<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[प्रजासत्ताक दिन]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/marathi-republic-day</link>
    <description><![CDATA[राज ठाकरे यांनी मुंबई कुणाची? या विषयाभोवती सुरू केलेले आंदोलन आणि त्‍या आंदोलनामागील सत्‍य उघड करणारे विशेष पान.]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Wed, 10 Jun 2026 00:35:06 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>प्रजासत्ताक दिन</title>
      <url>https://marathi.webdunia.com/marathi-republic-day</url>
      <link>https://marathi.webdunia.com/marathi-republic-day</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/marathi-republic-day-1021101.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[खादी देते चांगला 'लूक']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/खादी-देते-चांगला-लूक-108012500002_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/खादी-देते-चांगला-लूक-108012500002_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जानेवारी महिना म्हणजे गुलाबी थंडीचा शेवटचा महिना. यानंतर हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागते. फेब्रुवारीत तापमान वाढू लागते आणि संध्याकाळ थंडीच्या दिवसासारखीच गुलाबी वाटू लागते.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125002_1_1.jpg' Alt='nehru' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>जानेवारी महिना म्हणजे गुलाबी थंडीचा शेवटचा महिना. यानंतर हळूहळू उन्हाळ्याची चाहूल लागते. फेब्रुवारीत तापमान वाढू लागते आणि संध्याकाळ थंडीच्या दिवसासारखीच गुलाबी वाटू लागते. अशावेळी लोक खादीचा फॅशन म्हणून वापर करतात. हीच खादी एकेकाळी भारताच्या राष्ट्रीय भावनेची ओळख होती आणि आजही आहे. अनेक प्रकारच्या सामाजिक आंदोलनाशी खादीचे नाते जोडले आहे. परंतु, आजचा युवक खादी एक नवीन फॅशन म्हणून वापरताना दिसून येतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खादीची विशेषता म्हणजे ती उन्हाळ्यात थंड व थंडीत गरम होते. त्यामुळे खादी दोन्हीं मोसमात बिनधास्तपणे वापरली जाते. खादी एक शानदार वस्त्र मानले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपण कल्पनादेखील करू शकणार नाहीत एवढ्या प्रकारची खादी बाजारात उपलब्ध आहे. </font><font style=' color:#FF0080;'>कोसा सिल्क, मटका खादी, टसर, मूंगा इत्यादी प्रकारांचे नावे आहेत. </font><font style=' color:#000000;'>याशिवाय बालूचरी, इंडीचायना रूपातील खादी आपणाला पाहायला मिळेल. खादी आपल्या व्यक्तीमत्वाला एक प्रकारचा वेगळा लुक देते.  </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125002_1_2.jpg' Alt='khadi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>१९४० च्या दशकात खादी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होते. त्यावेळी भारताने स्वदेशीचा नारा देऊन विदेशी वस्तूंवर बहिष्कार घालून खादी अस्मितेचा विषय मानला होता. आता इतक्या वर्षानंतरही खादीची लोकप्रियता कमी झाली नाही. भारतातच नाही तर विदेशातही खादीची लोक‍प्रियता वाढली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखल्या जाणार्‍या खादीला आता फॅशन डिझायनरनेही पहिली पसंती दिली आहे. पहिल्यांदा खादी केवळ कवी, लेखक आणि पत्रकार लोकांपुरतीच मर्यादीत होती. आता तसे राहीले नाही. आता रॅंपवर चालणारा उत्कृष्‍ट मॉडेलदेखील खादी पसंत करतो. उन्हाळ्यात खादीचा वापर केला नाही तर तिच्याबरोबर अन्याय केला जाईल असे म्हणायला हरकत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खादीपासून तयार केलेले कपडे आकर्षक असतात आणि व्यक्तीमत्त्व त्यात उठून दिसते. आपण कोणत्याही वयात खादी स्टाइलशीर वापरू शकतात. ती प्रत्येक रूपात आपल्याला शोभून दिसेल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/PhotoGallery/default.aspx?CId=21' target=_blank></b>प्रजासत्ताक दिनाच्या फोटो गॅलरीसठी येथे क्लिक करा ...... <b></a></b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 24 Jan 2013 16:27:14 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अशोकस्तंभ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/अशोकस्तंभ-108012500008_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/अशोकस्तंभ-108012500008_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[राष्ट्रपती भवनातील प्रशस्त दरबार हॉलमध्ये विसाव्या शतकातील पहिला राष्‍ट्रीय कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी लोकांनी दरबार हॉलच्याबाहेर प्रचंड गर्दी केली होती. सगळीकडे आनंदाचे वातावरण आणि सर्वांच्या मुखातून गांधीजींच्या नावाचा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>राष्ट्रपती भवनातील प्रशस्त दरबार हॉलमध्ये विसाव्या शतकातील पहिला राष्‍ट्रीय कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी लोकांनी दरबार हॉलच्याबाहेर प्रचंड गर्दी केली होती. सगळीकडे आनंदाचे वातावरण आणि सर्वांच्या मुखातून गांधीजींच्या नावाचा जयघोष चालला होता. त्या दिवशी हजारो लोकांनी राजघाटावर जाऊन गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपती भवनाचा परिसर गांधीजीं व 'वंदे मातरम्' च्या घोषणेने  दुमदुमला होता. कार्यक्रमासाठी गव्हर्नर जनरल सी. राजगोपालचारी, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, उपपंतप्रधान सरदार पटेल, पहिले लोकसभा अध्यक्ष जी.व्ही. मावळणकर, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उपस्थित होते. अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते आणि मनात एकच विचार येत होता की, आज गांधींजी असते तर...... </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125008_1_1.jpg' Alt='ashok stambh' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>यावेळी प्रथमच अशोक स्तंभ हे राष्ट्रीय चिन्ह दरबारात आणले गेले. ब्रिटीश सरकारच्या काळात व्हॉइसरॉय बसत असलेल्या गादी शेजारी अशोकस्तंभ ठेवण्यात आला. तसेच गौतम बुद्धाची प्रसन्न प्रतिमा गादीमागे पहिल्यांदाच ठेवण्यात आली. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी दरबार हॉमध्ये राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर लोकांना अभिवादन केले. आपल्या सर्वांसाठी हा एक अवस्मरणीय क्षण असून आपण राष्ट्रपिता व इश्वराचे आभार मानून सुरवात करू असे डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी हिंदी आणि इंग्रजीत केलेल्या भाषणात सांगितले होते. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125008_1_2.jpg' Alt='child' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रपित्याने जगाला अहिंसेचा मार्ग दाखवला. त्या दिवशी देशवा‍सियांनी पहिला प्रजासत्ताक दिन प्रभात फेरी काढून साजरा केला. दिल्लीत कडाक्याची थंडी असूनही लहान लहान चिमुकलेदेखील घराबरोबर पडले होते. त्यांनी हा राष्ट्रीय सण आनंदाने साजरा केला होता.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 24 Jan 2013 16:21:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राष्ट्रध्वजाचा प्रारंभ कसा झाला?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/राष्ट्रध्वजाचा-प्रारंभ-कसा-झाला-108012500011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/राष्ट्रध्वजाचा-प्रारंभ-कसा-झाला-108012500011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[आपल्या देशाची ओळख म्हणजे त्या देशाचा ध्वज असतो. त्या ध्वजावरील प्रतीक पाहून तो देश ओळखला जातो. जगात सर्वप्रथम म्हणजे १२१९ मध्ये डेन्मार्क आणि १३३९ मध्ये]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125011_1_1.jpg' Alt='flag' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या देशाची ओळख म्हणजे त्या देशाचा ध्वज असतो. त्या ध्वजावरील प्रतीक पाहून तो देश ओळखला जातो. जगात सर्वप्रथम म्हणजे १२१९ मध्ये डेन्मार्क आणि १३३९ मध्ये स्विर्त्झलंड या देशांनी ध्वजाची  परंपरा सुरू केली. आता जवळजवळ सर्वच देशांनी या परंपरेचे अनुकरण केले आहे. सुरवातीला लाकडाच्या ध्वजावर विविध आकृत्या बनवून त्याचा उपयोग ध्वज म्हणून केला जात असे. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125011_1_2.jpg' Alt='flag' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>पहिल्यांदा रोमने कापडाच्या ध्वजाची सुरवात केली. अगदी पूर्वी सैनिक ध्वजाचा उपयोग करत होते, असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. सैनिकांना एकत्र करण्यासाठी एका ठिकाणी झेंडा गाडून त्यावर कपडा बांधला जात असे. तो हलता कपडा पाहून सैनिक त्याठिकाणी एकत्र जमत असत. ज्यू लोक आपल्याजवळ झेंडे बाळगत असल्याचा उल्लेख बायबलमध्येही केला आहे. मध्यंतरी झेंड्यांचा अधिक उपयोग वाढला. आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय ध्वज तीन रंगात आहे. तो रंग केसरी, पांढरा आणि हिरवा असा असून मधोमध असलेल्या पट्टीवर अशोकचक्राचे प्रतीक आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 24 Jan 2013 16:18:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मी तिरंगा बोलतोय]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/मी-तिरंगा-बोलतोय-108012500021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/मी-तिरंगा-बोलतोय-108012500021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. बावीस जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रिय भारतवासीयांनो, </font><font style=' color:#000000;'></font><br/> <font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125021_1_4.jpg' Alt='nehruji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. बावीस जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी पंडित नेहरू यांनी केलेले भाषण अतिशय मार्मिक असे होते. घटना समितीच्या सदस्यांसमोर मला पेश करण्यात आले ते रेशमी खादी आणि सुती खादीमध्ये. त्यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून भारताचा राष्ट्रध्वज म्हणून माझा स्वीकार केला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यापूर्वी २३ जून १९४७ ला माझे स्वरूप ठरविण्यासंदर्भात तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. डॉ. राजेंद्रप्रसाद त्याचे अध्यक्ष होते. समितीत मौलाना अबूल कलाम आझाद, के. एम. पणिक्कर, श्रीमती सरोजिनी नायडू, के. एम. मुन्शी, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. यावेळी सविस्तर चर्चा करून माझे स्वरूप ठरविण्यात आले. माझा रंग, रूप, आकार, मान-सन्मान, फडकावण्याचे निकष आदी ठरविण्यात आले. यासंदर्भात १८ जुलै १९४७ ला अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानंतर घटना समितीत त्याला मान्यता मिळावी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना तो सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी तो सादर केला. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125021_1_2.jpg' Alt='rajendra prasad' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपली आहूती देणार्‍यांमुळेच माझा जन्म झाला. </font><font style=' color:#FF0080;'>चौदा ऑगस्ट १९४७ ला रात्री पावणेदहा वाजता कौन्सिल हाऊसवर सुचेता कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमच्या गायनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. </font><font style=' color:#000000;'>घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद व पं. जवाहरलाल नेहरू यांची भाषणे झाली. त्यानंतर हंसाबेन मेहता यांनी अध्यक्ष राजेंद्रप्रसाद यांना माझे सिल्कमधील रूप दिले आणि त्यांना सांगितले, की स्वतंत्र भारतात या सदनात जो राष्ट्रध्वज फडकावला जाईल तो भारतीय महिलांकडून देशाला दिलेली भेट असेल. सर्व लोकांसमोर पहिल्यांदा मला सादर करण्यात आले होते. सारे जहॉं से अच्छा आणि जन गण मन यांच्या सामूहिक गायनानंतर हा कार्यक्रम संपला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्या संदर्भातील तयार केलेले नियम तुम्हाला माहित हवेत. ते आता सांगतो. भारताचा राष्ट्रध्वज समतल तिरंगा असेल. त्याचा आकार आयाताकार असून त्याची लांबी व रूंदीचे प्रमाण 2:३ असे राहील. तीन रंगांच्या पट्ट्या सरळ असतील. सर्वांत वर केशरी, मध्ये पाढंरा आणि खाली हिरव्या रंगाची पट्टी असेल. पांढर्‍या रंगाच्या पट्टीवर मध्ये सारनाथ येथील अशोकस्तंभावरील चोवीस आर्‍या असणारे चक्र असेल. त्याचा व्यास पांढर्‍या रंगाच्या पट्टीच्या रूंदीएवढा असेल.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मला तयार करण्यासाठी तयार करण्यासाठीचे वस्त्र खादीचे असेल. सूती, रेशमी वस्त्रही चालेल. पण हे सूत हाताने कातले पाहिजे. चरख्याचा वापर येथे अपेक्षित आहे. शिवण्यासाठी केवळ खादीच्या धाग्यांचा उपयोग होईल. नियमानुसार माझ्यासाठी खादीचा एक वर्ग फूट कपड्याचे वजन २०५ ग्रॅम व्हायला हवे.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125021_1_3.jpg' Alt='tiranga' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्यासाठी हाताने तयार केलेल्या खादीचे उत्पादन स्वातंत्र्य सेनानींच्या गरग नावाच्या गावत केले जाते. उत्तर कर्नाटक जिल्ह्यात बंगळूर- पुणे रस्त्यावर हे गाव आहे. येथे या केंद्राची स्थापना १९५४ मध्ये करण्यात आली. मात्र, आता शहाजानपूर येथील ऑर्डिनेन्स क्योरिंग फॅक्टरी, खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई व खादी ग्रामोद्योग आयोग दिल्ली येथेही माझे उत्पादन होऊ लागले आहे. माझी निर्मिती खासगी तत्वावरही होऊ शकतो. मात्र, माझा मानसन्मान राखला गेला पाहिजे. त्यासाठी आयएसआय मार्क हवा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्यातील रंगांचे स्वरूप स्पष्ट आहे. </font><font style=' color:#ECA45B;'>केशरी रंग साहस आणि बलिदानाचे, </font><font style=' color:#000000;'>पांढरा सत्य आणि शांतीचे आणि </font><font style=' color:#74AB77;'>हिरवा रंग श्रद्धा आणि शौर्याचे प्रतीक </font><font style=' color:#000000;'>आहे. चोवीस आर्‍याचे निळ्या रंगाचे चक्र २४ तास सतत प्रगतीचे प्रतीक आहे. प्रगतीही कशी तर निळ्या अनंत आकाशासारखी किंवा निळ्या अथांग सागरासारखी.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><a href='http://ma.greetings.webdunia.com/index.php' target=_blank>प्रजासत्ताक दिनाच्या कार्ड्‍ससाठी येथे क्लिक करा ....... </a></font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 24 Jan 2013 16:15:14 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अहिंसात्मक क्रांतीबाबत समाधानी नव्हतो]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/अहिंसात्मक-क्रांतीबाबत-समाधानी-नव्हतो-108012500028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/अहिंसात्मक-क्रांतीबाबत-समाधानी-नव्हतो-108012500028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या 'आझादी की कहानी' या पुस्तकात भारत छोडो आंदोलन आणि त्यावेळी भारलेले वातावरण याविषयी अतिशय छान वर्णन केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125028_1_1.jpg' Alt='maulana abul kalam azad' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या 'आझादी की कहानी' या पुस्तकात भारत छोडो आंदोलन आणि त्यावेळी भारलेले वातावरण याविषयी अतिशय छान वर्णन केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ते पुस्तकात म्हणतात, कॉंग्रेस कार्यकारी समितीचा यासंदर्भातील ठराव प्रकाशित झाल्यावर संपूर्ण देशात उत्साहाची लहर पसरली. ठरावात कोणत्या बाबींचा समावेश आहे हे माहीत नसतानाही ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्यासाठी कॉंग्रेस जनआंदोलन उभारणार असल्याची अनुभूती जनसामान्यांना झाली होती. काही दिवसातच सरकार व नागरिक 'भारत छोडो आंदोलना'च्या स्वरूपाबाबत चर्चा करू लागले. ठराव मंजूर केल्यानंतर कार्यकारी समितीने सरकारची प्रतिक्रिया अजमावण्याचा निर्णय घेतला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारने मागणी मान्य केली किंवा सामंजस्याचा निर्णय घेतल्यास चर्चेचा पर्याय खुला राहील, नाहीतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली संघर्षास सुरुवात करता येईल, असे ठरविण्यात आले होते. कार्यकारी समितीच्या निर्णयाबाबत उत्सुकता असल्याने देशा-परदेशातील पत्रकारांनी वर्धा गाठले होते. गांधीजींनी पंधरा जुलैला पत्रकार परिषद बोलावली. गांधींनी एका प्रश्नाच्या उत्तरात आंदोलनास सुरूवात झाल्यास ती ब्रिटिशाविरुद्ध अहिंसात्मक क्रांती असेल, असे सांगितले. मला मात्र हे फारसे पटत नव्हते. हे आता मान्य करण्यास काही हरकत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरळ सरळ कारवाई करावी या बाजूचा मी होतो. कारण या ठरावाबाबत मी आशावादी नव्हतो. सरकारची प्रतिक्रिया काय असेल याविषयी माझा अंदाज निश्चित होता. गांधी किंवा त्यांच्या प्रतिनिधीस व्हाईसरायने भेटण्यास असर्मथता दर्शवल्याचे मला आश्चर्य वाटले नाही. या घटनेनंतर मी अखिल भारतीय कॉंग्रेसची बैठक बोलावून या मुद्यावर गांभीर्याने विचार करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत सात ऑगस्ट 1942 रोजी बैठक बोलावण्यात आली. गांधीनीही आपले विचार मांडले. दोन दिवसाच्या विचारविनिमयानंतर साम्यवाद्यांच्या विरोधानंतर आठ ऑगस्टला सायंकाळी 'भारत छोडो' हा ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर झाला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/PhotoGallery/default.aspx?CId=21' target=_blank>प्रजासत्ताक दिनाच्या फोटो गॅलरीसठी येथे क्लिक करा ...... </a></b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 24 Jan 2013 16:12:33 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जरा याद करो कुर्बानी की]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/जरा-याद-करो-कुर्बानी-की-108012500034_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/जरा-याद-करो-कुर्बानी-की-108012500034_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारताच्या 58 व्या प्रजासत्ताक दिनी लष्करातील सर्वोच्च सन्मान असलेल्या अशोक चक्र पुरस्काराने सैनिकांना सन्मानित करण्यात येते. यंदाच्या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125034_1_1.jpg' Alt='caption' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताच्या 58 व्या प्रजासत्ताक दिनी लष्करातील सर्वोच्च सन्मान असलेल्या अशोक चक्र पुरस्काराने सैनिकांना सन्मानित करण्यात येते. यंदाच्या प्रजासत्ताकदिनी मूळचे केरळमधील असलेल्या कॅप्टन हर्षन यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कुपवाड्यात अतिरेक्यांशी झुंज घेता घेता कॅप्टन हर्षन यांनी जखमी अवस्थेतही आपल्या तुकडीचे नेतृत्व करत तीन अतिरेक्यांनी यमसदनी धाडले होते. अतिरेक्यांना ठार केल्यानंतरच भारतमातेच्या या पुत्राने प्राण सोडले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते कॅप्टन हर्षनच्या माता-पित्यांना गौरविले जाणार आहे. या पुरस्काराने कॅप्टन हर्षन यांचे नाव डेहराडूनच्या लष्करी अकादमीच्या 'बलिदा</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>मंदिरात सोनेरी अक्षरा</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>लिहिल</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>जाईल. हा पुरस्का</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>समारंभाला उपस्थित रहाण्यासाठी केरळहून स्व. हर्षन यांचे वडी</font><font style='font-size:11pt;'>ल </font><font style='font-size:11pt;'>राधाकृष्ण</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>नाय</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>आणि आ</font><font style='font-size:11pt;'>ई </font><font style='font-size:11pt;'>चित्रांबिक</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>नवी दिल्लीला गेले आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हर्ष</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>लहानपणापासूनच आपल्या वयाच्या मित्रांपेक्षा वेगळा होता. उत्साही वृत्त</font><font style='font-size:11pt;'>ी  </font><font style='font-size:11pt;'>आणि काही वेगळे करून दाखविण्याची इच्छाशक्ती त्याच्यात होती. शिवाय नेतृत्वक्षमत</font><font style='font-size:11pt;'>ा  </font><font style='font-size:11pt;'>हा वेगळा गुण त्याच्यात होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॅप्ट</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>हर्षनविषयी बोलताना आ</font><font style='font-size:11pt;'>ई </font><font style='font-size:11pt;'>चित्रांबिकाला किती सांगू किती नको असं होतं. पण शब्दांच्या प्रवाहात अश्रू कधी येऊन मिसळतात हे त्यांनाही कळत नाही. पुत्र गमावल्यानंतरही ही माता म्हणाते, </font><font style='font-size:11pt; color:#FF0080;'>‘</font><font style='font-size:11pt;'>’डेहराडूनच्या बलिदान मंदिरात मातृभूमीची रक्ष</font><font style='font-size:11pt;'>ण </font><font style='font-size:11pt;'>करतान</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>शहीद होणार्‍याची नावे लिहीली जातात. शहीद होणार्‍या प्रत्येक आईसाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे.</font><font style='font-size:11pt;'>’’</font><font style='font-size:11pt; color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>असा पुत्र जन्माला घालणारी आई आणि तो पुत्रही धन्य होत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॅप्ट</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>हर्षनच</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>वडी</font><font style='font-size:11pt;'>ल </font><font style='font-size:11pt;'>राधाकृष्ण</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>सांगतात, क</font><font style='font-size:11pt;'>ी  </font><font style='font-size:11pt;'>हर्षनल</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>लहानपणापासूनच सैनिक बनून देशाचे संरक्ष</font><font style='font-size:11pt;'>ण </font><font style='font-size:11pt;'>करण्याच</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>इच्छा होती. तो अभ्यासात हुशार होताच पण खेळण्यातही सर्वांपेक्षा पुढे</font><font style='font-size:11pt;'>च </font><font style='font-size:11pt;'>असायचा. बारावीत त्याला सर्वोत्कृष्</font><font style='font-size:11pt;'>ट </font><font style='font-size:11pt;'>विद्यार्थ्याचा पुरस्कार मिळाला होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हर्षनन</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>सैन्यात प्रवेश मिळावा यासाठी आई-वडिलांना </font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>सांगताच एनडीएच</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>परीक्ष</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>दिली. त्याला प्रवेशह</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>मिळाला. एनडीएच</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>परीक्ष</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>पूर्ण केल्यानंत</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>त्याला डेहराड़ूनच्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>भारती</font><font style='font-size:11pt;'>य </font><font style='font-size:11pt;'>सैन्य अकादमीत प्रवेश मिळाला. 2002 मध्य</font><font style='font-size:11pt;'>े  </font><font style='font-size:11pt;'>काश्मीरमध्ये त्याने प्रशिक्षण पूर्ण केले.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यानंतर सैन्याची सेवा बजावत असतानाच 7 मार्</font><font style='font-size:11pt;'>च, 2007 </font><font style='font-size:11pt;'>चा काळा दिवस उजाडला. हर्ष</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>आणि त्याच्या '</font><font style=' color:#FF0080;'>रे</font><font style='font-size:11pt;'>ड  </font><font style='font-size:11pt;'>डेव्हिल्</font><font style='font-size:11pt;'>स' </font><font style='font-size:11pt; color:#000000;'>तुकडीने एका दहशतवाद्याला शस्त्रांसहित पकडले. य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>दहशतवाद्याकडू</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>कुपवाड्या</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>भारत-पाक सीमेवर दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. कॅप्ट</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>हर्ष</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>आणि त्यांच्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>पूर्ण टीमने दोन आठवड</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>शोधूनही दहशतवादी सापडले नाहीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण काही दिवसांतच बातमी आली. कुपवाड्या</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>दहशतवाद्यांनी हल्ला चढविला आहे. हर्ष</font><font style='font-size:11pt;'>न '</font><font style='font-size:11pt;'>रे</font><font style='font-size:11pt;'>ड </font><font style='font-size:11pt;'>डेव्हिल्</font><font style='font-size:11pt;'>स' </font><font style='font-size:11pt;'>या आपल्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>तुकडीसोब</font><font style='font-size:11pt;'>त  </font><font style='font-size:11pt;'>कुपवाड्याल</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>पोहचले. दहशतवाद्यांचा पुरेपूर बंदोबस्त त्यांच्या तुकडीने केला. त्यांचा धैर्याने सामना कर</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>असताना</font><font style='font-size:11pt;'>च  </font><font style='font-size:11pt;'>एका दहशतवाद्याची गोळी कॅप्टन हर्षन यांन</font><font style='font-size:11pt;'>ा  </font><font style='font-size:11pt;'>लागली. जखम</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>असतानादेखील स्वतःची काळजी न करता भारतमातेचा हा थोर सुपूत्र पुढे सरसावला आणि तीन दहशतवाद्यांना त्यांनी यमसदनी धाडले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांच्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>गोळीन</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>गंभी</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>जख</font><font style='font-size:11pt;'>म </font><font style='font-size:11pt;'>झालेल</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>असतानाह</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>हर्ष</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>आपल्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>तुकडीच</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>कुश</font><font style='font-size:11pt;'>ल </font><font style='font-size:11pt;'>नेतृत्</font><font style='font-size:11pt;'>व </font><font style='font-size:11pt;'>करी</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>होत</font><font style='font-size:11pt;'>े. </font><font style='font-size:11pt;'>प</font><font style='font-size:11pt;'>ण </font><font style='font-size:11pt;'>उंचाव</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>लपलेल्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>एक</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>दहशतवाद्यान</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>पुन्ह</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>डा</font><font style='font-size:11pt;'>व </font><font style='font-size:11pt;'>साधल</font><font style='font-size:11pt;'>ा. </font><font style='font-size:11pt;'>त्यान</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>वरू</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>केलेल्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>गोळीबारा</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>कॅप्ट</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>हर्षनच्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>मानेल</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>गोळ</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>लागल</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>आण</font><font style='font-size:11pt;'>ि </font><font style='font-size:11pt;'>देशाच्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>थो</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>सुपुत्रान</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>प्रा</font><font style='font-size:11pt;'>ण </font><font style='font-size:11pt;'>सोडल</font><font style='font-size:11pt;'>े.</font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॅप्टन हर्षन शहीद झाले त्यावेळी त्यांचे वय फक्त २६ वर्षाचे होते. वयाच्या सव्वीसाव्या वर्षी देशासाठी प्राण देणार्‍या कॅप्टन हर्षन यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>जय हिंद!</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:04:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/राष्ट्रध्वज-फडकावण्याचे-नियम-108012500026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/राष्ट्रध्वज-फडकावण्याचे-नियम-108012500026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[तुम्हाला तुमच्या घरांवर व दुकानांवर राष्ट्रध्वज वर्षभर फडकावावासा वाटतो. पण त्यासाठी त्याचा मानसन्मान पाळला गेला पाहिजे. त्याच्याविषयीच्या नितीनियमांची माहिती...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>तुम्हाला तुमच्या घरांवर व दुकानांवर राष्ट्रध्वज वर्षभर फडकावावासा वाटतो. पण त्यासाठी त्याचा मानसन्मान पाळला गेला पाहिजे. त्याच्याविषयीच्या नितीनियमांची माहिती... </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>राष्ट्रध्वज उत</font><font style='font-size:11pt;'>रवणे </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125026_1_1.jpg' Alt='tiranga' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील महान व्यक्ती, राष्ट्राध्यक्ष यांचे निधन झाल्यास त्यांचा सन्मान राखण्यासाठी शोक पाळण्यात येतो. त्यावेळी राष्ट्रध्वजाला झुकविण्यात येते. याचा अर्थ ध्वज दंडाच्या मध्यभागी आणून फडकावण्याच्या स्थिती ठेवण्यात येते. राष्ट्रध्वज घेऊन संचलन किंवा मिरवणूकीने शोक व्यक्त केला जात असेल तर भाल्याच्या अग्रभागी काळ्या रंगाच्या दोन पट्टाय लावल्या जातील. त्या पट्ट्या लटकलेल्या असतील. मात्र, असे प्रयोग केवळ शासनाच्या आदेशावरच होतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>खालील व्यक्तींचे निधन झाल्यास ध्वज उतरविण्याचे प्रभाव क्षेत्र </font><font style=' color:#8000FF;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान- संपूर्ण भारतात लोकसभा अध्यक्ष किंवा भारताचे सरन्यायाधीश- </font><font style=' color:#FF0080;'>दिल्लीत</font><font style=' color:#8000FF;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>केंद्रिय मंत्रिमंडळ स्तरावरील मंत्री- </font><font style=' color:#FF0080;'>केवळ दिल्ली व राज्यांच्या राजधानी</font><font style=' color:#000000;'>त</font><font style=' color:#8000FF;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>केंद्र, राज्यमंत्री किंवा उपमंत्री - </font><font style=' color:#FF0080;'>दिल्लीत</font><font style=' color:#8000FF;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>राज्यपाल, उपराज्यपाल, मुख्यमंत्री, संबधित किंवा संघशासित राज्याचा मुख्यमंत्री- </font><font style=' color:#FF0080;'>संपूर्ण राज्य</font><font style=' color:#8000FF;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>कोणत्याही राज्याचा मंत्रिमंडळ स्तराचा मंत्री- </font><font style=' color:#FF0080;'>संबंधित राज्याच्या राजधानी</font><font style=' color:#000000;'>त</font><font style=' color:#8000FF;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>सूचना- </font><font style=' color:#FF0080;'>दिल्ली म्हणजे दिल्ली महापालिका, नवी दिल्ली नगर पालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्व भाग.