<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[मागोवा 2008]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/retrospect-2008-marathi</link>
    <description><![CDATA[2008 या वर्षांत घडलेल्‍या महत्‍वाच्‍या घडामोडींचा कॅलेडिओस्‍कोप. वेबदुनियाच्‍या वाचकांसाठी]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Fri, 12 Jun 2026 15:41:36 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>मागोवा 2008</title>
      <url>https://marathi.webdunia.com/retrospect-2008-marathi</url>
      <link>https://marathi.webdunia.com/retrospect-2008-marathi</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/retrospect-2008-marathi-1021114.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[आपली माती, आपलीच माणसं!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/आपली-माती-आपलीच-माणसं-108123000041_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/आपली-माती-आपलीच-माणसं-108123000041_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[२००८ या वर्षाने सरता सरता महाराष्ट्राच्या पटलावर अनेक राजकीय वादळे उठवली. या वादळांनी 'राज'सत्ता तर हादरवलीच, शिवाय अनेकांवर 'प्रहार'ही केले. रा्ज्याची 'देशमुखी' विलासरावांना सोडावी लागली आणि ती नकळत चालत चालत 'अशोकरावांच्या' गळी पडली....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#800080'>२००८ या वर्षाने सरता सरता महाराष्ट्राच्या पटलावर अनेक राजकीय वादळे उठवली. या वादळांनी 'राज'सत्ता तर हादरवलीच, शिवाय अनेकांवर 'प्रहार'ही केले. रा्ज्याची 'देशमुखी' विलासरावांना सोडावी लागली आणि ती नकळत चालत चालत 'अशोकरावांच्या' गळी पडली. तिकडे 'आरार' आबांना त्यांच्याच 'पॉवरबाज' साहेबांनी थांबायला लावलं आणि 'ओबीसी' अशी नवी बाराखडी लिहू पाहणार्‍या छगनरावांच्या आणि पर्यायाने 'राष्ट्रवादी'च्या भुजांत बळ भरले. तिकडे उद्धव आणि राज यांच्या 'भाऊबंदकी' या नाटकाचा प्रयोग या वर्षीही रंगला. 'मराठी मुद्याचे'चे प्रॉपर्टी राईट्स अर्थात स्थावर हक्क आपल्याकडेच, असल्याचे सांगून 'मी मराठी, मी मराठी' हे पद दोघेही शिरा ताणून गात असल्याने हे पद आणि 'नाटकही' पुढे सरकायला तयार नाही. गोपीनाथांच्या बंडाने अनेकांच्या 'मुंड्या' त्यांच्याकडे वळाल्या. त्यातच तेही 'ओबीसी' ही नवी बाराखडी गिरवायला लागल्याने 'मिटता कमलदल' अशी अवस्था झाली होती. पण पक्षश्रेष्ठींनी समजूत काढल्यानंतर कमळाच्या पाकळ्या उमलल्या आणि सर्वत्र 'प्रमोद' जाहला. आता बघूया पुढच्या वर्षी यापैकी कोण किती महत्त्वाचा ठरतो ते? 'आफ्टरऑल' पुढच्या वर्षी अंगण आणि ओसरीतही निवडणुका आहेत, महाराजा. शड्डू ठोकून आव्हान देणार्‍या या मंडळीतील कोणाची पाठ मातीला लागणार नि कोण वरचढ ठरणार (पुढील फक्त पाच वर्षासाठी हं!) हे याच वर्षी ठरणार. मग बघूया कुणाच्या दंडाची बेटकुळी किती फुगतेय ते. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/> <!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230041_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>Gajanan Ghurye</td><td valign='top' align='right'>GG</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#804040'><b>विलासराव देशमुख- '</font><font style=' color:#000000;'></b>म्हाराष्ट्राचे' सर्वाधिक काळ मुख्यमंत्री ठरलेल्या विलासरावांची 'देशमुखी' संपली तरी महत्त्व काही संपलेले नाही. भलेही मुख्यमंत्रिपद गमावले तरी त्यांचे सोनियांवर असे काही गारूड केलेय की अशोकरावांच्या काठीने 'मान हलवत हलवत' या गारूड्याने नारायण राणे नावाचा सतत फुत्कार करणारा साप किमान दूर केला आहे. त्याचवेळी उद्या यदाकदाचित राज्यात कॉंग्रेस आघाडीची सत्ता आली तरी मुख्यमंत्रिपदाचा 'क्लेम' पहिल्यांदा त्यांचाच असू शकतो. कारण अशोकरावांपेक्षा मोठा 'मासबेस' त्यांना नक्कीच आहे. शिवाय साडेचार वर्षाच्या आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या जोरावर सत्ता पुन्हा आली असा 'कांगावा'ही करून ते अशोकराव, नारायणराव, सुशीलकुमार, पतंगराव यांच्यासह पक्षातल्या मुख्यमंत्रिपदासाठीच्या अनेक संभाव्य, गुप्त, प्रकट दावेदारांना मागे सारून पुढे येऊ शकतात. </font><font style=' color:#800000;'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#800000'>प्रोव्हायडेड'- </font><font style=' color:#000000;'>हा प्रश्न सत्ता आल्यानंतरचा आहे. त्यामुळे.... </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230041_1_2.