेर यांच्या कोमल कळ्या फूलून लाजायला लागतात, तर कुठे चंपा, चमेली आणि चांदनी फुलू लागते. सगळीकडे रंगांचे असे मनोरम दृश्य दिसते. निसर्गही रंगात न्हाऊन निघतो. या रंगांनाही महत्त्व आहे. त्याचा संबंध माणसाशी आणि त्याच्या मनाशीही आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b>निळा: </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निळा रंग धैर्याचे प्रतीक आहे. विशाल गगनाचा हलका निळा रंग धैर्याचे प्रतीक म्हणजेच नभाची प्रकृती त्या रंगाचे प्रतीक बनली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#00FF00'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#00FF00'><b>हिरवा:</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हिरवा रंग गती आणि चंचलतेचे प्रतीक आहे. नदीच्या हिरव्या रंगाची गती, जोश आणि आवेग यात अभिप्रेत आहे.  पाणी रंगहीन असले तरी एकत्रित स्वरूपात नदी हिरव्या रंगाला व्यक्त करते. आणि हा रंग नदीच्या प्रकृतीसारखा जोश आणि गतीला अभिव्यक्त करतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>लाल:</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लाल रंग उत्तेजनेचे प्रतीक आहे. लाल आणि हिरव्या रंगाचे मिश्रणाने जांभळा रंग तयार होतो. हा रंग रहस्यात्मक असल्याने तो त्याचे प्रतीकही बनला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'><b>गुलाबी: </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लाल आणि पांढरा या रंगाच्या मिश्रणातून बनलेला हा रंग कोमलतेचे प्रतीक आहे. हा रंग गुलाबी आहे. गुलाबाला कधी कठोर असू शकेल काय? म्हणूनच गुलाबासारखे कोमल म्हटले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#808080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#808080'><b>पांढरा:</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्वेत चंद्र, श्वेत ससा, श्वेत हंस....पांढरा रंग म्हटला की हे सगळे समोर येते. पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे. मानवाच्या हृदयातही शांती निर्माण करतो. हा रंग बघितल्यानंतर शांततेचा अनुभव  येतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FFFF00'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FFFF00'><b>प‍िवळा: </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पिवळा रंग मीलन आणि आत्मीयतेचे प्रतिक आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>काळा: </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अंधार भीतीनिदर्शक आहे. आणि अंधाराचा रंग काळा असतो. काळा रंग निराशा, मळकटपणा आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 20 Mar 2008 16:59:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[होळी खेळताना हे करू नका!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/होळी-खेळताना-हे-करू-नका-108031900040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/होळी-खेळताना-हे-करू-नका-108031900040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[होळी हा सण नव्हे आनंदोत्सव आहे. पण काळासोबतच होळीत अनेक चुकीच्या बाबीही आल्या आहेत. मैत्री दूर उलट कुणाशी 'पंगा' घेण्याची स्थिती यादिवशी अतिउत्साहामुळे येते.....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/19/images/img1080319040_1_1.jpg' Alt='holi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>होळी हा सण नव्हे आनंदोत्सव आहे. पण काळासोबतच होळीत अनेक चुकीच्या बाबीही आल्या आहेत. मैत्री दूर उलट कुणाशी 'पंगा' घेण्याची स्थिती यादिवशी अतिउत्साहामुळे येते. त्यामुळे होळी, रंगपंचमी खेळताना खालील बाबी लक्षात ठेवा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* गुलाल तसेच कच्चे रंग न वापरू नका. काही लोक शेण, माती, न निघणारे पक्के तसेच विषारी रंग यांचा सर्रास वापर करतात. त्यामुळे या सणाचे पावित्र्य नष्ट होते. म्हणून यांचा वापर करणे टाळा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* यावेळी वाईट तसेच अश्लील गमती-जमती करू नका.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* एखाद्याला चिडवताना त्याच्या स्वाभीमानाला धक्का लागेल असे काही चिडवू नका. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* या सणाला कोणाचेही मन दुखावले जाईल असे वागू नका. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* होळीत झाडे कापून टाकू नका. लाकडाची हानी म्हणजे पर्यावरणाची हानी हे लक्षात घ्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* प्रेम आणि आनंद वाटण्याचा हा सण आहे, हे लक्षात ठेवा. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 20 Mar 2008 16:56:47 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[होळीमागचा शास्त्रार्थ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/होळीमागचा-शास्त्रार्थ-108031900039_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/होळीमागचा-शास्त्रार्थ-108031900039_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[आपण साजर्‍या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/19/images/img1080319039_1_1.jpg' Alt='holi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>आपण साजर्‍या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्वदेखील असते. होळीदहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होळीच्या दुसर्‍याच दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळणे योग्य नव्हे. हे त्या प्रथेचे विकृत रूप आहे. दुसर्‍या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/19/images/img1080319039_1_2.jpg' Alt='holi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>होळीच्या दुसर्‍या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. एकमेकांना गुलाल लावणे आणि रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक असते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बर्‍याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसर्‍या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता थंडी गेली असून गरम पाण्याने स्नान करण्याचा ऋतू संपला. आता थंड पाण्याने स्नान करू शकता असे सांगतही होळे येते. यानंतरची रंगपंचमीही सृष्टीचा नवा रंग दर्शवणारी असते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 20 Mar 2008 16:50:11 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रंगात रंगलेले चित्रपट]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/रंगात-रंगलेले-चित्रपट-108032000018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/रंगात-रंगलेले-चित्रपट-108032000018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रंग हा उत्साह आणि आनंदाचा पर्याय म्हणून ओळखला जातो. म्हणूनच रंगाच्या सणाला सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. अभिव्यक्तीचे माध्यम असलेल्या चित्रपटांनीही]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/20/images/img1080320018_1_1.jpg' Alt='holi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>रंग हा उत्साह आणि आनंदाचा पर्याय म्हणून ओळखला जातो. म्हणूनच रंगाच्या सणाला सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. अभिव्यक्तीचे माध्यम असलेल्या चित्रपटांनीही हे वातावरण टिपले नसते तरच नवल. पण आम्ही इथे चित्रपटातील होळीपेक्षा चित्रपटांच्या नावातला रंग टिपणार आहोत. रंगांचे आणि बॉलीवूडचे नाते किती घट्ट आहे, हे दाखवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>होळीला गुलाल आणि लाल रंगाचा सर्वांत जास्त वापर केला जातो. म्हणून सुरवात या रंगापासूनच करू या. काही चित्रपट लाल रंगांची वापरांनी 'लालेलाल' झाले आहेत. लाल बंगला (1966), लाल किला (1961), लाल पत्थर (1972) आणि लाल हवेली (1944) या चित्रपटांची नावे वाचली किंवा उच्चारली तरी त्यात काही रहस्यमय वाटू लागते. हा या रंगांचा प्रभाव. लाल दुपट्टा (1948) आणि लाल चुनरीया (1983) या चित्रपटात लाल शब्दाचा उपयोग प्रणयासाठी केला आहे. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>पण काही लाल या शब्दांचा वापर केलेली चित्रपटांची नावेही हटके आहेत. उदा. लाल बादशाह (1999), लाल चिठ्‍ठी (1935) आणि लाल चीता (1935). रानी और लाल परी (1975), लाल परी (1954) आणि लाल बुझक्कड (1938). याशिवाय लाल सलाम (2002), काली टोपी लाल रुमाल (1959) आणि लाल बत्ती (1957) या सारखे चित्रपट देखील प्रदर्शित झाले असून त्यांचे नाव लाल आहे.