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>विशेष स्थित</font><font style=' color:#000000;'>ी</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रीय उत्सवावेळी अर्थात पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारीला देशातील मोठ्या व्यक्तीचे निधन झाल्यास राष्ट्रीय शोक घोषित केला जातो. त्यावेळी ध्वज उतरविला पाहिजे.मात्र या दिवशी सर्वत्र ध्वजारोहण कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. फक्त ज्या इमारतीत त्या व्यक्तीचे पार्थिव ठेवले आहे, तेथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविलेला असेल. पार्थिव शरीर अंत्यसंस्कारासाठी बाहेर काढण्यात आल्यानंतर राष्ट्रध्वजाला पूर्ण उंच फडकावले पाहिजे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>शहिदांवर राष्ट्रध्व</font><font style=' color:#000000;'>ज</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशासाठी प्राणांचे बलिदान देणार्‍या जवानांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रध्वज त्यांच्यावर लपेटण्यात येतो. त्यावेळी केशरी पट्टी डोक्याच्या दिशेने आणि हिरवी पट्टी मांड्यांच्या दिशेने असली पाहिजे. पांढरी पट्टी डोक्यापासून पायापर्यंत आणि केशरी आणि हिरवी पट्टी डाव्या व उजव्या बाजूला अशी स्थिती अजिबात नको. आणखी एक महत्त्वाची बाब. शहीद वा मोठ्या व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारावेळी राष्ट्रध्वज जाळायचा वा दफन करायचा नाही. मुखाग्नी देण्यापूर्वी किंवा दफन करण्यापूर्वी तो काढून घेतला पाहिजे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>नष्ट कसा करायच</font><font style=' color:#000000;'>ा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रंग उडालेला, फाटलेला राष्ट्रध्वज फडकावण्यास योग्य नसतो. असे करणे म्हणजे ध्वजाचा अपमान करणे आहे हे लक्षात ठेवा. राष्ट्रध्वजाची अशी स्थिती झाल्यास गुप्तपणे त्याला अग्नीच्या स्वाधीन केले पाहिजे. किंवा वजन किंवा रेतीत बांधून पवित्र नदी किंवा जलसमाधी दिली पाहिजे. पार्थिव शरीरावरून उतरवलेल्या ध्वजाच्या बाबतीतही असे केले पाहिजे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>राष्ट्रध्वजाचा अपमा</font><font style=' color:#000000;'>न</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाणी ओतणे, जमिनीवर पाडणे, फाडणे, जाळणे, त्यावर लिहिणे किंवा व्यावसायिक उद्देशाने वापर करणे हा राष्ट्रध्वजाचा अपमान समजला जातो. राष्ट्रध्वज झुकवणे हाही अपमान समजला जातो.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:03:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भारताच्या भात्यातील क्षेपणास्त्रे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/भारताच्या-भात्यातील-क्षेपणास्त्रे-108012500027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/भारताच्या-भात्यातील-क्षेपणास्त्रे-108012500027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय सैन्य जगातील सर्वांत शक्तीशाली सैन्यांपैकी एक मानले जाते. अनेक युद्धांत विजयश्री मिळवून भारतीय सैन्याने आपली मान अभिमानाने उंच ठेवली आहे. या सैन्याच्या भात्यात अनेक आधुनिक क्षेपणास्त्रे आज तैनात आहेत. कमी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><i>भारतीय सैन्य जगातील सर्वांत शक्तीशाली सैन्यांपैकी एक मानले जाते. अनेक युद्धांत विजयश्री मिळवून भारतीय सैन्याने आपली मान अभिमानाने उंच ठेवली आहे. या सैन्याच्या भात्यात अनेक आधुनिक क्षेपणास्त्रे आज तैनात आहेत. कमी, मध्यम आणि लांब पल्ल्याची ही क्षेपणास्त्रे आहेत.</font><font style=' color:#000000;'></i></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>किंवा नाग आणि त्यानंतर रशियाच्या सहकार्याने ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले. अस्त्र या अन्य एका क्षेपणास्त्राचा विकास सुरू आहे. भारताचा क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम कोणत्याही देशाविरूद्ध नाही. केवळ आत्मसंरक्षणासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आता माहिती घेऊया भारताच्या ताफ्यात असलेल्या क्षेपणास्त्रांची.</font><font style=' color:#FF0080;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>अग्नी </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे भारताच्या ताफ्यातील सर्वांत शक्तीशाली क्षेपणास्त्र मानले जाते. हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. भौगोलिक स्थितीनुसार याला तीन भागात विकसित करण्यात आले आहे. अग्नी १, अग्नी २ यांची मारक क्षमता सातशे ते दोन हजार किलोमीटर आहे. यशस्वी चाचणीनंतर त्यांना सैन्यात सामील करण्यात येत आहे. साडेतीन हजार किलोमीटरचा पल्ला असणार्‍या अग्नी तीनची चाचणी घेणे सुरू आहे. </font><font style=' color:#FF0080;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>पृथ्व</font><font style=' color:#000000;'>ी</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय सैन्यातील महत्त्वाचे क्षेपणास्त्र आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या या क्षेपणास्त्राचे नियमित उत्पादन सुरू झाले आहे. हे क्षेपणास्त्र सैन्यातही सामील करण्यात आले आहे. हवाई दलासाठीच्या या क्षेपणास्त्राचे कामही पूर्ण झाले आहे. पृथ्वीच्या दोन आवृत्त्या आहेत. पहिल्याची मारक क्षमता दीडशे किलोमीटर तर दुसर्‍याची अडीचशे किलोमीटर आहे. दोन्ही क्षेपणास्त्रात अनुक्रमे एक टन ते पाचशे किलोग्रॅम लोड घेऊन जाण्याची क्षमता आहे. हवाई दलात सामील करण्यात येणार्‍या क्षेपणास्त्राची मारक क्षमता अडीचशे किलोमीटर तर नौदलासाठीच्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता साडेतीनशे किलोमीटर आहे. नौदलासाठीही स्वतंत्र क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात येत आहे. त्याचे नाव धनुष्य असे आहे. त्याची मारक क्षमता अडीचशे किलोमीटर आहे. हे पाचशे किलोग्रॅमचा लोड घेऊन जाऊ शकेल. </font><font style=' color:#FF0080;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>आका</font><font style=' color:#000000;'>श</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे क्षेपणास्त्र हवाई दलासाठी विकसित करण्यात येत आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे एकावेळी अनेक लक्ष्याचा वेध घेण्याची याची क्षमता आहे. युद्धात याची भूमिका महत्त्वाची आहे. जमिनीवरून आकाशात मारा करणारे हे क्षेपणास्त्र वाहून नेण्यासही सोपे आहे. याच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तीस किलोमीटरवरील लक्ष्य हे क्षेपणास्त्र पन्नास सेकंदात गाठू शकते. त्यामुळे शत्रूसाठी हे अत्यंत घातक क्षेपणास्त्र आहे. </font><font style=' color:#FF0080;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>त्रिशू</font><font style=' color:#000000;'>ल</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सैन्याच्या तिन्ही विभागांसाठी उपयुक्त असे जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र आहे. जमिनीजवळून उड्डाण करणार्‍या विमानांसाठी हे क्षेपणास्त्र घातक आहे. अमेरिकेच्या पॅट्रियट क्षेपणास्त्रासारखेच हे आहे. त्याच्या अनेक यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता पाचशे मीटर ते नऊ किलोमीटर आहे. त्याची रेंज ११.५ किलोमीटरपर्यंत वाढविण्यासाठी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. पंधऱा किलोग्रॅम वॉरहेड घेऊन जाण्याची याची क्षमता आहे. </font><font style=' color:#FF0080;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>ना</font><font style=' color:#000000;'>ग</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याचे कार्य नागाप्रमाणेच आहे. हे क्षेपणास्त्र आकाराने लहान असूनही घातक आहे. हे टॅंकवेधी क्षेपणास्त्र डागल्यानंतर फक्त विसरून जायचे. ते आपोआप लक्ष्याचा वेध घेऊन त्याला उध्वस्त करून टाकते. या क्षेपणास्त्राला बीएमपी २ एडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरने सुद्धा सोडता येते. त्याची मारक क्षमता चार किलोमीटर आहे. कोणत्याही प्रकारच्या हवामानात ते आपले काम करू शकते. त्याची अनेकदा यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. </font><font style=' color:#FF0080;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>ब्रम्हो</font><font style=' color:#000000;'>स</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>क्रूझ क्षेपणास्त्रांच्या श्रेणीतील हे सर्वांत चांगले क्षेपणास्त्र आहे. रशियाच्या सहकार्याने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची मारक क्षमता २९० किलोमीटर आहे. ध्वनीपेक्षा जास्त वेगाने उड्डाण करून ते लक्ष्याचा वेध घेते. आतापर्यंत सर्व चाचण्यात अपेक्षित लक्ष्य गाठण्यात यशस्वी ठरले आहे. तिन्ही सैन्यांना वापरता येईल अशा प्रकारे त्याला बनविण्यात आले आहे. लढाऊ विमानातूनही त्याला सोडता येते. </font><font style=' color:#FF0080;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>अस्त्</font><font style=' color:#000000;'>र</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हवेतून हवेत मारा करणार्‍या या क्षेपणास्त्राला हलक्या विमानातून डागता येईल अशा पद्धतीने तयार करण्यात येत आहे.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>इतर संरक्षणास्त्र</font><font style=' color:#000000;'>े</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशी बनावटीचे हलके लढाऊ विमान (एलसीए), तसेच अर्जुन रणगाडा (एमबीटी) आपल्या ताफ्यात आहे. जगातील अत्याधुनिक लष्कराशी तुलना करता येईल एवढे आपले लष्कर आधुनिक झाले आहे. हलक्या लढाऊ विमानातून अनेक माध्यमातून लक्ष्याचा वेध घेता येतो. तसेच एकच सीट असणारे एकच इंजिन असणारे हे विमान आहे. शिवाय हे जगातील सर्वांत हलके विमान आहे. त्याशिवाय रडार, सोनार आणि अत्याधुनिक पाणबुड्यांनीही आपला शस्त्रास्त्रसाठा मजबूत केला आह</font><font style='font-size:11pt;'>े. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='http://ma.greetings.webdunia.com/index.php' target=_blank>प्रजासत्ताक दिनाच्या कार्ड्‍ससाठी येथे क्लिक करा ....... </a></b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:03:04 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चित्रपटातील देशभक्ती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/चित्रपटातील-देशभक्ती-108012500023_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/चित्रपटातील-देशभक्ती-108012500023_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वेगवेगळे विषय़ हाताळणाऱ्या बॉलीवूडकर मंडळींनी स्वातंत्र्य आणि देशभक्ती यांच्यावर चित्रपट काढले नसते तरच नवल. काहींनी खरोखरच चांगले विषय मांडून त्यातून काही तरी चांगला संदेश देण्याचाही प्रयत्न केला. काहींनी त्याला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><i>वेगवेगळे विषय़ हाताळणाऱ्या बॉलीवूडकर मंडळींनी स्वातंत्र्य आणि देशभक्ती यांच्यावर चित्रपट काढले नसते तरच नवल. काहींनी खरोखरच चांगले विषय मांडून त्यातून काही तरी चांगला संदेश देण्याचाही प्रयत्न केला. काहींनी त्याला बटबटीत आणि ओंगळवाणे स्वरूपही दिले. पण तरीही या विषयाची मांडणी प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच हा आढावा. </font><font style=' color:#000000;'></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या काही दिवसात शहीद भगतसिंग यांच्यावरील चित्रपट अचानक वाढले. 