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#804040'><b>अशोक चव्हाण- </font><font style=' color:#000000;'></b>अशोकरावांना 'मुख्यमंत्रिपदाची' लॉटरी अर्थातच अचानकपणे लागली असली तरी विधानसभा निवडणुकांच्या रूपाने त्यांना 'टिडीएस' भरावा लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा आनंद मानावा की 'टिडीएस'चे दुःख करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. दहा वर्षे सत्ता भोगलेल्या कॉंग्रेस आघाडीची सत्ता पुन्हा येण्याची शक्यता कमीच दिसतेय. त्यामुळे निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यास त्याचे खापर आपल्याच भाळी फुटून पुढच्या राजकीय कारकिर्दीचे तीनतेरा वाजण्याची नौबत या शंकरराव पुत्राच्या नशिबी नाही आली म्हणजे मिळवली. बाकी विलासरावांनी जाता जाता नारायण राणे आणि अशोकरावांचाही छान 'गेम' केला. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230041_1_3.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>Gajanan Ghurye</td><td valign='top' align='right'>GG</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#804040'><b>नारायण राणे- </font><font style=' color:#000000;'></b>स्वपक्षीयांवर त्यातही प्रामुख्याने विलासरावांवर 'प्रहार' करण्यात नारायणरावांची कॉंग्रेसमधली जेवढी होती तेवढी हयात गेली. आणि या प्रहारातच शेवटचा 'प्रहार' स्वतःच्याच पायावर कुर्‍हाड मारून केला. आता निलंबित झाल्यावर काय करणार हा प्रश्नच आहे. सोनियाचरणी धाव घेऊन जुळवाजुळव केली तर हा भांडकुदळ मालवणी माणून सत्तेसाठी 'वाकला' असा प्रचार व्हायचा. बरं, माघारी येऊ नये म्हणून बाळासाहेबांचा वाघही दारापाशीच गुरगुरत बसला आहे. मध्येच हत्तीवर स्वार व्हायच्या अफवाही येतात. पण हत्तीचा मद यांच्यापाशीही स्वतंत्रपणे आहे. त्यामुळे दोन्ही हत्तींची परस्परांशी जुंपली तर वेगळेच महाभारत घडायचे. कधी कधी तर धाकट्या युवराजांच्या पक्षात जाण्याची वार्ताही कानी येते. पण 'मनसे' काहीही व्यक्त होत नाही. 'राष्ट्रवादी'त बडेबडे ह्त्ती असल्याने तिथे गेल्यास या हत्तींशीच त्यांची जुंपायची. त्यामुळे आता स्वतंत्र पक्ष काढणे हाच पर्याय सध्या तरी समोर आहे. पण त्याला कितपत यश मिळेल हे सांगणे अवघड. त्यात यांचा हत्ती कोकणात रोरावतपणे फिरेल, उर्वरित राज्याचे काय? </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230041_1_4.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PR</td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#804040'><b>आर. आर. पाटील- </font><font style=' color:#000000;'></b>मुंबई बॉम्बस्फोटानंतर गेलेल्या राजकीय बळीत आर. आर. पाटील यांचे नाव आल्यानंतर 'आरार' असे दुःखोद्गार नक्कीच निघाले. कर्तृत्ववान आणि चांगली प्रतिमा असलेल्या आबांना अचानक उगाचच हिंदी बोलण्याची उबळ यावी काय नि नको ते तोंडातून निघावे काय आणि यातच त्यांचे मंत्रिपद जाते काय? सगळेच अनाकलनीय. पण चांगला 'मासबेस' असलेल्या या नेत्याची पुढची वाटचाल जोरदार असेल. म्हणूनच 'राष्ट्रवादी'ने प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देऊन या मुलुखमैदान तोफेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरवले आहे. पण प्रश्न इतकाच आहे, कॉंग्रेसच्या निष्क्रियतेचे खापर 'राष्ट्रवादी'वर फुटून सत्ता आघाडीकडे आलीच नाही तर....?</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:12pt; color:#000000'><b></b></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#804040'><b></b></font><br/></font><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230041_2_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>Gajanan Ghurye</td><td valign='top' align='right'>GG</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#804040'><b>छगन भुजबळ- </font><font style=' color:#000000;'></b>यांच्या सरकारच्या काळातच पहिलीपासून 'एबीसी'ची बाराखडी शिकवायचा निर्णय झाला. मग यांनीही 'ओबीसी'ची नवी बाराखडी आधी महाराष्ट्रात मग देशात गिरवून 'समता' निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या नव्या प्रयत्नांकडे साहेबांचे लक्ष गेल्यानंतर ही बाराखडी परीक्षेत आल्यास आपणच नापास होऊ या भीतीने त्यांनीच या छगनरावांच्या भुजात उपमुख्यमंत्रिपदाचे बळ भरले आणि आपण मागे केलेली चुक दुरूस्त केली. एकेकाळचा हा वाघ आता फारसा गुरकावत नसला तरी त्याची ताकदही काही दुर्लक्षिण्याजोगी नाही. म्हणूनच आगामी निवडणुकांत हा वाघ पक्षाच्या भुजांतही नक्कीच बळ भरू शकतो.