</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#3CC453'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#3CC453'>काही लोकांनी लाल हा शब्द न वापरता त्याची आंग्ल आवृत्ती घेतली आहे. त्यामुळेच या चित्रपटांची नावे ‘रेड रोज’ (1980), ‘रेड सिग्नल’ (1941), रेड स्वस्तिक (2007) आणि ‘रेड’ (2007) आहेत. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'>होळीच्यावेळी निळ्या रंगाचा वापर तुलनेने कमी केला जातो. कदाचित म्हणूनच की काय चित्रपटातही ही नावे कमीच आहेत. ‘ब्लू’ नावाचा चित्रपट येणार येणार म्हणून अजून येतो आहे. पण ब्लू अम्ब्रेला (2004) आणि हैद्राबाद ब्लूज (1998) हे चित्रपट येऊन गेले आहेत. नीला आकाश (1965) आणि नीला (1935) या नावाचे चित्रपटही पहायला मिळाले आहेत. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काही लोक काळ्या रंगाला अशुभ मानतात, पण बॉलीवूडमध्ये हा रंग 'पॉप्युलर' आहे. या रंगाच्या नावावर अनेक चित्रपट आहेत. काळा किंवा ब्लॅक शब्द जोडल्यावर कोणत्याही शब्दाचा अर्थ बदलला जातो. एका निर्मात्याने तर समुद्रच काळा केला आणि चित्रपटाचे नाव काला समुंदर असे ठेवले (1962), तर कोणाला डोंगर काळा दिसला म्हणून त्यांनी काला पर्वत (1971) नावाचा चित्रपट तयार केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>काला घोडा (1963), काला सोना (1975), काला आदमी (1978), काला पत्थर (1979), काला पानी (1958, 1980), काला धंदा गोरे लोग (1986), काला बाजार (1960, 1989), काला कोट (1993), काला सच (1995), सजा-ए-काला पानी (1996), काला चोर (1956), काला आदमी (1978), गोरा आणि काला (1972), दाल में काला (1964) आणि काला चष्मा (1962) या नावाचे चित्रपट येऊन गेले आहेत. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80C0'>काळेपणा आंग्लभाषेतून व्यक्त करणारी ब्लॅक शब्दाचाही वापर बराच झाला आहे. ब्लॅक बॉक्स (1936), ब्लॅक आउट (1942), ब्लॅक कॅट (1959), ब्लॅकमेलर (1959), ब्लॅक रायडर, ब्लॅक टायगर (1960), ब्लॅक शेडो (1963), ब्लॅक ऐरो (1969), ब्लॅकमेल (1973, 2005)  ब्लॅक (2005), ब्लॅक फ्रायडे (2007) अशा प्रकारे अनेक चित्रपटात ब्लॅक शब्दाचा प्रभाव वाढविण्यासाठी उपयोग केला गेला. एका निर्मात्याने बिपाशाच्या नावावरच चित्रपट तयार केला- बिपाशा द ब्लॅक ब्यूटी (2006).</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#11AE1D'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#11AE1D'>क</font><font style='font-size:11pt;'>ाळ</font><font style='font-size:11pt;'>ा रंग अंधाराचे प्रतीक आहे. तर पांढरा रंग उजेडाचे. म्हणून काही निर्मात्यांनी या दोन्ही रंगाच्या नावांचा बरोबर उपयोग केला. नुकताच सुभाष घईचा ‘ब्लॅक एंड व्हाइट’ प्रदर्शित झाला आहे. मि. ब्लॅक मि. व्हाइट आणि द ब्लॅक एंड व्हाइट फॅक्ट सारखे चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत.  </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पांढर्‍या रंगावर ‘श्वेत : द व्हाइट रेनबो’ (2005), व्हाइट नॉइज (2005) प्रदर्शित झाले आहेत. 1977 मध्ये सफेद शब्दाची दोन चित्रपट निर्माण झाली होती. ‘सफेद झूठ’ आणि ‘सफेद हाथी’. सफेद सवार 1941 मध्ये पहायला मिळाला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'>गुलाबी (1966) आणि गाल गुलाबी नैन शराबी (1974) नावाच्या दोन चित्रपटात गुलाबी रंग दाखविला आहे. रंगानेच सर्व रंगाचा आभास होतो. त्यामुळे चित्रपटाच्या नावात रंग शब्द खूप दिसून येतो. रंग शब्दाचे वेगवेगळे अर्थ काढलेले आहेत. उदाहरणार्थ, देशभक्तीचा रंग, रंग दे बसंती (2006) आणि तिरंगा (1993) मध्ये दाखविले आहे. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कोणाला तरी जग मतलबी दिसले म्हणून त्याने चित्रपटाचे नाव 'दो रंगी दुनिया (1933)' ठेवले तर कुणाला जग चांगले वाटले म्हणून त्यांनी आपल्या चित्रपटाचे नाव रंगीन जमाना (1948) असे ठेवले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>ऐश करणार्‍या रंगीला व्यक्तींनाही चित्रपटांच्या नावातून हायलाईट करण्यात आले आहे. म्हणून रंगीला राजपूत (1933), रंगीला नवाब (1935), रंगीला मजदूर (1938), रंगीला जवान (1940), रंगीले दोस्त (1944), रंगीला मुसाफिर (1950), रंगीला (1952, 1995), रंगीला राजा (1960) रंगीला रतन (1976), रंगीन राते (1956) आणि रंगीन कहानी (1947) हे चित्रपट येऊन गेले. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>रंग शब्दाचे अनेक रंग चित्रपटांच्या नावातून दिसले. अपने रंग हजार (1975) आणि रंगबाज (1996) नावाचे चित्रपटही आले. एक्शन आणि सामाजिक चित्रपटाच्या नावातही रंग आला. जसे लहू के दो रंग (1997, 1979), कुरबानी रंग लाएगी (1991), मेहंदी रंग लाएगी (1982) आणि ये खून रंग लाएगा (1970). याशिवाय सात रंग के सपने (1998), रंग (1993), रंग बिरंगी (1983), रुत रंगीली आई (1972), रंगोली (1962), नवरंग (1959), रंगीला राजस्थान (1949) आणि रंग महल (1948) मध्येही रंग पसरला.</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FAAA32'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FAAA32'>होळीचा सण असल्यामुळे होळीच्या नावाच्या चित्रपटाचा विचार केला जायला हवा. होली (1940, 1984), होली आई रे (1970), सिंदूर की होली (1996) नावाचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. कर्मा, कंफेशन एंड होली प्रदर्शित होणार आहेत. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>आपणाला रंगावर आधारीत चित्रपटांची आणखी काही नावे माहित असल्यास आम्हाला जरूर कळवा.</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 20 Mar 2008 12:48:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पुरण पोळी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/पुरण-पोळी-108032000013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/पुरण-पोळी-108032000013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनात पुरणपोळीचे महत्व अनन्यसाधारण आहे. पुरणपोळी करण्याची पद्धत प्रांतानुसार बदलते. विदर्भातील पोळी पुरणाने ठासून भरलेली, तर पश्चिम]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/20/images/img1080320013_1_1.jpg' Alt='holi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनात पुरणपोळीचे महत्व अनन्यसाधारण आहे. पुरणपोळी करण्याची पद्धत प्रांतानुसार बदलते. विदर्भातील पोळी पुरणाने ठासून भरलेली, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुरणाचा भरणा कमी असलेली. पुरणाची गोडी थेट सात समुद्रापार करून युरोप अमेरिकेतही पोहचली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>साहित्य-  </font><font style=' color:#000000;'></b>एक किलो हरभर्‍याची डाळ, दोन किलो साखर, चांगल्या प्रतीच्या गव्हाची कणिक, 20 ग्रॅम इलायची, 250 ग्रॅम साजूक तू</font><font style='font-size:11pt;'>प.   </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>कृती : </font><font style=' color:#000000;'></b>हरभर्‍याची डाळ स्वच्छ पाण्याने धूऊन घ्यावी. गॅसवर 4 लिटर पाणी अल्युमिनियमच्या पातेल्यांत तापायला ठेवावे. पाणी तापल्यानंतर त्यात डाळ घालावी.</font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गॅसचा जाळ साधारण ठेवावा. डाळ शिजायला आल्यावर तिला तांबूस रंग प्राप्त होतो. सुगंधही दरवळू लागतो. डाळ शिजल्यावर त्यात साखर, बारीक वाटलेली इलायची पावडर घालावी. मिश्रण चमच्याने चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे. तयार मिश्रण पुरणवाटप यंत्रातून काढून घ्यावे. चांगली मळलेली कणिक आणखी एकदा तुंबून घ्यावी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कणकेची हाताच्या तळव्यावर पातळ चपाती करून त्यात समप्रमाणात पुरण भरावे. पुरण भरून झाल्यावर पोळपाटावर हळूवारपणे लाटावे. ठासून पुरण भरलेली पोळी लाटल्यावर अलगद तव्यावर टाकावी.