1948 मध्ये दिलीपकुमार यांचा शहिद चित्रपट आला होता. तो चित्रपट पाहून त्यांच्या वडिलांनी म्हणे त्यांना सल्ला दिला होता. बेटा, यापुढे ज्यात तू मेलेला दाखवशील असे रोल करू नकोस. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यानंतर 1963 मध्ये शम्मीकपूर हेही भगतसिंग यांच्या रूपात पडद्यावर आले होते. पण जंगली शम्मीचे हे शहिद रूप प्रेक्षकांना मात्र फारसे आवडले नाही. 2002 मध्ये तर चार भगतसिंग एकमेकांसमोर ठाकले होते. प्रेक्षकांनी तिघांवर फुली मारली. राजकुमार संतोषी यांचा भगतसिंग पाहण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी झाली. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125023_1_1.jpg' Alt='manoj kumar' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत कुमार म्हणवल्या जाणाऱ्या मनोजकुमारने देशभक्तीवर बरेच चित्रपट काढले. त्याने शहिद चित्रपटाद्वारे आपल्या भारतपटांची लाट सुरू केली आणि जणू बॉलीवूडमध्ये देशभक्ती वगैरेचे ठेकेदार आपणच आहोत, असा आभास निर्माण केला. उपकारमध्ये मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती असे म्हणणाऱ्या मनोज कुमार यांनी रोटी कपडा और मकानमध्ये झीनत अमानला पावसात चिंब भिजवून (आणि तिचे अंगप्रत्यांग दाखवून) तेरी दो टकीये की नोकरी मे मेरा लाखोंका सावन जाये असे गायला लावले. मनोजकुमारच्या देशभक्तीचा अंदाज हा असा ओलेता होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमिताभचा देशप्रेमीही लोकांना आठवत असेलच. याशिवाय अनेकांनी भारत, देशभक्ती वगैरे दाखवायचा प्रयत्न केला. पण बटबटीत आणि सवंगपणा त्यातून जास्त दिसला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>युद्धपट तर अनेक निघाले. त्यात नाव घेण्यासारखे खूप कमी आहेत. त्यात छोटा चेतन, हकिकत असे काही उल्लेखनीय आहेत. अलीकडच्या काळात जे. पी. दत्ता यांनाही देशभक्तीचा फिवर चढला होता. त्यांचा बॉर्डर चांगला बनला आणि गाजलादेखील भरपूर. पण एलओसी (लाईन ऑफ कंट्रोल) च्या बाबतीत लोकांनी एवढा कंट्रोल पाळला की ते थेटरात गेलेच नाहीत. बाकी हिंदूस्थान की कसम सारखे सुमार चित्रपटही बरेच आले. त्यांची दखल न घेतलेलीच बरी.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केतन मेहना यांनी 1857 च्या क्रांतीचे बिगूल वाजवून आमिर खानला मंगल पांडे म्हणून सादर केला. चित्रपट बऱ्यापैकी गाजला. यातील मंगलगानही चांगलेच गाजले. आणि चर्चा जास्त झाली ती आमीर खानच्या मंगल पांडेतील नव्या केशभूषेची आणि मिशीची. कोणाचे काय तर कोणाचे काय. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125023_1_2.jpg' Alt='shyam benegal' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेल्या श्याम बेनेगल यांनी बॉस द फरगॉटन हिरोद्वारे नेताजी बोस या महानायकाला पडद्यावर आणले. याशिवाय मेकिंग ऑफ महात्मा द्वारे त्यांनी महात्मा होण्यापूर्वीच्या गांधींचा वेध घेतला. वेद राही यांनी सुधीर फडके यांचे स्वप्न असलेल्या वीर सावकर या चित्रपटाद्वारे या स्वातंत्र्यसूर्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रियदर्शनने कालापानी मधून देशभक्ती मांडली. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125023_1_3.jpg' Alt='ashutosh' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>आशुतोष गोवारीकरने देशभक्तीला नवे परिणाम दिले. क्रिकेटचे. त्यामाध्यमातून देशभक्ती कशी व्यक्त करता येते, याचे कथानक अतिशय छान गुंफून तसेच मांडले. नुकताच आलेल्या चक दे इंडियामधून हॉकी या राष्ट्रीय खेळाला मांडताना त्यालाही राष्ट्रभक्तीची किनार दिली आहे. एकूण काय देशभक्ती आता सर्वस्पर्शी झाली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/PhotoGallery/default.aspx?CId=21' target=_blank>प्रजासत्ताक दिनाच्या फोटो गॅलरीसठी येथे क्लिक करा ...... </a></b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 18:02:12 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/जयोस्तुते-श्रीमहन्मंगले-शिवास्पदे-शुभदे-108012500019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/जयोस्तुते-श्रीमहन्मंगले-शिवास्पदे-शुभदे-108012500019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥

राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125019_1_1.jpg' Alt='savarkar' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥१॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसते लाली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥२॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मोक्ष-मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदांती</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रह्म वदती</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥३॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तुज सकल चराचर शरण, श्री स्वतंत्रते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥४॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/PhotoGallery/default.aspx?CId=21' target=_blank>प्रजासत्ताक दिनाच्या फोटो गॅलरीसठी येथे क्लिक करा ...... </a></b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 17:59:58 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ने मजसी ने परत मातृभूमीला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/ने-मजसी-ने-परत-मातृभूमीला-108012500018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/ने-मजसी-ने-परत-मातृभूमीला-108012500018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥धृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।
मी नित्य पाहिला होता ॥]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>ने मजसी ने परत मातृभूमीला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>सागरा प्राण तळमळला ॥धृ</font><font style=' color:#000000;'>॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी नित्य पाहिला होता ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मज वदलासी अन्य देशी चल जाउं ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सृष्टिची विविधता पाहूं ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तइं जननीहृद् विरहशंकितही झाले ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>परि तुवां वचन तिज दिधले ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।<b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्वरित या परत आणिन ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्वसलो या तव वचनीं । मी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जगदनुभवयोगें बनुनी ॥ मी<b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>तव अधिक शक्त उद्धरणीं । मी</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं ।</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>ही फसगत झाली तैशी ॥</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>दशदिशा तमोमय होती ॥</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गुणसुमनें मी वेचियली या भावें ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>की तिने सुगंधा घ्यावें ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हा व्यर्थ भार विद्येचा ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ती आम्रवृक्षवत्सलता । रे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नवकुसुमयुता त्या सुलता । रे ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>तो बाल गुलाबहि आतां ॥ रे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>फुलबाग मला, हाय पारखा झाला ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>सागरा प्राण तळमळला ॥ २ </font><font style=' color:#000000;'>॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='http://ma.greetings.webdunia.com/index.php' target=_blank>प्रजासत्ताक दिनाच्या कार्ड्‍ससाठी येथे क्लिक करा ....... </a></b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 17:58:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जन गण मन अधिनायक जय हे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/जन-गण-मन-अधिनायक-जय-हे-108012500016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/जन-गण-मन-अधिनायक-जय-हे-108012500016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता
पंजाब सिंध गुजरात मराठा
द्रविड़ उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा
उच्छल जलधि तरंग
तव शुभ नामे जागे
तव शुभ आशिष मांगे
गाहे तव जय गाथा
जन गण मंगलदायक जय हे
भारत भाग्य विधाता
जय हे, जय हे, जय हे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जन गण मन अधिनायक जय हे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत भाग्य विधाता</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंजाब सिंध गुजरात मराठा</font><font style=' color:#8000FF;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>द्रविड़ उत्कल बंग</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>विंध्य हिमाचल यमुना गंगा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>उच्छल जलधि तरंग</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>तव शुभ नामे जागे</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तव शुभ आशिष मांगे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गाहे तव जय गाथा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जन गण मंगलदायक जय हे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत भाग्य विधाता</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जय हे, जय हे, जय हे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जय जय जय, जय हे</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 17:58:01 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वन्दे मातरम्‌!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/वन्दे-मातरम्‌-108012500014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/वन्दे-मातरम्‌-108012500014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वन्दे मातरम्‌!