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230041_2_2.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>Gajanan Ghurye</td><td valign='top' align='right'>GG</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#804040'><b>गोपीनाथ मुंडे- </font><font style=' color:#000000;'></b>कुणी लक्षच देत नाही म्हटल्यावर या गोपीनाथाने कमलदलाच्या पाकळ्या 'मिटवायची' तयारी केली होती. त्यातच 'ओबीसीची' बाराखडी गिरविण्याचे 'भुजबळ' यांच्यातही आले होते. या वार्तेने कमलदल शतशः विदीर्ण व्हायचेच तेवढे बाकी राहिले. दिल्लीत बसलेल्या पक्षातील 'महाजनांना' या 'धनगरराजाची' राजकीय ताकद लक्षात आल्यानंतर राज्यातले सगळे 'गडकरी' यांच्या छत्राखाली एकत्र आणण्यात आले. मग कुठे विविध 'जातीच्या' कमळांचा 'संघ' पुन्हा फुलायला लागला. आगामी काळात निवडणुकांत युतीचे राज्य आल्यानंतर गोपीनाथरावांना अगदी गेलाबाजार उपमुख्यमंत्रिपदाची तरी संधी आहेच. तशी त्यांची नजर मुख्यमंत्रिपदावर आहे. पण जागा कोणालाही कितीही मिळाल्या तरी मुख्यमंत्री आमचाच असे तर्कट उद्धवरावांनी लढविल्याने गोपीनाथरावांची ती अपेक्षा पूर्ण होण्याची संधी तशी कमीच आहे. उपमुख्यमंत्री कम गृहमंत्री झाल्यावर कोणता प्रकल्प अरबी समुद्रात बुडवतात आणि कुणाला मुसक्या धरून आणतात ते पहायचे.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230041_2_3.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PR</td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#804040'><b>उद्धव ठाकरे- '</font><font style=' color:#000000;'></b>यावच्चंद्रौदिवाकरौ' मराठीचा मुद्दा आमचाच, असे उद्धवरावांचे म्हणणे आहे. ('</font><font style=' color:#800000;'>प्रोव्हायडेड'- </font><font style=' color:#000000;'>हिंदू जगला तर मराठी माणूस जगेल.) म्हणून आधी हिंदूत्व मग मराठीत्व असा उद्धवरावांचा पर्यायाने बाळासाहेबांचा आणि पर्यायाने शिवसेनेचा नारा आहे. (यापुढे कुठेही बाळासाहेबांचा शब्द अंतिम या शब्दसमूहाजागी जागी 'उद्धवराव' असे वाचावे.) आगामी निवडणुकीत उद्धवरावांच्या वाघाची डरकाळी पूर्ण महाराष्ट्रभर जाण्याची संधी आहे. कारण कॉंग्रेसने तशी सोयच आपल्या 'जंगलराज्यात' करून ठेवलीय. फक्त मराठी आणि हिंदूत्व यांच्या आट्यापाट्या खेळताना अधेमधे कुणी येऊन नये एवढीच त्यांची 'मनसे' अपेक्षा आहे. बाकी ते मुख्यमंत्री होणार की नाही या प्रश्नाचे उत्तर बाळासाहेब आणि अर्थातच पर्यायाने उद्धवराव हेच स्वतः घेण्याची शक्यता आहे. कारण सध्या तरी मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्याशिवाय दुसरा कोणता उमेदवार त्यांच्याकडे नाही. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230041_2_4.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#804040'><b>राज ठाकरे- '</font><font style=' color:#000000;'></b>धाकटे युवराज', मराठी ह्रदयसम्राट, महाराष्ट्राचे तेजतर्रार युवा नेते राज ठाकरे यांच्यासाठी पुढची निवडणुक महत्त्वाची आहे. खरं तर खूप खपून 'मराठमोळा' पुरणपोळीचा बेत केलेला असावा. मग छानपैकी जेवायला बसावे आणि मग तो हात तोंडापर्यंत न्यावा आणि तोच माशी पडावी. असे काहीसे झाले. मराठीचा मुद्दा मस्तपैकी जमून आलेला असताना, निवडणुका समोर दिसत असताना मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा मक्षिकापात झाला नि जमवून आणलेली पाककृती पार बिघडून गेली. आता मराठी माणूस महत्त्वाचा की देश असा प्रश्न उद्भवल्यास सहाजिकच कुणीही देशालाच प्राधान्य देईल, पण मग मराठी माणसाचे काय होणार? पण तरीही निवडणुकांत हा मुद्दा कुठे ना कुठे येणारच. किमानपक्षी मातृपक्ष असलेल्या शिवसेनेच्या पायात खोडा घालण्याइतपत तरी हा मुद्दा चालणारच. त्यामुळे आगामी निवडणुकांत सत्तेचा त्रिकोण, चौकोन, पंचकोन झाल्यानंतर राज ठाकरे नक्कीच महत्त्वाचे ठरणार हे अगदी नक्की.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'><i>आपल्या मातीतली ही सगळी आपली माणसं. हीच माणसं, आता नववर्षातील निवडणुकांच्या निमित्ताने वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर येणार. त्यावेळी 'आपली मती आणि आपलं मानस' जाणून घेऊन योग्य मतदान करा. बस्स. एवढंच काय ते सांगणं, महाराजा. </i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'><i>इति लेखनसीमा.