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 20 Mar 2008 12:17:03 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[श्रीखंड]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/श्रीखंड-108032000012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/श्रीखंड-108032000012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[तासभर्‍या नंतर दही कापडातून पातेल्यात काढावे. संपूर्ण पाणी निघून गेल्याची खात्री करावी. साखर मिक्सर मधून काढून पिठी करावी. साखरेची पिठी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/20/images/img1080320012_1_1.jpg' Alt='shrikhand' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>साहित्य-  </font><font style=' color:#000000;'></b>दही दोन लिट</font><font style='font-size:11pt;'>र, </font><font style='font-size:11pt;'>साखर पाऊण किल</font><font style='font-size:11pt;'>ो, </font><font style='font-size:11pt;'>विलायची 20 ग्रॅ</font><font style='font-size:11pt;'>म, </font><font style='font-size:11pt;'>बादाम व काजू पन्नास ग्रॅम </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>पूर्वतयारी-  </font><font style=' color:#000000;'></b>दही पांढरया शुभ्र कापडात बांधुन लटकवून ठेवावे बादाम व काजूचे बारीक तुकडे करावे विलायची बारीक करायची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>कृती- </font><font style=' color:#000000;'></b>तासभर्‍या नंतर दही कापडातून पातेल्यात काढावे. संपूर्ण पाणी निघून गेल्याची खात्री करावी. साखर मिक्सर मधून काढून पिठी करावी. साखरेची पिठी पाणी काढलेल्या दह्यात मिसळावी. बारीक केलेले बादाम व काजू मिश्रणात घालावे. विलायची घालावी. मिश्रण चमच्याने फेटून घ्यावे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तयार झालेले श्रीखंड थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवावे. गव्हाची पोळी किवा रताळ्याच्या पोळ्यां सोबत मस्त मेजवानी झोडायची.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 20 Mar 2008 11:59:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>मनोज पोलादे</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[फाफडा (पंजाबी पदार्थ)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/फाफडा-पंजाबी-पदार्थ-108032000011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/फाफडा-पंजाबी-पदार्थ-108032000011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[चण्याच्या पिठात थोडे मोहन घालावे व ओवा, जिरे, हळद, हिंग तिखट व चवीप्रमाणे मीठ हे जिन्नस घालून चांगले मिसळावे. त्यात दूध घालून पीठ भिजवावे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/20/images/img1080320011_1_1.jpg' Alt='fafade' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>साहित्य : </font><font style=' color:#000000;'></b>दोन वाट्या चण्याचे बारीक पीठ, दोन चमचे ओवा, एक चमचा जिरे, हळद, पाऊण चमचा तिखट, मीठ, हिंग, एक कप दूध.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>कृती :  </font><font style=' color:#000000;'></b>चण्याच्या पिठात थोडे मोहन घालावे व ओवा, जिरे, हळद, हिंग तिखट व चवीप्रमाणे मीठ हे जिन्नस घालून चांगले मिसळावे. त्यात दूध घालून पीठ भिजवावे व दोन तास ठेवून द्यावे. नंतर ते चांगले मळावे व पातळ पापडासारखे लाटून तेलात तळावे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 20 Mar 2008 11:37:36 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>सौ. अर्चना गजेंद्र भटूरकर</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बहुरंगी खीर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/बहुरंगी-खीर-108032000010_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/बहुरंगी-खीर-108032000010_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रव्यात थोडे तूप घालून रवा व मैदा भाजावा. गरम असतानाच त्यात पाऊण वाटी साखर, खोवलेले खोबरे व खवा घालून अगदी मंद विस्तवावर गोळा होईपर्यंत परतावे. खाली उतरवून]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/20/images/img1080320010_1_1.jpg' Alt='kheer' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>साहित्य : </font><font style=' color:#000000;'>एक लिटर दूध, अर्धीवाटी बारीक रवा, दोन चमचे मैदा, पाव वाटी खवा, दीड वाटी साखर, पाव वाटी ओले खोबरे, बेदाणे, बदाम, खाण्याचे निरनिराळे रंग.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>कृती : </font><font style=' color:#000000;'>रव्यात थोडे तूप घालून रवा व मैदा भाजावा. गरम असतानाच त्यात पाऊण वाटी साखर, खोवलेले खोबरे व खवा घालून अगदी मंद विस्तवावर गोळा होईपर्यंत परतावे. खाली उतरवून, जितके रंग घालावयाचे असतील, तितके शिजविलेल्या गोळ्याचे भाग करून, त्या प्रत्येकात तो तो रंग घालावा. सर्व भाग वेगवेगळे चांगले मळून घ्यावेत. नंतर तुपाचा हात लावून, प्रत्येक रंगाच्या गोळ्याच्या चण्याएवढ्या बारीक बारीक गोळ्या तयार करून, त्या हाताने घट्ट वळून ठेवाव्यात. गोळ्या सैल झाल्यास त्या दुधात घातल्यावर फुटण्याचा संभव आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दूध आटवूनते पाऊण लिटर करावे. त्याला थोडे कॉर्नफ्लोअर लावून दाटपणा आणावा. नंतर राहिलेली साखर, बेदाणे, बदामाचे काप व वरील निरनिराळ्या रंगाच्या गोळ्या उकळत्या दुधात घालून उकळी आणावी व खाली उतरवून ठेवावे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 20 Mar 2008 11:22:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>डॉ. भारती सुदामे</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[थंडाई]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/थंडाई-108032000009_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/थंडाई-108032000009_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[बादाम भिजत घालून, त्यांची साल काढून टाकावी. पांढरी मिरी नसल्यास काळ्या मिर्‍यांना पाणी लावून, हाताने चोळून त्यांची साल काढावी. नंतर बदामाचा गर, मिरी,]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/20/images/img1080320009_1_1.jpg' Alt='thandai' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'>साहित्य : </font><font style=' color:#000000;'>पंचवीस ते तीस बदाम-बी, दोन चमचे खसखस, आठ दहा पिस्ते, दोन-तीन चमचे काकडीचे बी, </font><font style='font-size:11pt;'>च</font><font style='font-size:11pt;'>ार चमचे चारोळी, दोन चमचे बडीशोप, सात-आठ वेलदोडे, दहा-बारा दाणे पांढरी मिरी, थोडे बेदाणे, दोन ग्लास दूध, दोन ग्लास पाणी, पाच-सहा गुलाबकळ्या किंवा गुलाबाचे पाणी, साखर.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>कृती : </font><font style=' color:#000000;'>बादाम भिजत घालून, त्यांची साल काढून टाकावी. पांढरी मिरी नसल्यास क</font><font style='font-size:11pt;'>ाळ्या मिर्‍यांना </font><font style='font-size:11pt;'>पाणी लावून, हाताने चोळून त्यांची साल काढावी. नंतर बदामाचा गर, मिरी, वेलदोडे, खसखस, पिस्ते, काकडीचे बी, चारोळी, बडीशोप, बेदाणे हे सर्व जिन्नस एकत्र करून बारीक वाटावे. वाटून झाल्यावर तो गोळा व दूध व पाणी एकत्र करावे व गोड पाहिजे असेल त्या प्रमाणात साखर घालून चांगले ढवळावे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>साखर विरघळल्यावर त्याच गुलाबाचे पाणी घालावे. जास्त दाट वाटल्यास दूध किंवा पाणी जरूर असेल, ते घालावे. हवा असल्यास थोडा बर्फ घालून थंडाई पिण्यास द्यावी.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 20 Mar 2008 11:09:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>सौ. स्मिता सतीश मिराशी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[झाडांची ‘होळी’ करू नका!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/झाडांची-‘होळी’-करू-नका-108032000004_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/झाडांची-‘होळी’-करू-नका-108032000004_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/20/images/img1080320004_1_1.jpg' Alt='holi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. </font><font style=' color:#000000;'>जगभरात पर्यावरण बचावासाठी प्रयत्न सुरू असतानाच होळीसाठी झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते. विशेष म्हणजे यंदा जागतिक वनदिनीच होळी साजरी होणार आहे. एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला जात असताना जागतिक वनदिनीच हजारो वृक्षांची कत्तल होणार आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>२१ मार्च जगभरात `वन दिव</font><font style='font-size:11pt;'>स` </font><font style='font-size:11pt;'>म्हणून साजरा केला जातो. गेल्या ३८ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. १९७१ साली युरोपीयन शेतीविषयक संघाच्या २३ व्या सर्वसाधारण सभेत जागतिक वन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यावरणाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडांचे काय महत्त्व आहे याची माहिती मिळावी असा उद्देश समोर ठेवून हा दिवस साजरा केला जात आहे. </font><font