सुजलाम, सुफलाम्‌ मलयज-शीतलाम्‌
शस्यश्यामलाम्‌ मातरम्‌
वन्दे मातरम्‌
शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनीम्‌
फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्‌
सुहासिनीम्‌ सुमधुरभाषिणीम्‌
सुखदाम्‌, वरदाम्‌, मातरम्‌!]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125014_1_1.jpg' Alt='vandemataram' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>वन्दे मातरम्‌!</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुजलाम, सुफलाम्‌ मलयज-शीतलाम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शस्यश्यामलाम्‌ मातरम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वन्दे मातरम्‌</font><font style=' color:#FF8040;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनीम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>सुहासिनीम्‌ सुमधुरभाषिणीम्‌</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुखदाम्‌, वरदाम्‌, मातरम्‌!</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वन्दे मातरम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वन्दे मातरम्‌</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 17:57:15 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ऐ मेरे वतन के लोगों]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/ऐ-मेरे-वतन-के-लोगों-108012500013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/ऐ-मेरे-वतन-के-लोगों-108012500013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ऐ मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा
ये शुम दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर वीरों ने हैं प्राण गवांए
कुछ याद उन्हें भी करलो जो लौट के घर ना आए-२]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125013_1_1.jpg' Alt='vatan' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>ऐ मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>ये शुम दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>पर मत भूलो सीमा पर वीरों ने हैं प्राण गवांए</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>कुछ याद उन्हें भी करलो जो लौट के घर ना आए-२</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऐ मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी-२</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हो गए वतन पे निछावर वो वीर थे कितने गुमानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>थे धन्य जवान वो अपने थी धन्य उनकी जवानी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शेरों की तरह झपटे थे भारत के बहादुर बेटे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इस मुल्क की लाज बचाते मर गए बर्फ पर लेटे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संगीन पर धर कर माथा सो गए वीर बलिदानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कोई सिख कोई जाट मराठा, कोई गोरखा कोई मद्रासी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरहद पर मरने वाला-२ हर वीर था भारतवासी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिन्दुस्तानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>थी खून से काया लथपथ काया फिर भी बन्दूक उठाके</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>एक-एक ने दस को मारा फिर गए होश गवां के</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>जब अन्त समय आया तो-२ कह गए कि हम मरते हैं</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>खुश रहना देश के प्यारों अब हम तो सफर करते हैं।..</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>तस्वीर नयन में खींची क्या लोग थे वो अभिमानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबानी</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 17:56:16 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भारताची धर्मनिरपेक्षता सर्वश्रेष्ठ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/भारताची-धर्मनिरपेक्षता-सर्वश्रेष्ठ-108012500010_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/भारताची-धर्मनिरपेक्षता-सर्वश्रेष्ठ-108012500010_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई विद्यापीठात व्याख्यातापदासाठी अर्ज केलेल्या नानी पालखीवाला यांची निवड झाली नव्हती. एका अर्थी ते बरेच झाले. कारण त्यामुळे देशाला एक विद्वान विधीज्ञ मिळाला. 1944 मध्ये मुंबई येथे सर जमशेदजी बेहरामजी कांगा यांच्या हाताखाली सहायक]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>नानी पालख</font><font style='font-size:11pt;'>ीवाल</font><font style=' color:#FF0080;'>ा </font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई विद्यापीठात व्याख्यातापदासाठी अर्ज केलेल्या नानी पालखीवाला यांची निवड झाली नव्हती. एका अर्थी ते बरेच झाले. कारण त्यामुळे देशाला एक विद्वान विधीज्ञ मिळाला. 1944 मध्ये मुंबई येथे सर जमशेदजी बेहरामजी कांगा यांच्या हाताखाली सहायक वकील म्हणून काम करण्यास सुरवात केल्यानंतर त्यांनी एक एक शिखर पार केले. </font><font style=' color:#FF0080;'>वयाच्या 30 व्या वर्षी 'लॉ अँड प्रॅक्टीस ऑफ इन्कम टॅक्स' नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले होते. </font><font style=' color:#000000;'>लोक आजही त्या पुस्तकाचा उपयोग करत आहेत. केवळ दहा वर्षाच्या अनुभवानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात काम करण्‍यास सुरवात केली. पालखीवाला भारतीय राज्य घटनेला मानवाच्या विकासाचा आधार मानत होते. केरळच्या केशवानंद यांचा खटला सर्वोच्च न्यायालयात चालू असताना त्यांची विद्वत्ता दिसून आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यासंदर्भात पालखीवाला यांचे म्हणणे ऐकण्यासाठी लोकांची गर्दी होत असे. त्या जमलेल्या गर्दीवरूनच त्यांच्याविषयी लोकांमध्ये असलेली उत्सुकता दिसून येते. आज हयात नसले तरी न्यायपालिका, कायदेतज्ज्ञ आणि कार्पोरेट जगातील मोठमोठे लोक त्यांची आदराने आठवण करतात. स्वातंत्र्यानंतरचा तत्कालीन युवावर्ग उत्साहात होता. परंतु, आज त्याची नैतिकता ढासळली आहे. 1997 मध्ये आयआयटीच्या संयुक्त प्रवेश परिक्षेचा पेपर फुटणे हे त्याचे उत्तम उदाहरण होय.) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय प्रजासत्ताक गेल्या ६० वर्षांपासून अखंड आहे. जगातील लोकसंख्येपैकी १/६ लोकसंख्या भारतात राहते. विविध जातीधर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. हे जगातील एक ऐतिहासिक उदाहरण आहे. जागतिक महायुद्धानंतर भारतीय प्रजासत्ताकाच्या अस्तित्वाला टेक्सास विद्यापीठातील प्राध्यापक रोस्टो ही एक महत्त्वपूर्ण घटना असल्याचे मानतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता ब्रिटनपेक्षा अधिक चांगली आहे. कारण येथे रोमन कॅथलिक राजा किंवा लॉर्ड चॅन्सेलर बनू शकत नाही. आपल्या देशाची राज्यघटना अमेरिकेपेक्षा श्रेष्ठ आहे. भारतीय राज्यघटनेत लैंगिक समानतेचा एक अधिकार देण्‍यात आला आहे. परंतु, अशा प्रकारचा अधिकार अमेरिकन राज्यघटनेत समाविष्ट करून  घेण्यासाठी त्यांना अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. आपल्या राज्यघटनेने आपल्याला भविष्‍यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज केले आहे, असे आपण अभिमानाने बोलू शकतो. जगातील विविध जातीधर्माचे लोक येथे आनंदाने राहतात. भारतासारखा दुसरा कोणताही प्रजासत्ताक देश अस्तित्वात नाही. हे एक मानवतेचे उत्तम उदाहरण आहे. येथे विविध लिपित लिहिल्या जाणार्‍या पंधरा भाषा आणि सुमारे अडीचशे बोलीभाषा बोलल्या जातात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताचा इतिहास पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. काही वर्षांपूर्वी जागतिक बॅंकेने भारतासाठी लागू केलेल्या एका अहवालात दोन घटकांचा उल्लेख केला होता. भारत देश रोजगारासाठी नवनवीन योजना आणि सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश असून येथे मनुष्यबळाची कमतरता नाही. दुसरा घटक म्हणजे येथील लोकांच्या अंगी जन्मत: व्यापारी वृत्तीचा समावेश आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतावर निसर्गाचीही विशेष कृपा आहे. देशावर संकटे आली, तेव्हा महामानवाला जन्म देऊन निसर्गाने देशावर उपकार केले आहेत. अशा प्रकारच्या नेत्यांवर देशातील कोट्यावधी जनता विश्वास ठेवते. सध्याची युवा पिढी अशाच लोकनेत्याच्या प्रतिक्षेत आहे, जो त्यांना नैतिक मुल्यांचे शिक्षण देऊ शकेल. एकेकाळी हेच काम महात्मा गांधींनी केले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताची एकात्मता आणि एकता आज संकटात आली असल्याचे दिसून येते. भारतीय राजकारण, संस्कृती- सहिष्णुता यांचीही स्थिती चिंताजनक आहे. पण ही ओळखही पुसली जाईल. स्वतःची प्रतिष्ठा भारत पुन्हा एकदा प्राप्त करेल. आपली स्वत:ची राष्ट्रीय ओळख निर्माण करणे हे भारतासमोरचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आपल्या सामाजिक रूढी परंपरा, संस्कृतीची जोपासना करणार्‍या समाजाचे रक्षण पुढील काळात आपल्याला करावे लागेल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>ऑस्ट्रेलियन कॉलेज ऑफ डिफेंन्स स्ट्रॅटेजिक स्टडीज येथे केलेल्या भाषणाचा सारांश.)</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><b><a href='/PhotoGallery/default.aspx?CId=21' target=_blank>प्रजासत्ताक दिनाच्या फोटो गॅलरीसठी येथे क्लिक करा ......</a></b> </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 17:52:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[घटनेतील काही बाबी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/घटनेतील-काही-बाबी-108012500009_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/घटनेतील-काही-बाबी-108012500009_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[घटना समितीची पहिली बैठक सोमवार दिनांक ९ डिसेंबर १९४६ ला सकाळी अकरा वाजता सुरू झाली. या बैठकीला २१० सदस्य उपस्थित होते. ११ डिसेंबर १९४६]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125009_1_1.jpg' Alt='sanvidhan' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>घटना समितीची पहिली बैठक सोमवार दिनांक ९ डिसेंबर १९४६ ला सकाळी अकरा वाजता सुरू झाली. या बैठकीला २१० सदस्य उपस्थित होते. ११ डिसेंबर १९४६ ला या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड झाली. शेवटपर्यंत या पदावर तेच होते. १३ डिसेंबर १९४६ ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घटनेचा मसुदा सभेत मांडला. २२ जानेवारी १९४७ ला तो मंजूर करण्यात आला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>या मसुद्यातील काही महत्त्वाच्या बाबी.