</i></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 31 Dec 2008 20:59:03 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[इंग्रजी साहित्यासाठी २००८ उत्साहवर्धक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/इंग्रजी-साहित्यासाठी-२००८-उत्साहवर्धक-108123000039_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/इंग्रजी-साहित्यासाठी-२००८-उत्साहवर्धक-108123000039_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[साहित्य क्षेत्रासाठी सन 2008 उत्साहवर्धक होते. बुकर पुरस्कार प्राप्त अरविंद अडीगा यांच्या 'द व्हाइट टायगर' पुस्तक पुरस्कारामुळे जास्त खपले गेले. काश्मिरी कवी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230039_1_1.jpg' Alt='books' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>साहित्य क्षेत्रासाठी सन 2008 उत्साहवर्धक होते. बुकर पुरस्कार प्राप्त अरविंद अडीगा यांच्या '</font><font style=' color:#FF0080;'><b>द व्हाइट टायगर' </font><font style=' color:#000000;'></b>पुस्तक पुरस्कारामुळे जास्त खपले गेले. काश्मिरी कवी रहमान राही हे ज्ञानपीठ पुरस्कारानंतर चर्चेत आले. तर अमेरिकी पत्रकार शेरी जोन्स यांचे पुस्तक प्रकाशनापूर्वीच वादात अडकले. चेतन भगत यांचे 'वन नाइट एट दी कॉल सेंटर' हे पुस्तकही त्यावरील चित्रपटामुळे चर्चेत राहिले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वर्षाच्या सुरवातीला अमेरिकी पत्रकार शैरी जोन्स यांच्य</font><font style=' color:#FF0080;'>ा '<b>द ज्वेल ऑफ मदीना' </font><font style=' color:#000000;'></b>या पुस्तकाची चर्चा झाली. पुस्तक प्रसिध्द होण्यापूर्वी प्रकाशक रेंडम हाऊसने अंग काढून घेतले. प्रकाशकाने लेखिकेस जवळपास 50 हजार पौंड आगाऊ रक्कमही दिली होती. तसेच महत्वाच्या आठ शहरात प्रसिध्दीबाबत योजनाही तयार केली होती. परंतु, असे काय झाले की प्रकाशकाने काढता पाय घेतला.</font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->'हे पुस्तक वादग्रस्त आहे. ते प्रकाशित केल्यास हिंसक प्रतिक्रिया उमटू शकतात.' प्रकाशकाच्या या स्पष्टीकरणानंतर वाचकांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> '<font  style='font-size:11pt; color:#000000'>द ज्वेल ऑफ मदिना' जोन्स यांचे पुस्तक मुख्यत: मोहम्मद साहेबांची अल्पवयीन वधू आयेशावर आधारित आहे. त्यात आयशाच्या साखरपुड्यापासून ते मृत्यूपर्यंतचा इतिहास मांडण्यात आला आहे. जोन्सने अनेक वर्ष अरब इतिहासाचा  अभ्यास केल्यानंतर पुस्तक लि‍हिले. त्याला प्रसिध्द करण्याची जबाबदारी रेंडम  हाऊसने उचली होती. रेंडम हाऊसने पुस्तक प्रसिध्द करण्यापूर्वी इस्ला‍‍मिक  इतिहासाचे अभ्यासक प्रोफेसर डेनिज यांच्याकडे समीक्षेसाठी पाठविले. त्यांनी  पुस्तक 'सॉफ्ट-कोर पोर्नोग्राफी' असल्याचा आरोप केला. यामुळे रेंडम हाऊसने पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार सोडून दिला. याबाबत रेंडम हाऊसच्या प्रवक्याने  सांगितले की, 'हे पुस्तक वादग्रस्त आहे. ते प्रकाशित केल्यास हिंसक प्रतिक्रिया उमटू शकतात.' प्रकाशकाच्या या स्पष्टीकरणानंतर वाचकांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रकाशकच संकोच करत असून ते कट्टरपंथीयांच्या  दबावाखाली आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रा. स्पैलबर्गने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, हे पुस्तक स्फोटक आहे. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात प्रश्न निर्माण होणार आहे. स्पैलबर्ग यांच्या अभिप्रायानंतर रेंडम हाऊसने हे पुस्तक प्रसिध्द करण्याचे धाडस केले नाही. त्यांना हे पुस्तक सलमान रशीद यांच्या पुस्तकापेक्षाही जास्त वादग्रस्त वाटले.