style=' color:#FF0080;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>पूर्वी वनदिवस साजरा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे होती. २००६-०७ साली हे कार्य सामाजिक वनीकरण विभागाकडे सोपविण्यात आले. त्यानुसार राज्यात ८,८८४ इको क्लब स्थापण्यात आले. </font><font style=' color:#000000;'>शासकीय पातळीवर पर्यावरण बचावासाठी एवढे प्रयत्न होत असताना जागतिक वनदिनीच हजारों झाडांची कत्तल होण्याची नामुष्की यंदा आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होळीसाठ</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>झाड</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>तोडण्याऐवज</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>केरकचर</font><font style='font-size:11pt;'>ा व </font><font style='font-size:11pt;'>अन्</font><font style='font-size:11pt;'>य </font><font style='font-size:11pt;'>टाका</font><font style='font-size:11pt;'>ऊ </font><font style='font-size:11pt;'>पदार्थांच</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>होळ</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>कराव</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>अस</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>आवाह</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>पर्यावर</font><font style='font-size:11pt;'>ण </font><font style='font-size:11pt;'>प्रेम</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>करि</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>आहे</font><font style='font-size:11pt;'>त. </font><font style='font-size:11pt;'>होळीच्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>निमित्तान</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>पर्यावरणाच</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>माहित</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>देण्याच</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>का</font><font style='font-size:11pt;'>म </font><font style='font-size:11pt;'>स्वयंसेवकांन</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>कराव</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>तसे</font><font style='font-size:11pt;'>च </font><font style='font-size:11pt;'>दुर्गुणांच्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>पुतळाच</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>प्रतिकात्म</font><font style='font-size:11pt;'>क </font><font style='font-size:11pt;'>होळ</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>करू</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>ह</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>स</font><font style='font-size:11pt;'>ण </font><font style='font-size:11pt;'>साजर</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>कराव</font><font style='font-size:11pt;'>ा, </font><font style='font-size:11pt;'>असेह</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>सांगितल</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>जा</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>आह</font><font style='font-size:11pt;'>े. </font><font style='font-size:11pt;'>जागति</font><font style='font-size:11pt;'>क </font><font style='font-size:11pt;'>वनदिन</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>वनाची</font><font style='font-size:11pt;'>च </font><font style='font-size:11pt;'>होळ</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>होई</font><font style='font-size:11pt;'>ल </font><font style='font-size:11pt;'>अस</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>कोणतेह</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>कृत्</font><font style='font-size:11pt;'>य </font><font style='font-size:11pt;'>हो</font><font style='font-size:11pt;'>ऊ </font><font style='font-size:11pt;'>नय</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>यासाठ</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>सर्वांनी</font><font style='font-size:11pt;'>च </font><font style='font-size:11pt;'>प्रयत्</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>करण</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>आवश्य</font><font style='font-size:11pt;'>क </font><font style='font-size:11pt;'>आह</font><font style='font-size:11pt;'>े.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 20 Mar 2008 10:16:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जावयाची गाढवावरून धिंड]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/जावयाची-गाढवावरून-धिंड-108032000002_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/जावयाची-गाढवावरून-धिंड-108032000002_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जावईवेडे गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या विडा गावात धुलिवंदनाच्या दिवशी जावयाला‘सन्मानपूर्वक’ गाढवावरून मिरवले]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>-<font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>महेश जोशी (औरंगाबाद)</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/20/images/img1080320002_1_1.jpg' Alt='holi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>जावईवेडे गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या विडा गावात धुलिवंदनाच्या दिवशी जावयाला‘सन्मानपूर्वक’ गाढवावरून मिरवले जाते. </font><font style=' color:#000000;'>ही परंपरा ७५ वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे सर्व जातीधर्माच्या जावयांची याप्रसंगी मिरवणूक काढली जाते. एकदा मिरवलेला जावई पुन्हा मिरवला जात नाही. आजघडीला गावात जावयांची संख्या शंभराच्या पुढे आहे, तरी धुलिवंदनाची चाहूल लागताच गदर्भ धिंडीच्या धसक्याने जावई भूमिगत होतात. असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत एका जावयाला पकडून परंपरा कायम राखण्यात येथील युवक आतापर्यंत यशस्वी राहिले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरवर्षी गदर्भ धिंडीचा मानकरी कोण ठरतो याकडे लोकांचे लक्ष लागून आहे. विडा हे गाव जहागीरदाराचे गाव म्हणून आळखले जाते.पंच्चाहत्तर वर्षांपूर्वी तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयांची धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून धिंड काढण्यात आली होती. तेव्हापासून जावई धिंड ही गावाची परंपराच होऊन गेली आहे. गावातीलच मुलींशी विवाह केलेले गावजावई, काही घरजावई तर व्यवसायानिमित्त विडातच तळ ठोकून बसलेले जावई अशा एकूण जावयांची संख्या शंभराच्या पुढे गेली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विडेकर आपल्या लाडक्या जावयाला धुलिवंदनादिवशी गाढवावरून सन्मानपूर्वक गावभर मिरवतात व त्याला मनपसंत आहेर करतात. धुलिवंदनादिवशी एकदा मिरवलेला जावई पुन्हा मिरवला जात नाही. गाढव धिंडीसाठी निवडलेला जावई हा कोणत्याही समाजातील असतो. तसेच तो गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नसतो. ऐनवेळेला तावडीत सापडलेल्या जावयांना गाढवावरून मिरवले जाते. मागच्या दोन वर्षांपूर्वी गावातीलच मुलीशी विवाह केलेले मुस्लिम समाजातील शिक्षक असलेले सादेक कुरेशी यांची धिंड काढण्यात आली. यातून विडेकरांनी एकतेचाही संदेश दिलेला आहे. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/20/images/img1080320002_1_2.jpg' Alt='holi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>चपलांचा हार घातलेल्या गाढवावरून जावयाला मिरवले जाते. त्याच्यासमोर भालदार चोपदार रंगाचे पिंप भरलेले असतात. बँडबाजा, ढोलताशा तसेच डॉल्बीच्या गाण्यांच्या आवाजात जावयाला मिरवले जाते. ही मिरवणूक गावभर फिरून शेवटी येथील ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या पारावर विसर्जित होते. तेथे जावयाला युवकांनी गोळा केलेल्या वर्गणीतून मनपसंत आहेर केला जातो. आतापर्यंत जावयाला मिरवण्यामुळे कुठलाही भांडण तंटा झाला नाही हे विशेष. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गावात शंभरावर जावई असले तरी हे चतुर जावई धुलिवंदन जवळ येताच पलायन करतात. मात्र येथील युवक कसल्याही परिस्थितीत एका जावयाला पकडतातच. यंदा या धिंडीचा मान कोण्या जावयाला मिळतो याकडे गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 20 Mar 2008 09:48:06 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रंग? नव्हे बेरंग]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/रंग-नव्हे-बेरंग-108032000001_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/रंग-नव्हे-बेरंग-108032000001_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रंग पंचमी म्हणजे रंगाचा सण. सर्वजण या रंगात न्हाऊन निघतात. मात्र यंदा बाजारातून महागडे रंग आणणार असाल तर सावधान. या रंगांमध्ये आरोग्यास घातक अशी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/20/images/img1080320001_1_1.jpg' Alt='rang' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>रंग पंचमी म्हणजे रंगाचा सण. सर्वजण या रंगात न्हाऊन निघतात. मात्र यंदा बाजारातून महागडे रंग आणणार असाल तर सावधान. या रंगांमध्ये आरोग्यास घातक अशी रसायने असण्याची शक्यता आहे. यामुळे कॅन्सर, तात्पुरता आंधळेपणा आणि मुत्रसंस्थेच्या कार्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रंगपंचमीचा सण देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. यंदा शनिवारी दि. २२ रोजी हा सण येत आहे. या निमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजली आहेत. पूर्वी होळी म्हटले, की फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ अशा हर्बल पदार्थांपासून रंग तयार केले जायचे. या रंगांमुळे रंग पंचमीचा आनंद द्विगुणीत व्हायचा. सोबतच शरीरासाठीही हे रंग फायदेशीर ठरायचे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काळ बदलला तशी रंगपंचमी साजरी करण्याची पध्दतही बदलली. नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या रंगांची जागा रासायनिक रंगांनी घेतली. तुलनेत स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे रंग सर्रासपणे विकले जाऊ लागले. ओले रंग, पेस्ट, पावडर आणि वॉरनिशचा रंगपंचमीनिमित्त उपयोग वाढला. मात्र त्याचे परिणाम ऐकले तर कोणाचाही थरकाप उडेल. या रंगांमध्ये शरीरासाठी अत्यंत घातक अशी ऑक्साईड, कॉपर सल्फेट, ऍल्युमिनिअम ब्रोमाईड, पर्शियन निड, मर्क्युरी सल्फाईड अशी विषारी रसायने टाकलेली असतात. या रसायनांमुळेच हे रंग अधिक गडद होतात व दीर्घकाळ टिकतात. मात्र या रंगांचे काही परिणाम तात्काळ दिसून येतात तर काही दीर्घकाळाने जाणवतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या रंगांमुळे त्वचेची आग होते तर डोळ्यांची जळजळही तत्काळ जाणवते. मात्र दूरगामी परिणाम यापेक्षा गंभीर आहेत. रासायनिक रंगांमुळे मुत्रसंस्थेचे कार्य बिघडण्याची भीती आहे. त्वचेचा कर्करोगही या रंगांमुळे होऊ शकतो. त्वचेचे अन्य आजार, डोळ्यांना सुज व तात्पुरतेच आंधळेपणा यासारखे घातक परिणाम या रंगांमुळे होऊ शकतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वास्तविक पाहता रंगांच्या डब्यावर 'केवळ औद्योगिक उपयोगासाठी' असा स्पष्ट उल्लेख असतो. मात्र जल्लोषाच्या तयारीत असलेली मंडळी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. यंदा उत्साहात रंगपंचमी साजरी करा. मात्र आरोग्याचीही काळजी घ्या, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 20 Mar 2008 09:41:48 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[होळी खेळा, पण सावधगिरीने!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/होळी-खेळा-पण-सावधगिरीने-108031900031_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/होळी-खेळा-पण-सावधगिरीने-108031900031_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[महाशिवरात्र जाताच होळीची चाहूल लागते आणि सर्वजण उत्साहाने होळीच्या तयारीला लागतात. मुंबईतील चाकरमान्यांना लागतात गावाकडचे वेध. आता]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/19/images/img1080319031_1_1.jpg' Alt='holi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाशिवरात्र जाताच होळीची चाहूल लागते आणि सर्वजण उत्साहाने होळीच्या तयारीला लागतात. मुंबईतील चाकरमान्यांना लागतात गावाकडचे वेध. आता तर होळी दोन दिवसावर आली असल्याने होळीची तयारी जोरात सुरु झाल्याचे दिसून येत आहे. बाजारपेठांमध्ये रंगीबिरंगी रंगांनी दुकाने सजली आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पिस्तुल-बंदुक एवढेच नव्हे तर, रॉकेटच्या रुपातील पिचकार्‍या बालमनांना भुरळ घालीत आहेत. असा हा उत्साहाचा आनंदाचा सण, आपला आनंद द्विगुणीत करीत असतो. या आनंदात भर पडावी व त्यावर विरजण पडू नये म्हणून थोडीशी सावधानताही आपण बाळगली पाहिजेच, कारण आज बाजारात विक्रीसाठी ठेवलेले रंग आपल्या रंगाचा बेरंग करु शकतात. यासाठी होळीच्या वेळी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत माहिती या लेखात दिली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होळी सणाच्या वेळी बाजारात फेरफटका मारताना अनेक चित्ताकर्षक रंग आपले लक्ष वेधून घेतात, बालमनालाही ह्या रंगाची भुरळ पडते आणि हे रंग शेवटी मुलांच्या हट्टापायी आपण खरेदी करतो, पण सावधान? हे रंग विषारी असू शकतात, म्हणून हे रंग खरेदी करताना दुकानदाराकडे याबाबत चौकशी करावी. या आकर्षक रंगामध्ये घातक रसायन असू शकते आणि त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरास भोगावा लागतो. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/19/images/img1080319031_1_2.jpg' Alt='holi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>या रंगानी होळी खेळण्यास डोळे आणि कानाच्या पडद्यांनाही इजा होऊ शकते. काही जण तर या रंगामध्ये बूट पॉलिश ऑईलपेंट हेअरडायही मिसळतात. या सर्व बाबी आपल्या त्वचेवर दूरगामी परिणाम करु शकतात. यामुळे त्वचेचा कर्करोग, केस गळणे, त्वचेवर सफेद डाग पडणे, त्वचारोग अशा समस्याही उद्भवू शकतात, स्कारलेटरेड, क्रिस्टल व्हॉयलेट, ब्रिलियंट ग्रीन हे रंग कातडीस अपायकारक आहेत. रंगात मिसळण्यात आलेली रांगोळी किंवा मार्बल पावडर सारखे खरखरीत पदार्थ डोळ्यात गेल्यास डोळ्यांना गंभीर इजा होऊन दृष्टीवरही परिणाम होऊ शकतो. म्हणून मुलांना असे रंग देताना याबाबत संपूर्ण चौकशी करुनच मग हे रंग खेळण्यास द्यावेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या शिवाय हे रंगीत पाणी पोटात गेल्यास पचनाच्या, डोळ्यात गेल्यास डोळे जळजळणे अशाही तक्रारी उद्भवू शकतात. काही ठिकाणी चिखल, गटाराचे खराब पाणी याचा वापर करुन सामूहिक होळी खेळली जाते. हा जीवघेणा प्रकारच आहे, हे घाण पाणी पोटात गेले तर, काय होईल याची कल्पनाच करवत नाही, म्हणून हा उत्साहाचा आनंदाचा सण नैसर्गिक रंगाने खुल्या रंगाची उधळण करुनच खेळून आनंद द्विगुणीत करावा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>होळी खेळताना ही सावधगिरी बाळग</font><font style=' color:#000000;'>ा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होळी खेळताना जुनेच कपडे घालावे. रंगामुळे कसे गळण्यासारख्या समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून प्लॅस्टिकच्या टोपीचा वापर करण्याची सक्ती मुलांना करावी. होळी खेळण्यापूर्वी शरीरास खोबरेल तेल लावावे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रस्त्याने जाणार्‍या येणार्‍या अनोळखी व्यक्तीवर रंग उडवू नका, त्यांच्यावर तसेच आपापसातही रंगीत  पाणी भरलेले फुगे फेकून मारु नका, यामुळे कानास आणि डोळ्यांना इजा होवून प्रसंगी अंधत्वही येवू शकते. रंग खेळताना कोणावरही जबरदस्ती करु नका, अचानक पाठमोरे जावूनही रंग लावू नका, यामुळे डोळ्यात आणि कानात रंग जाण्याची शक्यता असते आणि शेवटी महिलांच्या, मुलींच्या अंगावर रंग फेकू नका त्यांची चेष्टा मस्करी करुन सणाची मजा घालवू नका.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होळी खेळताना डोळ्यात जर जळजळ झाली तर, ताज्या स्वच्‍छ पाण्याने डोळे हळू हळू धुवा, चोळू नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, रंगामुळेही चक्कर, मळमळ आणि ताप आल्यासारखे किंवा रंगाची एलर्जी वाटली तर घरगुती उपचार न करता लगेचच डॉक्टरांना दाखवा. शरीरास खाज, जळजळ येत असल्यासही त्वचा तज्ज्ञास दाखवा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रंगाची होळीत उधळण करत असताना कान आणि डोळ्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. होळी खेळताना अचानक कुठून तरी फेकल्या गेलेल्या फुग्यामुळे समस्या निर्माण होवू शकतात, म्हणून मुलांना फुगे देणे टाळावे. असा फुगा लागल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>असा हा रंगाची उधळण करणारा, सण साजरा करताना सावधानता बाळगणे महत्त्वाचे आहे. यामुळे आनंदात वाढ होऊन परस्पर बंधुभाव आणि प्रेमही वाढीस लागेल, यात शंका नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>माहिती उपसंचालक, महाराष्ट्र शासन)</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 19 Mar 2008 18:50:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[झाडांची ‘होळी’ करू नका!