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१. </font><font style=' color:#FF0080;'>भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक असेल. तो आपली घटना स्वतः बनवेल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>२. सध्या ब्रिटीश भारतात व संस्थानांत असलेला सर्व भाग भारतीय संघराज्यात सामील असेल. याशिवाय या दोन्हीत नसलेला पण जो भारतात सामील होऊ इच्छित असेलला भाग भारतात सहभागी केला जाईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>३. भारतीय संघराज्यात तसेच त्याच्या विविध विभागांत सत्तेचा मूळ स्त्रोत जनता असेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>४. भारताच्या नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, पद, संधी आणि कायद्याची समानता, विचार, भाषण, विश्वास, व्यवसाय, संघटना निर्माण व कार्याचे स्वातंत्र्य कायद्याच्या किंवा सार्वजनिक नैतिकतेंतर्गत प्राप्त होईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>५. अल्पसंख्य, मागास जाती व भटक्या जातींच्या हितांचे रक्षण करण्यासाठी योग्य व्यवस्था केली जाईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>६. अविशिष्ट अधिकार प्रदेशांकडे रहातील.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/PhotoGallery/default.aspx?CId=21' target=_blank>प्रजासत्ताक दिनाच्या फोटो गॅलरीसठी येथे क्लिक करा ...... </a></b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 17:51:31 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आता प्रशासकीय व्यवस्थेत बदल हवा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/आता-प्रशासकीय-व्यवस्थेत-बदल-हवा-108012500007_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/आता-प्रशासकीय-व्यवस्थेत-बदल-हवा-108012500007_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[गेल्या ५० वर्षात आपण काय प्रगती केली आहे, त्याची चर्चा आज संपूर्ण देशात चालू आहे. अशा प्रकारची चर्चा होणे साहजिक आहे. परंतु, चर्चा स्वतंत्र आणि]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>अटलबिहारी वाजपेयी </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125007_1_1.jpg' Alt='atalbihari' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या ५० वर्षात आपण काय प्रगती केली आहे, त्याची चर्चा आज संपूर्ण देशात चालू आहे. अशा प्रकारची चर्चा होणे साहजिक आहे. परंतु, चर्चा स्वतंत्र आणि प्रामाणिकपणे होणे आवश्यक आहे. प्रत्येकजण स्वत:च्या विचारशक्तीनुसार चर्चा करतो. तसेच राष्ट्रीय मुद्यांवर चर्चा केली पाहिजे. ‍ती चर्चा पूर्वग्रहदुषित नसावी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपली संसदीय लोकशाही प्रभावी कार्य करण्यात आपण असमर्थ ठरल्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेत बदल करण्याची वेळ आता आली आहे. जनता आर्थिक-सामाजिक प्रगतीपासून वंचित आहे. म्हणून प्रशासनाच्या रचनेकडे पुन्हा लक्ष देण्याची आवश्‍यता आहे, असे मला वाटते.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकशाही पद्धतीत लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपल्या कसोटीवर उतरले नाहीत. देशाचा विकास आणि आवश्यक कायदेप्रणाली तयार करण्‍यासाठी त्यांच्याकडे पुरेसे ज्ञान व प्रशिक्षण नाही. त्यांचे संकल्प दृढ नाहीत. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी रिकामे बसून असतात. म्हणून आपण लोकशाही प्रक्रियेला संजीवनी दिली पाहिजे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सत्ता हस्तगत करणे म्हणजे व्यक्तीगत समृद्धीचा पासपोर्ट होय. उदा. निवडणुक आयुक्त टी. एन.शेषन यांनी सांगितले होते की, लोकप्रतिनिधींकडून निवडणूक प्रक्रियेत साम, दाम, दंड, भेद या चारही मार्गाचा अवलंब केला जातो. जातीच्या वर्गवारीनुसार मतपेटी अवलंबून असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून मनुष्‍याच्या जीवनातील जातीयवाद आणि धार्मिकतेचे सामाजिक महत्त्व वाढत चालले आहे. जातीयवाद आणि सांप्रदायिकतावाद निवडणुक प्रक्रियेत सामील होत आहे. आजच्या निवडणुका स्वतंत्र व निष्पक्षपातीपणे होत नाहीत. त्या लोकांच्या इच्छा आकांक्षा प्रदर्शित करू शकत‍ नाहीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आता विचार करण्‍याची वेळ आली आहे. प्रशासनात बदल करण्‍याचे मी यापूर्वी स्वत: बोललो होतो. संसदेच्या एकूण सदस्य संख्‍येपैकी दहा टक्के जागांवर निवडून येणारे सदस्य देशावर सत्ता गाजवतात. तर काही राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह जप्त होण्याची भीती असते. त्यांचे सदस्य गृह आणि कृषी  मंत्रालयासारखी महत्त्वाची पदे सांभाळतात, हे पाहून मला आश्चर्य वाटते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कार्यकारी क्षेत्रात प्रवेश करणे हा आजच्या खासदार आणि आमदारांचा नैसर्गिक हेतू असतो. परंतु, ती जबाबदारी पेलण्यास ते सक्षम नसतात. प्रशासकीय सेवेत एवढा भ्रष्टाचार बोकाळला आहे की, निवडून दिलेला प्रतिनिधी सत्ता व्यक्तीगत समृद्धीचा पासपोर्ट आहे असे मानतो. लोकशाहीत राजकीय पक्षांचा विजय आणि पराभव या नैसर्गिक घटना आहेत. ते प्रशासनालाही प्रभावित करू शकत नाहीत. कारण, भारतात बिगर राजकीय व निष्पक्षपाती प्रशासकीय सेवा ही एक महान संपत्ती आहे. परंतु, या संपत्तीलाही वाळवी लागली आहे, ही दु:खाची बाब आहे. जातीयवाद, भ्रष्टाचार आणि राजकारण हे आपल्या प्रशासकीय सेवेची झीज करत आहेत. सध्याच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या घोषणा, नितीमुल्ये आणि कार्यक्रमांनी आपला अर्थ हरविला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकशाहीत राजकीय पक्ष आवश्यक आहेत. कारण, राजकीय पक्ष नसतील तर हुकुमशाहीचा मार्ग मोकळा झाला. हुकुमशाही राष्ट्राचे विभाजन आणि आपल्या समाजाचे एका क्षणात तुकडे तुकडे करून टाकील. प्रशासनात संयुक्त प्रणालीचा उपयोग करून निवडणुक प्रक्रियेत आश्चर्यकारक यश प्राप्त केले जाते. जपानी संसदेच्या 511 जागा सरळ निवडणुकीद्वारे निवडल्या जात होत्या. नंतर ती सदस्यसंख्या कमी करून 500 इतकी करण्‍यात आली आहे. त्यापैंकी 300 जागा सरळ निवडणुकीद्वारे आणि 200 जागा अप्रत्यक्षरित्या निवडल्या जातात, असे जपानच्या पंतप्रधानांनी आपल्याला सांगितले होते. मग आपण या पद्धतीचा विचार करू शकत नाहीत का?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>हे भाषण 13 व्या देशराज चौधरी स्मृतीनिमित्ताने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत केले होते.)</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 17:50:04 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पहिल्या राष्ट्रपतींची निवडणूक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/पहिल्या-राष्ट्रपतींची-निवडणूक-108012500006_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/पहिल्या-राष्ट्रपतींची-निवडणूक-108012500006_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[राज्यघटनेचा मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मंजूर झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० या दिवशी भारत प्रजासत्ताक देश ओळखला जाऊ लागला. संसद भवनात प्रसिद्ध पत्रकार शैलेन चटर्जी यांच्या उपस्थितीत राज्य घटनेचा मसुदा मंजूर केला होता. सर्व सदस्यांनी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यघटनेचा मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मंजूर झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० या दिवशी भारत प्रजासत्ताक देश ओळखला जाऊ लागला. संसद भवनात प्रसिद्ध पत्रकार शैलेन चटर्जी यांच्या उपस्थितीत राज्य घटनेचा मसुदा मंजूर केला होता. सर्व सदस्यांनी बाके वाजवून राज्यघटना मंजूर केली होती. संसद भव</font><font style=' color:#FF0080;'>न 'वंदे मातरम्' आणि 'भारत माता की जय' </font><font style=' color:#000000;'>या घोषणांनी गाजले होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्य घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी आपल्या भाषणात राज्यघटनेचा प्रस्ताव आणि महात्मा गांधीना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राज्यघटना समितीने '</font><font style=' color:#FF0080;'>जन गण मन...' </font><font style=' color:#000000;'>या राष्ट्रगीताबरोबर ऐतिहासिक सत्र समाप्त झाले. राष्ट्रगीत स्वातंत्र्य सैनिक स्व. अरूणा असफ अली यांची बहीण पोर्णिमा बॅनर्जी यांनी गायले होते. मसुदा समितीने २४ जानेवारी १९५० रोजी विशेष सत्रात डॉ. राजेंद्रप्रसाद यांना स्वतत्र भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि २६ जानेवारी १९५० ला प्रजासत्ताक गणराज्य झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सध्या अस्तित्वात असलेला राष्ट्रपती भवनाचा दरबार हॉल २६ जानेवारी १९५० रोजी पाचशे पाहुण्यांनी भरगच्च भरला होता. तेव्हा त्याला गर्व्हमेंट हाऊस असे म्हटले जात होते. अंगात काळा कोट आणि डोक्यावर गांधी टोपी घातलेल्या डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश हिरालाल कनिया यांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून हिंदीत पद व गोपनीयतेची शपथ दिली होती.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/PhotoGallery/default.aspx?CId=21' target=_blank>प्रजासत्ताक दिनाच्या फोटो गॅलरीसठी येथे क्लिक करा ...... </a></b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 17:49:26 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लोकांचे प्रेम पाहून भावूक होतो]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/लोकांचे-प्रेम-पाहून-भावूक-होतो-108012500005_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/लोकांचे-प्रेम-पाहून-भावूक-होतो-108012500005_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[२६ जानेवारी हा दिवस पुन्हा एकदा उगवला आणि काही तासांत तो मावळेल सुद्धा. या दिवशी राजपथावर संचलनात राष्ट्रपती म्हणून सलामी घेण्यासाठी जातो त्यावेळी मी अतिशय भावूक होतो. कारण]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b><i>प्रिय ज्ञान,</font><font style=' color:#000000;'></b></i></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125005_1_1.jpg' Alt='rajendra prasad' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'><i>२६ जानेवारी हा दिवस पुन्हा एकदा उगवला आणि काही तासांत तो मावळेल सुद्धा. या दिवशी राजपथावर संचलनात राष्ट्रपती म्हणून सलामी घेण्यासाठी जातो त्यावेळी मी अतिशय भावूक होतो. कारण राजपथाच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर राष्ट्रपतींबद्दल जे भाव दिसतात, त्यामुळे मला गदगदून येते. </font><font style=' color:#000000;'></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज सकाळीसुद्धा माझ्या मनात हेच विचार येत होते. मी भारावून एखाद्या यंत्रासारखा हात जोडत सलामी मंचापर्यंत पोहोचलो. सलामीनंतर तीन वीरांना मरणोत्तर अशोकचक्र, प्रथम श्रेणीची पदके देणअयाचा होता. या जवानांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान केले होते. या पुरस्काराचे मानपत्र वाचले जात असताना मी स्वतःला रोखू शकलो नाही. आधीच मी काहीसा भावू झालो होतो आणि या वीरांच्या कर्तृत्वाची गाथा ऐकून ह्रदय विव्हल झाले. नकळत डोळ्यातून अश्रू झरू लागले. काही तरी बहाणा करून मी रूमालाने ते पुसले. त्या वीरांची विधवा पत्नी व वृद्ध पित्याचे ओले डोळे पाहून मला रहावले गेले नाही. त्या स्थितीत माझे सहानुभूतीचे अश्रू ओघळले आणि त्यांच्या दुःखाची सहवेदना माझ्यापर्यंतही भिडली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण हे सगळे झाल्यानंतर विध्वंसात्मक शस्त्रांचे प्रदर्शन झाले. ही शस्त्रे मिळविण्यासाठी आणि तयार करण्यासाठी आपण इतर देशांचीही मदत घेत आहोत. त्यानंतर वेगळ्या प्रकारचे लोक समोर आले. यांना स्वतःच्या जीवाचे बलिदान करणअयाचे आणि दुसऱ्याचा जीव घेण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले होते. आपल्या ह्दयातून आणि मेंदूतून या निरर्थक विचारांना काढून टाकण्याचा काही मार्ग नाहीये का? मानवी बुद्धीचा उपयोग ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुख समृद्धी मिळविण्यापेक्षा विध्वंस आणि मृत्यूला आवाहन करण्याइतकी मानवता मुर्ख झाली आहे का?