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230039_1_2.jpg' Alt='sahithya' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>पुस्तकाबाबत जोन्स यांनी म्हटले आहे की, '</font><font style=' color:#FF0080;'>मी दोन संस्कृतीमध्ये पुल निर्माण व्हावा म्हणून हे पुस्तक प्रसिध्द करु इच्छित होती. मी आयेशाबरोबर मोहम्मद साहेबांच्या  सर्व पत्नींच्या बाबतीत लिहिले होते. त्यांना आदरपूर्वक शब्दांमध्ये शब्दबध्द केले होते.' </font><font style=' color:#000000;'>या सर्व प्रकारानंतर जोन्स आता नवीन प्रकाशकांचा शोध घेत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीयांच्या दृष्टिकोनातून काश्मिर‍ी कवी रहमान राही यांना मिळालेला ज्ञानपीठ पुरस्कार सुखद संदेश होता. नंतर राही यांचा प्रसिध्द झालेल्या कविता संग्रहास चांगली मागणी आली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसरीकडे सन 2008 मध्ये बुकर पुरस्कार मिळताच अरविंद अडिगा यांचे '</font><font style=' color:#FF0080;'>द व्हाइट टाइगर' </font><font style=' color:#000000;'>हे पुस्तक चर्चेत आले. हे पुस्तक भारतातील सामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करते. गरीबीपासून मुक्ती मिळ‍‍‍विण्यासाठी इच्छुक असणार्‍यांचे प्रतिबिंब पुस्तकातून उमटते. 22 एप्रिल 2008 मध्ये प्रसिध्द झालेले हे 288 पानांचे पुस्तक भारतातील गरीबीचे मार्मिक सत्य आहे.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230039_1_4.jpg' Alt='chetan' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>चेतन भगत यांचे '</font><font style=' color:#FF0080;'>वन नाइट एट दी कॉल सेंटर' </font><font style=' color:#000000;'>या पुस्तकाने चांगलीच चर्चा निर्माण केली. या कांदबरीवर अतुल अग्निहोत्री याने 'हॅलो' चित्रपट तयार केला. चित्रपट आपटला परंतु कांदबरी चांगलीच लोकप्रिय ठरली. चेतनचे थ्री मिस्टेक्स इन माय लाईफ हे पुस्तकी या वर्षी बाजारात आले. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 31 Dec 2008 20:58:40 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नवीन वर्षात महागाई आटोक्यात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/नवीन-वर्षात-महागाई-आटोक्यात-108123000037_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/नवीन-वर्षात-महागाई-आटोक्यात-108123000037_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जगातिक पातळीवर आर्थिक मंदी आणि महागाई यांची चर्चा सुरू आहे. आता नवीन वर्षात कशी परिस्थिती राहील याबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे. व्याजदर काय राहतील? शेअर बाजाराची परिस्थिती कशी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#0000A0'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000A0'><b>जगातिक पातळीवर आर्थिक मंदी आणि महागाई यांची चर्चा सुरू आहे. आता नवीन वर्षात कशी परिस्थिती राहील याबाबत नागरिकांमध्ये चिंता आहे. व्याजदर काय राहतील? शेअर बाजाराची परिस्थिती कशी राहील? विमा क्षेत्रावर काय परिणाम झालेला असेल? यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न विविध क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत करण्यात आला.</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सन 2008 च्या सुरवातीला अर्थव्यवस्था तेजीत होती. गुंतवणूकदारांना मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु सप्टेंबरनंतर जागतिक मंदीचे सावट अर्थव्यवस्थेवर पडू लागले. यामुळे आता सन 2009 कसा असेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230037_1_1.jpg' Alt='petrol' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>महागाई: </font><font style=' color:#000000;'></b>पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कपात केल्यानंतर चलनवाढीचा दर घसरण्यास  प्रारंभ झाला. चलनवाढ सात टक्यापर्यंत खाली आल्याने नवीन वर्षात महागाई अधिकच कमी होईल, अशी अपेक्षा आहे. चलनवाढीचा दर अजून घसरणार असल्याने महागाई कमी होणार आहे. त्याचा फायदा जनतेला आणि भारतीय कंपन्यांनाही होणार आहे. कारण भारतीय कंपन्यांचा व्यवसाय देशातील जनतेवर अवलंबून आहे.</font><br/> <font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230037_1_2.jpg' Alt='sensex' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>व्याजदर: </font><font style=' color:#000000;'></b>अर्थशास्त्रातील तज्ज्ञ डि. के. जोशी यांच्या अंदाजानुसार सन 2009  मध्ये चलनवाढीचा दर मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. त्याचप्रमाणे व्याजदरही कमी होतील. रिझर्व्ह बँकेने नुकताच रेपो दर आणि व्याजदरात बदल केला आहे. यामुळेच नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत व्याजदर आणखी दोन टक्यांनी कमी होतील. पर्यायाने गृहकर्ज, व्यक्तीगत कर्ज, शैक्षणिक कर्ज, कार लोन यांचे व्याजदर कमी होतील. देशाची अर्थव्यवस्था सन 2009 च्या शेवटी किंवा सन 2010 च्या पहिल्या तिमाहीत पुन्हा गती घेईल.