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/झाडांची-‘होळी’-करू-नका-108031900051_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/झाडांची-‘होळी’-करू-नका-108031900051_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. जगभरात पर्यावरण बचावासाठी प्रयत्न सुरू असतानाच.....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय संस्कृतीत होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी वाईट प्रवृत्तींचे दहन करण्याकरीता होळी पेटवली जाते. मात्र, असे करताना अनेक वृक्षांचा नाहक बळी दिला जातो. जगभरात पर्यावरण बचावासाठी प्रयत्न सुरू असतानाच होळीसाठी झाडांची सर्रासपणे कत्तल केली जाते. विशेष म्हणजे यंदा जागतिक वनदिनीच होळी साजरी होणार आहे. एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला जात असताना जागतिक वनदिनीच हजारो वृक्षांची कत्तल होणार आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>२१ मार्च जगभरात `वन दिव</font><font style='font-size:11pt;'>स` </font><font style='font-size:11pt;'>म्हणून साजरा केला जातो. गेल्या ३८ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. १९७१ साली युरोपीयन शेतीविषयक संघाच्या २३ व्या सर्वसाधारण सभेत जागतिक वन दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यावरणाचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी झाडांचे काय महत्त्व आहे याची माहिती मिळावी असा उद्देश समोर ठेवून हा दिवस साजरा केला जात आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पूर्वी वनदिवस साजरा करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेकडे होती. २००६-०७ साली हे कार्य सामाजिक वनीकरण विभागाकडे सोपविण्यात आले. त्यानुसार राज्यात ८,८८४ इको क्लब स्थापण्यात आले. शासकीय पातळीवर पर्यावरण बचावासाठी एवढे प्रयत्न होत असताना जागतिक वनदिनीच हजारों झाडांची कत्तल होण्याची नामुष्की यंदा आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होळीसाठ</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>झाड</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>तोडण्याऐवज</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>केरकचर</font><font style='font-size:11pt;'>ा व </font><font style='font-size:11pt;'>अन्</font><font style='font-size:11pt;'>य </font><font style='font-size:11pt;'>टाका</font><font style='font-size:11pt;'>ऊ </font><font style='font-size:11pt;'>पदार्थांच</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>होळ</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>कराव</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>अस</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>आवाह</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>पर्यावर</font><font style='font-size:11pt;'>ण </font><font style='font-size:11pt;'>प्रेम</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>करि</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>आहे</font><font style='font-size:11pt;'>त. </font><font style='font-size:11pt;'>होळीच्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>निमित्तान</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>पर्यावरणाच</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>माहित</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>देण्याच</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>का</font><font style='font-size:11pt;'>म </font><font style='font-size:11pt;'>स्वयंसेवकांन</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>कराव</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>तसे</font><font style='font-size:11pt;'>च </font><font style='font-size:11pt;'>दुर्गुणांच्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>पुतळाच</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>प्रतिकात्म</font><font style='font-size:11pt;'>क </font><font style='font-size:11pt;'>होळ</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>करू</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>ह</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>स</font><font style='font-size:11pt;'>ण </font><font style='font-size:11pt;'>साजर</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>कराव</font><font style='font-size:11pt;'>ा, </font><font style='font-size:11pt;'>असेह</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>सांगितल</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>जा</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>आह</font><font style='font-size:11pt;'>े. </font><font style='font-size:11pt;'>जागति</font><font style='font-size:11pt;'>क </font><font style='font-size:11pt;'>वनदिन</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>वनाची</font><font style='font-size:11pt;'>च </font><font style='font-size:11pt;'>होळ</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>होई</font><font style='font-size:11pt;'>ल </font><font style='font-size:11pt;'>अस</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>कोणतेह</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>कृत्</font><font style='font-size:11pt;'>य </font><font style='font-size:11pt;'>हो</font><font style='font-size:11pt;'>ऊ </font><font style='font-size:11pt;'>नय</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>यासाठ</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>सर्वांनी</font><font style='font-size:11pt;'>च </font><font style='font-size:11pt;'>प्रयत्</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>करण</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>आवश्य</font><font style='font-size:11pt;'>क </font><font style='font-size:11pt;'>आह</font><font style='font-size:11pt;'>े. </font><font style='font-size:11pt;'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 19 Mar 2008 18:49:17 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जावयाची गाढवावरून धिंड]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/जावयाची-गाढवावरून-धिंड-108031900050_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/जावयाची-गाढवावरून-धिंड-108031900050_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जावईवेडे गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या विडा गावात धुलिवंदनाच्या दिवशी जावयाला ‘सन्मानपूर्वक’ गाढवावरून मिरवले जाते.ही परंपरा ७५ वर्षांपासून सुरू आहे......]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>जावईवेडे गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या विडा गावात धुलिवंदनाच्या दिवशी जावयाला ‘सन्मानपूर्वक’ गाढवावरून मिरवले जाते.ही परंपरा ७५ वर्षांपासून सुरू आहे.विशेष म्हणजे सर्व जातीधर्माच्या जावयांची याप्रसंगी मिरवणूक काढली जाते. एकदा मिरवलेला जावई पुन्हा मिरवला जात नाही. आजघडीला गावात जावयांची संख्या शंभराच्या पुढे आहे, तरी धुलिवंदनाची चाहूल लागताच गदर्भ धिंडीच्या धसक्याने जावई भूमिगत होतात. असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत एका जावयाला पकडून परंपरा कायम राखण्यात येथील युवक आतापर्यंत यशस्वी राहिले आहेत. दरवर्षी गदर्भ धिंडीचा मानकरी कोण ठरतो याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विडा हे गाव जहागीरदाराचे गाव म्हणून आळखले जाते.पंच्चाहत्तर वर्षांपूर्वी तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयांची धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून धिंड काढण्यात आली होती. तेव्हापासून जावई धिंड ही गावाची परंपराच होऊन गेली आहे. गावातीलच मुलींशी विवाह केलेले गावजावई, काही घरजावई तर व्यवसायानिमित्त विडातच तळ ठोकून बसलेले जावई अशा एकूण जावयांची संख्या शंभराच्या पुढे गेली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विडेकर आपल्या लाडक्या जावयाला धुलिवंदनादिवशी गाढवावरून सन्मानपूर्वक गावभर मिरवतात व त्याला मनपसंत आहेर करतात.