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संघर्षात मरण पावलेले हे लोक ज्यांचा आपण सन्मान करत आहोत, ते निराश करणाऱ्या कामांसाठीच आपल्याला प्रेरणा देत रहाणार की शांततामय युगाच्या अभ्युदयासाठी आणि युद्धाऐवजी त्याहून चांगल्या अशा गौरवशाली विजयासाठी प्रेरणा देणार. मानवात समजूतदारपणाचा अभाव आहे या विचारांनी माझा नेहमी थरकाप उडतो. त्यामुळे मानव हा सर्व प्राण्यांत सर्वोत्तम आहे आणि त्याला जी 'अशरफूल मखलूकात' नावाची पदवी देण्यात आली आहे, ती तो सार्थ ठरवेल अशी आशा करू शकतो?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>डॉ. राजेंद्र प्रसाद </font><font style=' color:#FF0080;'></b></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>२६-१-१९५८ ला आपल्या मुलीसमान डॉ. ज्ञानवती दरबार यांना लिहिलेले पत्र.)</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 17:48:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गुणवत्तापूर्ण प्रजासत्ताकासाठी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/गुणवत्तापूर्ण-प्रजासत्ताकासाठी-108012500004_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/गुणवत्तापूर्ण-प्रजासत्ताकासाठी-108012500004_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय राज्य घटनेनुसार मनुष्याला जन्मत:च मुलभूत हक्क प्रदान केले आहेत. या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या राज्य सरकारची असते. मुलभूत हक्कांमध्ये भाषण, संचार, शिक्षण, प्रचार स्वांतत्र्य इत्यादी अनेक अधिकार येतात.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0801/25/images/img1080125004_1_1.jpg' Alt='mulbhut' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय राज्य घटनेनुसार मनुष्याला जन्मत:च मुलभूत हक्क प्रदान केले आहेत. या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या राज्य सरकारची असते. मुलभूत हक्कांमध्ये भाषण, संचार, शिक्षण, प्रचार स्वांतत्र्य इत्यादी अनेक अधिकार येतात. राज्य सरकार या हक्कांचे संरक्षण करण्यास असमर्थ असेल किंवा त्याचे उल्लंघन केल्यास न्यायपालिकेमार्फत आपल्याला न्याय मागता येतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यघटना तयार करणार्‍या समितीने मुलभूत अधिकाराचा भारतीय राज्यघटनेत समावेश करून घेण्यासाठी तत्कालीन अनेक लोकशाही देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला होता. उदाहरणार्थ, अमेरिका, ब्रिटन इत्यादी. त्यानंतर राज्यघटनेच्या परिशिष्ट 14-15-19-20-21 मध्ये या मुलभूत अधिकारांचा समावेश करण्‍यात आला व त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायपालिकेकडे सुपूर्द केली.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांनी राज्य घटनेच्या 9 व्या कलमात दुरूस्ती करून राज्य सरकारने निर्माण केलेल्या कायद्यामुळे एखाद्याच्या मुलभूत अधिकारावर गदा येणार नाही म्हणून अशा कायद्यांचा राज्यघटनेच्या 9 व्या परिशिष्टात समावेश केला जाईल असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जर राज्य सरकारने तयार केलेल्य एखाद्या कायद्यामुळे या अधिकारांचे हनन होत असेल तर न्यायपालिका 9 व्या परिशिष्टात असलेला कायदा बरखास्त करू शकते असेही सांगण्यात आले होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>देशात १९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्‍यात आली होती. तेव्हा हाच प्रश्न उपस्थित झाला होता. तत्कालीन सरकारने आणीबाणीची घोषणा करून मुलभूत अधिकारावर बंधने आणली होती. तसेच, देशाअंतर्गत सुरक्षेचे कारण सांगून लाखो लोकांना अटक केली होती. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यावेळी या कायद्याअंतर्गत अटक केलेल्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने राजकीय वाद, हा कायद्याशी सुसंगत नसल्याचे सांगून त्यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. कदाचित केंद्र सरकारप्रती धर्मनिष्‍ठा किंवा भीती हे एक कारण असू शकते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काही अधिकार देण्यास अडचणी निर्माण होतील म्हणून घटनाकारांनी सरकारला अधिकार देण्‍याचा हक्क दिला होता. स्वातंत्र्यानंतर देशाची प्रशासन व्यवस्था मजबूत नव्हती. त्यामुळे या अधिकाराचा सक्षमरीत्या वापर करू शकले नाहीत. म्हणून घटनाकारांनी काही महत्त्वाच्या अधिकाराला मार्गदर्शक तत्त्वे सांगून सरकारला या अधिकाराची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. स्वातंत्र्यानंतर येणार्‍या १०-१५ वर्षांत हे अधिकार नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मार्गदर्शक तत्त्वात मानले गेलेले अधिकार कल्याणकारी होते. लोकशाही देशात, नागरिकांच्या मुलभूत अधिकाराप्रमाणे होते. केवळ सरकारला या अधिकाराची अंमलबजावणी करण्याचे बंधन होते. सरकार या मार्गदर्शक तत्त्वांची लवकरात लवकर अंमलबजावणी करेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुलभूत अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालय व मानव अधिकार आयोग शक्तीशाली मानले जातात. अनेकवेळा या संस्थांनी मानवाच्या मुलभूत अधिकारासंबंधी काही महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. परंतु, सामान्य लोकांवाटते की या संस्था उच्चवर्गीयांना जास्त महत्त्व देतात आणि हे राज्य घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकाराच्या विरूद्ध आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नागरिकांच्या प्राथमिक गरजेनुसार शिक्षण, पाणी, आरोग्य, स्वच्छता, प्रदुषणमुक्ती इत्यादी जे मानवाधिकार किंवा मुलभूत गरजा आहेत. त्यांना स्वातंत्र्यानंतर म्हणजे २६ जानेवारी १९५० ला राज्यघटनेची अंमलबजावणी झाल्यापासून येत्या १५-२० वर्षात मुलभूत अधिकाराचा दर्जा दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, यासाठी प्रयत्न करण्‍याचे दूरच पण हे अधिकार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने काही विशेष असे प्रयत्नही केले नाहीत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='http://ma.greetings.webdunia.com/index.php' target=_blank>प्रजासत्ताक दिनाच्या कार्ड्‍ससाठी येथे क्लिक करा ....... </a></b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 17:48:20 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मागल्या-पुढल्या पिढीत संवाद गरजेचा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/मागल्या-पुढल्या-पिढीत-संवाद-गरजेचा-108012500001_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day/मागल्या-पुढल्या-पिढीत-संवाद-गरजेचा-108012500001_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीयत्व म्हणजे काही स्वर्गातून प्राप्त होणारं एखादं रसायन नाहीये. भारतीयांनी संकल्पपूर्वक धारण केलेला धर्म आहे. भारतीयत्व म्हणजे जात, धर्म किंवा वर्गनिदर्शक शब्दही नाही. भारतातील सर्वजाती, समुदाय, सर्व वर्गांना मान्य....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->भारतीयत्व व राष्ट्रीयत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.  जगभरात आपली ओळख भारतीय म्हणून आहे आणि राष्ट्रीयत्वाशी कटिबद्ध असण्यावर आमच्या भारतीयत्वाची हमी अवलंबून आहे.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीयत्व म्हणजे काही स्वर्गातून प्राप्त होणारं एखादं रसायन नाहीये. भारतीयांनी संकल्पपूर्वक धारण केलेला धर्म आहे. भारतीयत्व म्हणजे जात, धर्म किंवा वर्गनिदर्शक शब्दही नाही. भारतातील सर्वजाती, समुदाय, सर्व वर्गांना मान्य, स्वीकारार्ह जे काही आहे, ते म्हणजे भारतीयत्व आहे. यात सर्व जाती, समुदाय आणि वर्गांचा समावेश आहे. या सर्व बाबी यात जणू विलीन झाल्या आहेत. या सर्वांच्या वर जे काही आहे, ते म्हणजे भारतीयत्व. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीयत्वाच्या पुढेच भारतीय राष्ट्रीयत्व येते. भारताच्या बाबतीत राष्ट्रीयत्व म्हणजेच भारतीयत्व आहे. भारतीय असण्यातच राष्ट्रीयत्वाशी बांधिलकी आली.भारतीय आहोत, म्हणजे राष्ट्रीयत्वही त्यात अद्याह्रत आहे. भारतीयत्व व राष्ट्रीयत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.  जगभरात आपली ओळख भारतीय म्हणून आहे आणि राष्ट्रीयत्वाशी कटिबद्ध असण्यावर आमच्या भारतीयत्वाची हमी अवलंबून आहे. सध्या आपल्यासमोर भारतीय समजाच्या तीन पिढ्या आहेत. एक साठ वर्षांहून अधिक वयाची, दुसरी त्यापेक्षा कमी व चाळीसपेक्षा जास्त वयाची आणइ त्यानंतरची अगदी तरणी म्हणजे अठरा वर्षाच्या आसपासची पिढी. या तिन पिढ्या म्हणजे भारताच्या राष्ट्रीयत्वाचे तीन चमचमते पैलू आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->भारतीय अस्मिता ज्यामुळे पुनःप्रस्थापित झाली ते स्वातंत्र्य म्हणजे काय, त्याचा अर्थ या पिढीला मागल्या पिढीकडून कळेल.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>साठ वर्षावरील पिढीने भारताच्या स्वातंत्र्याची पहाट पाहिली आहे. त्याचवेळी चाळीशीतल्या पिढीने स्वतंत्र भारतात जन्म घेतला आहे. पण देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मागल्या पिढीला काय करावं लागलं याची जाण त्यांना आहे. अठरा वर्षाची नवी पिढी मात्र या दोन्हीपेक्षा वेगळी आहे. ही पिढी स्वतंत्र भारतात जन्माला आली आणि स्वतंत्ररित्या वाढली. स्वातंत्र्य कसे मिळाले ते यांना माहित नाही. त्यामुळे स्वातंत्र्याचा नेमका अर्थही त्यांना कळालेला नाही. भौतिक वस्तूंचे आकर्षण, बाजारपेठीय जीवनशैली व जागतिकीकरण यात अडकलेल्या या पिढीला भारतीय राष्ट्रीयत्वाविषयी काहीही माहिती नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यामुळे या तिन्ही पिढ्यांत संवाद होणे जरूरीचे आहे. त्यासाठी त्यांना एका व्यासपीठावर आणणे जरूरीचे आहे. या संवादातून मागल्या पिढीतून पुढल्या पिढीत संवाद होऊ शकेल. भारतीय अस्मिता ज्यामुळे पुनःप्रस्थापित झाली ते स्वातंत्र्य म्हणजे काय, त्याचा अर्थ या पिढीला मागल्या पिढीकडून कळेल. भारतीय संस्कृती, सहिष्णूता, अहिंसक विचारधारा, भारतीय विद्वत्तेची परंपरा सांगणारे लेख या सगळ्याची जाणीव त्याना करून द्यायला हवा. तरच त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ नव्या पिढीला कळेल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 17:47:23 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:15:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