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230037_1_3.jpg' Alt='money' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>रुपया मजबूत होईल: </font><font style=' color:#000000;'></b>डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत होईल. शॉर्ट टर्म डिपॉझिटमध्ये वाढ होईल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 31 Dec 2008 20:58:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[क्रिकेटमध्ये भारताची ‘धोनीपछाड’]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/क्रिकेटमध्ये-भारताची-‘धोनीपछाड’-108123000036_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/क्रिकेटमध्ये-भारताची-‘धोनीपछाड’-108123000036_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय क्रिकेट संघासाठी सन 2008 हे चांगले गेले. भारतीय क्रिकेट संघ पाच कसोटी मालिका आणि तितक्याच एकदिवसीय मलिका यावर्षी खेळला. त्यात]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230036_1_1.jpg' Alt='match' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय क्रिकेट संघासाठी सन 2008 हे चांगले गेले. भारतीय क्रिकेट संघ पाच कसोटी मालिका आणि तितक्याच एकदिवसीय मलिका यावर्षी खेळला. त्यात  वर्षाच्या सुरवातीला बॉर्डर-गावस्कर मालिकेमध्ये 2-1 असा पराभव झाला. मात्र वर्षाच्या शेवटी इंग्लडविरूध्द एकदिवसीय आणि कसोटी मालिका जिंकून भारतीय संघाने शेवट गोड केला. यावर्षी अनिल कुंबळे (जम्बो), सौरभ गांगुली या वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारली. दुसर्‍या बाजूला युवा खेळाडू महें‍द्रसिंह धोनी, गौतम गंभीर, जहीर खान, वीरेंद्र सहवाग, युवराजसिंह यांना जोरदार कामगिरी केली. यामुळे  भारतीय क्रिकेटचा आलेख यावर्षी चढता राहिला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>कसोटी क्रिकेट: </font><font style=' color:#000000;'></b>भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, इंग्लड आणि दक्षिण  आफ्रिकेविरूध्द कसोटी मालिका खेळली. वर्षाच्या प्रारंभी बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव झाला. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात ऑक्टोंबरमध्ये आल्यावर भारताने हिशोब चुकता केला. ही मालिका भारतीय संघाने  2-1 अशी जिंकली. सन 2008 मध्ये झालेल्या पाच मालिकेपैकी दोन भारताने जिंकल्या तर दोनमध्ये पराभव पत्करावा लागला. दक्षिण अफ्रिकेविरुध्द झालेली  मालिका अर्निणीत राहिली. भारताला ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका विरुध्द पराभव पत्करावा लागला. तसेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लडविरूध्द विजयही मिळविला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>खेळाडूंचे यश-</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230036_1_2.jpg' Alt='sachin' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>सचिन तेंडुलकर : </font><font style=' color:#000000;'></b>मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यासाठी सन 2008 हे वर्ष </font><font style=' color:#8000FF;'><b>‘विक्रमी’ </font><font style=' color:#000000;'></b>गेले. कसोटी सामन्यातील ब्रायन लाराचा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम सचिनने 17 ऑक्टोंबर 2008 रोजी मोडला. ऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात 11953 धावा करून कसोटीत सर्वाधिक धावसंख्या करणारा खेळाडू ठरला. त्याचबरोबर 12 हजार धावाही पूर्ण केल्या. सन 2008 मध्ये सचिनने चार  शतकेही ठोकली. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230036_1_3.jpg' Alt='gautam' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>गौतम गंभीर : </font><font style=' color:#000000;'></b>गौतम गंभीरने एकदिवशीय क्रिकेटबरोबर कसोटी सामन्यातही आपण उपयुक्त खेळाडू असल्याचे सिध्द केले. गंभीरने यावर्षात तीन कसोटी शतके  काढली. त्यातील दोन ऑस्ट्रेलियाविरूध्द तर एक इंग्लडविरुध्द होते. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियाविरुध्द दिल्ली कसोटीतही गंभीरने द्विशतक फटकावले. सन 2008 या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावाही त्याने पूर्ण केल्या. यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआई) गंभीरचा समावेश '</font><font style=' color:#8000FF;'><b>अ' </font><font style=' color:#000000;'></b>श्रेणीत केला. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230036_1_4.jpg' Alt='virendra' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>वीरेंद्र सहवाग : </font><font style=' color:#000000;'></b>स्फोटक फलंदाज म्हणून प्रसिध्द असलेल्या वीरेंद्र सहवागने सन  2008 मध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. यावर्षी त्याने तिहेरी शतक (319  धावा, 26 मार्च 2008, विरुद्ध दक्षिण आफ्रिका, चेन्नई) झळकावले. तसेच एक द्विशतक  (नाबाद 201 धावा 31 जुलै 2008, गाले टेस्ट, विरुद्ध श्रीलंका) काढून एकूण  तीन शतके ठोकली. या दरम्यान सहवाग दोन वेळा 'नर्वस नाइटी'चाही बळी ठरला. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/30/images/img1081230036_1_5.jpg' Alt='harbhajan' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>हरभजनसिंह : </font><font style=' color:#000000;'></b>हरभजनने यावर्षी कसोटीत 300 बळींचा टप्पा गाठला. कसोटी सामन्यात 300 बळी घेणारा तो पहिलाच भारतीय ऑफ स्पिनर आहे. इंग्लडविरूध्द चेन्नई कसोटीत 310 बळी घेत जगातील सर्वांत जास्त बळी घेणारा दुसरा ऑफ स्पिनर ठरला. हरभजनने इंग्लडचा एंड्रयू स्ट्रॉस याचा बळी घेत वेस्टइंडीजचे ऑफ स्पिनर गिब्स (309) चा विक्रम  मागे टाकला. पहिल्या क्रमांकावर श्रीलंकेचा गोलंदाज मुथैया मुरलीधरन आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>एकदिवसीय क्रिकेट: </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय संघाने  सन 2008 मध्ये पाच एकदिवसीय मालिकेत सहभागी घेतला. त्यात अशिया कप आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या किटप्लाय कपचाही समावेश  आहे. या सामन्यांच्या फायनलमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला. परंतु, ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या कॉमनवेल्थ सिरीजमध्ये भारतीय संघाने विजेतेपद  मिळविले. त्याचबरोबर श्रीलंकेला त्यांच्याच भूमीवर 3-2 ने पराभूत करून विदेशात आणखी एक मालिका जिंकली. नुकताच इंग्लडचा भारताने 5-0 असा पराभव करून वर्षाच्या शेवटी दणदणीत विजय मिळविला. एकंदरीत एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे वर्चस्व राहिले. गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, युवराजसिंह, झहीर खान, महेंद्रसिंह धोनी यांनी सन 2008 मध्ये चांगली कामगिरी करून आपली  छाप सोडली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>गौतम गंभीर : </font><font style=' color:#000000;'>भारतीय संघाला गंभीरच्या माध्यमातून एक चांगला फलंदाज मिळाला आहे. कसोटी, एकदिवसीय किंवा 20-20 मध्येही तो उपयुक्त खेळाडू आहे.  त्याने वर्ष 2008 मध्ये एकदिवसीय सामन्यात एक हजार धावा पूर्ण केल्या. सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरनंतर एक हजार धावा पूर्ण करणारा तो तिसराच  फलंदाज आहे.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>युवराजसिंह : </font><font style=' color:#000000;'>भारतीय क्रिकेट संघात 'बिगहीटर' म्हणून युवराजसिंह याची ओळख आहे. अनेक अटीतटीच्या सामन्यात युवराजने भारताला विजय मिळवून दिला आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लडविरूध्दच्या मालिकेत त्याला मालिकावीर हा पुरस्कार मिळाला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>वीरेंद्र सेहवाग : </font><font style=' color:#000000;'>स्फोटक फलंदाजीसाठी सेहवाग प्रसिध्द आहे. अनेक सामन्यांमध्ये त्याने भारताला जोरदार सुरवात करून दिली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>महेंद्रसिंह धोनी : </font><font style=' color:#000000;'>एक यशस्वी कर्णधाराबरोबर एक यशस्वी फलंदाज म्हणूनही धोनी ओळखला जातो. 20-20, एकदिवसीय संघानंतर आता कसोटी संघाचे कर्णधारपद त्याला देण्यात आले आहे. आतापर्यत कसोटीमध्येही 100 टक्के यश धोनीला मिळाले आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>झहिर खान : </font><font style=' color:#000000;'>कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये झहीर खानने भारतीय संघात महत्वाची भूमिका बजावली आहे. रिवर्स स्विंगवर हुकमत असल्याने शेवटच्या षटकामंध्ये त्याची गोलंदाजी उपयुक्त ठरते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>क्रिकेटमधील 2008 मधील महत्वाच्या घटना: </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>सिडनी टेस्ट वाद : </font><font