धुलिवंदनादिवशी एकदा मिरवलेला जावई पुन्हा मिरवला जात नाही. गाढव धिंडीसाठी निवडलेला जावई हा कोणत्याही समाजातील असतो. तसेच तो गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नसतो. ऐनवेळेला तावडीत सापडलेल्या जावयांना गाढवावरून मिरवले जाते. मागच्या दोन वर्षांपूर्वी गावातीलच मुलीशी विवाह केलेले मुस्लिम समाजातील शिक्षक असलेले सादेक कुरेशी यांची धिंड काढण्यात आली. यातून विडेकरांनी एकतेचाही संदेश दिलेला आहे. चपलांचा हार घातलेल्या गाढवावरून जावयाला मिरवले जाते. त्याच्यासमोर भालदार चोपदार रंगाचे पिंप भरलेले असतात. बँडबाजा, ढोलताशा तसेच डॉल्बीच्या गाण्यांच्या आवाजात जावयाला मिरवले जाते. ही मिरवणूक गावभर फिरून शेवटी येथील ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या पारावर विसर्जित होते. तेथे जावयाला युवकांनी गोळा केलेल्या वर्गणीतून मनपसंत आहेर केला जातो. आतापर्यंत जावयाला मिरवण्यामुळे कुठलाही भांडण तंटा झाला नाही हे विशेष. गावात शंभरावर जावई असले तरी हे चतुर जावई धुलिवंदन जवळ येताच पलायन करतात. मात्र येथील युवक कसल्याही परिस्थितीत एका जावयाला पकडतातच. यंदा या धिंडीचा मान कोण्या जावयाला मिळतो याकडे गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 19 Mar 2008 18:48:01 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>महेश जोशी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[हे रंग? नव्हे बेरंग]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/हे-रंग-नव्हे-बेरंग-108031900049_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/हे-रंग-नव्हे-बेरंग-108031900049_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रंग पंचमी म्हणजे रंगाचा सण. सर्वजण या रंगात न्हाऊन निघतात. मात्र यंदा बाजारातून महागडे रंग आणणार असाल तर सावधान. या रंगांमध्ये आरोग्यास घातक अशी रसायने असण्याची शक्यता आहे.....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>रंग पंचमी म्हणजे रंगाचा सण. सर्वजण या रंगात न्हाऊन निघतात. मात्र यंदा बाजारातून महागडे रंग आणणार असाल तर सावधान. या रंगांमध्ये आरोग्यास घातक अशी रसायने असण्याची शक्यता आहे. यामुळे कॅन्सर, तात्पुरता आंधळेपणा आणि मुत्रसंस्थेच्या कार्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रंगपंचमीचा सण देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. यंदा शनिवारी दि. २२ रोजी हा सण येत आहे. या निमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजली आहेत. पूर्वी होळी म्हटले, की फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ अशा हर्बल पदार्थांपासून रंग तयार केले जायचे. या रंगांमुळे रंग पंचमीचा आनंद द्विगुणीत व्हायचा. सोबतच शरीरासाठीही हे रंग फायदेशीर ठरायचे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काळ बदलला तशी रंगपंचमी साजरी करण्याची पध्दतही बदलली. नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या रंगांची जागा रासायनिक रंगांनी घेतली. तुलनेत स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे रंग सर्रासपणे विकले जाऊ लागले. ओले रंग, पेस्ट, पावडर आणि वॉरनिशचा रंगपंचमीनिमित्त उपयोग वाढला. मात्र त्याचे परिणाम ऐकले तर कोणाचाही थरकाप उडेल. या रंगांमध्ये शरीरासाठी अत्यंत घातक अशी ऑक्साईड, कॉपर सल्फेट, ऍल्युमिनिअम ब्रोमाईड, पर्शियन निड, मर्क्युरी सल्फाईड अशी विषारी रसायने टाकलेली असतात. या रसायनांमुळेच हे रंग अधिक गडद होतात व दीर्घकाळ टिकतात. मात्र या रंगांचे काही परिणाम तात्काळ दिसून येतात तर काही दीर्घकाळाने जाणवतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या रंगांमुळे त्वचेची आग होते तर डोळ्यांची जळजळही तत्काळ जाणवते. मात्र दूरगामी परिणाम यापेक्षा गंभीर आहेत. रासायनिक रंगांमुळे मुत्रसंस्थेचे कार्य बिघडण्याची भीती आहे. त्वचेचा कर्करोगही या रंगांमुळे होऊ शकतो. त्वचेचे अन्य आजार, डोळ्यांना सुज व तात्पुरतेच आंधळेपणा यासारखे घातक परिणाम या रंगांमुळे होऊ शकतो. वास्तविक पाहता रंगांच्या डब्यावर 'केवळ औद्योगिक उपयोगासाठी' असा स्पष्ट उल्लेख असतो. मात्र जल्लोषाच्या तयारीत असलेली मंडळी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. यंदा उत्साहात रंगपंचमी साजरी करा. मात्र आरोग्याचीही काळजी घ्या, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 19 Mar 2008 18:47:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[असे करा होलिकापूजन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/असे-करा-होलिकापूजन-108031900048_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/असे-करा-होलिकापूजन-108031900048_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[फाल्गून शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आठ दिवस होलाष्टक साजरे केले जाते. त्यासोबतच होळी उत्सव साजरा करण्याची सुरूवात होते. होळीची तयारी देखील तेव्हापासूनच सुरू होते. होळी दहन आणि पूजा यासाठी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>फाल्गून शुक्ल अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आठ दिवस होलाष्टक साजरे केले जाते. त्यासोबतच होळी उत्सव साजरा करण्याची सुरूवात होते. होळीची तयारी देखील तेव्हापासूनच सुरू होते. होळी दहन आणि पूजा यासाठी खालील बाबींकडे लक्ष द्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* होळीला कोणत्याही झाडाची लाकडे (फांद्या) कापून त्यावर रंगबिरंगी कपड्याचे तुकडे बांधले जातात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* प्रत्येक जम झाडाच्या त्या फांदीला कापडाचा एक तुकडा बांधतो. ती फांदी कपड्यांच्या तुकड्यांनी पूर्णपणे झाकली जाते, तेव्हा तिला सार्वजनिक ठिकाणी गाडले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* नंतर त्या फांदीच्या चहुबाजूने लोक उभे रहातात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* गवत, वाळलेली लाकडे, गवर्‍या होळीत रचल्या जातात. त्यालाच होळी म्हणतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* त्यानंतर मुहूर्तानुसार होलिका पूजन केले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* वेगवेगळ्या क्षेत्रात आणि समाजात वेगवेगळ्या पध्दतीने पूजा केली जाते. आपल्या पारंपारीक पूजा पध्दतीच्या आधारे पूजा करायला हवी. होळी पूजनावेळी खालील मंत्राचे उच्चारण करायला हवे...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>अहकूटा भयत्रस्तैः कृता त्वं होलि बालिशैः ।</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>अतस्वां पूजयिष्यामि भूति-भूति प्रदायिनीम्‌ ॥</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* पूजनानंतर होळी दहन केले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* दहनानंतर गव्हाच्या ओंब्या त्यात भाजल्या जातात. हा सण नवीन पिकाच्या आनंदातही साजरा केला जातो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* होळी दहनानंतर जी राख उरते. तिला भस्म म्हटले जाते. ते शरीरावर लावायला हवे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* राख लावताना खालील मंत्राचे उच्चारण करावे...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>वंदितासि सुरेन्द्रेण ब्रम्हणा शंकरेण च ।</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>अतस्त्वं पाहि माँ देवी! भूति भूतिप्रदा भव ॥</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होळीची गरम राख घरात समृध्दी आणते असे मानले जाते. असे केल्याने घरात शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 19 Mar 2008 18:45:16 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चित्रपटातील होळीचे रंग]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/चित्रपटातील-होळीचे-रंग-108031900046_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/चित्रपटातील-होळीचे-रंग-108031900046_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[होळीचे रंग (चित्रपटवाल्यांसाठी रंगपंचमी) चित्रपटांमध्येही उधळले गेले आहेत. फागून नावाचे दोन चित्रपट बनले आहेत. 'होली आयी रे' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. 'होली' या नावाचाही एक चित्रपट आला होता......]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>होळीचे रंग (चित्रपटवाल्यांसाठी रंगपंचमी) चित्रपटांमध्येही उधळले गेले आहेत. फागून नावाचे दोन चित्रपट बनले आहेत. 'होली आयी रे' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. 'होली' या नावाचाही एक चित्रपट आला होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>होळीचा संबंध इतर बाबींशी जोडून चित्रपट काढण्यात आले. 'फागून' या‍ चित्रपटात धमेंद्र आणि वहिदा रहेमान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. याचे कथानक होळी या विषयाशीच संबंधीत आहे. यात होळीच्या दिवशी रंग टाकताना नायिका पतीला त्याच्या बेकारीविषयी सुनावते. नायक गुपचूप घर सोडून निघून जातो आणि पूर्णपणे अनोळखी जीवन व्यतीत करतो. पोटाला चिमटे घेऊन तो बायकोसाठी साड्या घेत असतो. पण होळी त्याच्या जीवनात नैराश्य आणते. कुठून तरी आलेली ठिणगी त्याच्या साड्यांची होळी करते. नायक त्या आगीतून कशीबशी एक साडी वाचवतो. होळीच्या दिवशी तो पत्नीला भेटतो आणि ही साडी तिला देतो. 'पिया संग खेलो होली, फागुन आयो रे' हे या चित्रपटातील गीत लोकप्रिय ठरले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजकुमार संतोषी यांच्या 'दामिनी' या चित्रपटात होळीच्या ठिकाणी तरूण एका तरूणीच्या आयुष्याची 'होळी' करतात हे दाखविले आहे. तारूण्याच्या माजात हे तरूण आपल्याच घरातील मोलकरणीवर बलात्कार करतात. त्यांच्याविरूध्द त्याच घरची सून धैर्याने लढा देते. या चित्रपटात हा सण आणि या सणाच्या निमित्ताने त्याचा होणारा बेरंग फार छान दाखविला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'><b>चित्रपटांमधील होळीवर आधारीत गीते....</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>मदर इंडिया' चित्रपटातील 'होली आई रे'...</font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>फागुन' मधील 'पिया संग खेलो होरी व फागुन आयो रे'</font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>कटी पतंग' चित्रपटातील 'आज न छोड़ेंगे'...</font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>जख्मी' चित्रपटातील 'आई-आई रे होली'....</font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>नवरंग' चित्रपटातील 'आया होली का त्योहार'...</font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>कोहिनूर' चित्रपटातील 'तन रंग लो ली आज मन रंग ल?....</font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>आपकी कसम' चित्रपटातील 'जय-जय शिवशंकर'...</font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>आखिर क्यों' चित्रपटातील 'सात रंग में खेल रही है'....</font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>शोले' चित्रपटातील 'होली के दिन दिल खिल जाते हैं'...</font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>सिलसिला' चित्रपटातील 'रंग बरसे भीगे चुनरवाली रंग बरसे...</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 19 Mar 2008 18:39:08 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[होळी खेळल्यानंतर काय करावे?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/होळी-खेळल्यानंतर-काय-करावे-108031900033_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/होळी-खेळल्यानंतर-काय-करावे-108031900033_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[खूप जणांना रंग खेळायला आवडते. त्यात चुकीचे काही नाही. पण त्याचबरोबर रंगांमुळे त्वचेचे नुकसान तर होणार नाही ना? अशी भीतीही असते. पण आता तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/19/images/img1080319033_1_1.jpg' Alt='holi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>खूप जणांना रंग खेळायला आवडते. त्यात चुकीचे काही नाही. पण त्याचबरोबर रंगांमुळे त्वचेचे नुकसान तर होणार नाही ना? अशी भीतीही असते. पण आता तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. तुम्ही मनसोक्त रंग खेळू शकता. कारण काही अशा घरगुती वस्तूंच्या मदतीने आपण आरामात रंग काढू शकता, मग आता वेळ व घालवता रंग खेळण्यासाठी तयार व्हा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* बेसनात लिंबू व दूध टाकून त्याची पेस्ट बनवून त्वचेला लावा. 10-15 मिनिटे पेस्टला तसेच राहू द्या. मग कोमट पाण्याने तोंड-हाथ धुऊन टाका.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* काकडीच्या रसात थोडं गुलाबपाणी आणि एक चमचा सिरका टाका आणि त्याची पेस्ट तयार करून त्याने तोंड धुतल्याने चेहर्‍याला लागलेले सर्व रंग दूर होऊन त्वचा उजळेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*मुळ्याचा रस काढून त्यात दूध व बेसन किंवा मैदा टाकून पेस्ट बनवून चेहर्‍याल लावल्याने रंग निघून जातील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* त्वचेवर जास्त डार्क रंग लागला असेल तर दोन चमचे झिंक ऑक्साअड आणि दोन चमचे कॅस्टर ऑईल मिसळून लेप लावून चेहर्‍यावर लावावे. आता स्पंजाने रगडून चेहरा धुऊन टाकावा. आणि नंतर 15-20 मिनिटाने साबण लावून चेहरा धुऊन टाकावा, तुमचा चेहरा उजळेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* जवसाचा आटा आणि बदामाचे तेल मिक्स करून लावावे. त्याने सुद्धा रंग निघून जातो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* दुधात थोडीशी कच्ची पपई वाटून मिसळून घ्यावी. त्यात थोडीशी मुलतानी माती व थोडंसं बदाम तेल टाकावे आणि अर्ध्या तासाने चेहरा धुऊन टाकावा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* संत्र्याच्या साली आणि मसुराची डाळ व बदामाला दुधात टाकून त्याची पेस्ट बनवावी, या तयार पेस्टला संपूर्ण त्वचेला लावावे आणि धुऊन टाकावे. तुमची त्वचा एकदम चमकदार होऊन जाईल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 19 Mar 2008 17:03:19 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रंग खेळताय? ही काळजी घ्या]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/रंग-खेळताय-ही-काळजी-घ्या-108031900032_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/holi-marathi/रंग-खेळताय-ही-काळजी-घ्या-108031900032_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रंग खेळायला बाहेर निघाल तेव्हा तुमच्या अंगाला खोबर्‍याचे तेल किंवा गोड तेल लावायला पाहिजे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>रंगपंचमी हा मौज मस्तीचा उत्सव आहे. आणि त्याची मजा तुम्हाला घ्यायची असेल तर खाली दिलेल्या बाबींकडे लक्ष द्या: </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0803/19/images/img1080319032_1_1.jpg' Alt='holi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> 1. <font  style='font-size:11pt; color:#000000'>रंग खेळायला बाहेर निघाल तेव्हा तुमच्या अंगाला खोबर्‍याचे तेल किंवा गोड तेल लावायला पाहिजे. </font><br/>2. <font  style='font-size:11pt; color:#000000'>होळी खेळताना तुम्ही जुने कपडे घाला. पण हे लक्षात ठेवा की ते कापड इतकेसुद्धा जुनं नको की रंगाच्या मस्तीत, ओढाओढीमध्ये ते फाटेल.</font><br/>3 <font  style='font-size:11pt; color:#000000'>होळी खेळताना तुम्हाला तुमच्या नखांची सुद्धा काळजी घ्यायला हवी, म्हणून रंग खेळण्याअगोदर त्यांना नेलपेंट लावून घ्या आणि जर नखे वाढली असतील तर त्यांना कापून घ्या. </font><br/>4. <font  style='font-size:11pt; color:#000000'>होळी खेळताना सलवार-सूट, जीन्स-पँटसारखे कपडे घालावे. त्याने पूर्ण अंग झाकले जाते. आणि तुम्ही बिनधास्त रंग खेळू शकाल. </font><br/>5. <font  style='font-size:11pt; color:#000000'>होळीचा रंग खेळताना डार्क रंगांच्या कपड्यांची निवड करावी, कारण पांढरे किंवा हलक्या रंगांचे कपडे भिजल्यावर पारदर्शी होऊन जातात. तेव्हा महिलांना याकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे. </font><br/>6. <font  style='font-size:11pt; color:#000000'>रंग खेळायच्या आधी आपले दागिने काढून ठेवा. रंगाच्या मस्तीत ते कुठेतरी हरवून जातील. </font><br/>7. <font  style='font-size:11pt; color:#000000'>केसांना तेल लावायला पाहिजे. म्हणजे केसांना रंग लागणार नाही.</font><br/>8. <font  style='font-size:11pt; color:#000000'>हल्ली रासायनिक रंगांचा वापर केला जातो, त्यामुळे शरीराला खाज सुटणे वा ऍलर्जी येण्याचा धोका असतो. पण असे रंग पोटात गेल्यास नुकसानदायी ठरतात.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 19 Mar 2008 16:59:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:32:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Holi]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