style=' color:#000000;'>भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीत खेळल्या गेलेल्या  सामन्यात एंड्रयू सायमंड्‍स आणि हरभजनसिंह यांच्यातील वादाने गंभीर स्वरूप  धारण केले. या प्रकरणाच्या सुनावणीनंतर हरभजनने सायमंड्‍सवर वर्णद्वेषी आरोप  केल्याचा ठपका ठेवण्यात आला. तसेच एका कसोटी सामन्याची बंदी त्यावर  आणली. या वेळी भारत आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील संबंध ताणले गेले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>आयपीएल : </font><font style=' color:#000000;'>सन 2008 मध्ये इंडियन क्रिकेट लीगचे (आईपीएल) यशस्वी  आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट इतिहासातील ही क्रांतिकारक घटना होती.  यात आयपीएलमधील क्रिकेटची लोकप्रियता वाढण्याबरोबर उत्पन्नाचे नवनवीन  विक्रम तयार झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>हरभजन-श्रीसंथ ‍थप्पड प्रकरण : </font><font style=' color:#000000;'>आयपीएलच्या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा  कर्णधार हरभजनसिंहने पंजाब किंग्स इलेवनच्या एस श्रीसंथला जोरदार थप्पड  लगावली होती. यामुळे आईपीएल कमेटी आणि भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने  हरभजनवर पुढील सामने खेळण्यास बंदी आणली. यामुळे हरभजनचे करोडो रुपयांचे  नुकसानही झाले.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>बांगलादेशच्या खेळाडूंचे बंड: </font><font style=' color:#000000;'>बांगलादेशच्या राष्ट्रीय संघातील खेळाडू आपल्या  क्रिकेट मंडळाच्या विरोधात जाऊन इंडियन क्रिकेट लीग (आईसीएल) मध्ये सहभागी  झाले. त्यात कर्णधार हबीब उल बशर, आलोक कपाली, आफताब अहमद, शहरयार  नफीस सहित इतर खेळाडूंचा समावेश होता. यामुळे बांगलादेश क्रिकेट नियामक  मंडळाने या खेळाडूंवर कारवाई करीत त्यांच्यावर 10 वर्षाची बंदी घातली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>पाक दौरा रद्द : </font><font style=' color:#000000;'>मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान  दौर्‍यास भारत सरकारने परवानगी नाकारली. यामुळे भारतीय क्रिकेट संघाने  पाकिस्तानचा दौरा रद्द केला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 31 Dec 2008 20:57:42 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आगामी वर्षात सत्तापरिवर्तनाचे योग]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/आगामी-वर्षात-सत्तापरिवर्तनाचे-योग-108122300051_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/आगामी-वर्षात-सत्तापरिवर्तनाचे-योग-108122300051_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[सन 2008 ला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी आता सुरू आहे. परंतु, सन 2008 च्या अखेरीस मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला ही देशातील सर्वांत मोठी दुर्देवी घटना]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223051_1_1.jpg' Alt='magova' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>सन 2008 ला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी आता सुरू आहे. परंतु, सन 2008 च्या अखेरीस मुंबईत झालेला दहशतवादी हल्ला ही देशातील सर्वांत मोठी दुर्देवी घटना ठरली. आपल्या जवानांनी प्राणांची बाजी लावून मुंबईला दहशतवाद्यांपासून मुक्त केले. या पार्श्वभूमीवर आता नवीन वर्षात देशवासीयांना अनेक अपेक्षा आहेत. सर्व पक्षांनी राजकारण सोडून देशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिल्यास नवीन वर्ष देशबांधवांसाठी सुखकारक राहील. सत्तापरिवर्तानाचे योगही आगामी वर्षात शक्य आहेत. ज्योतिष शास्त्राच्या नजरेतून नवीन वर्ष कसे असेल हे पाहू या.</font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नववर्षी दिल्लीत मध्यरात्री कन्या लग्नाचा उदय होत आहे. या वर्षी धर्म, न्याय आणि कर्तव्यनिष्ठेचा स्वामी गुरू कनिष्ठ होऊन राहू, चंद्र, बुधाबरोबर राहणार आहे. गुरू-राहू बरोबर असतील तर चांडाळ योग येऊ शकतो. त्यामुळे शत्रूपासून असलेला धोका कमी होण्याची शक्यता नाही. शनीची शुक्रावर पूर्ण सप्तम नजर पडत असल्याने महिला वर्गास हे वर्ष कष्टदायक राहील. मंगळ, सूर्य, चतुर्थ भावात असल्याने जनतेची कामे वेगाने होतील. मंगळाची एकादश भावात चांगली नजर नसल्यामुळे आर्थिक बाबतीत उतार-चढाव कायम राहणार आहेत. शत्रूशी लढण्यातच मोठ्या प्रमाणावर आर्थिक खर्च होईल. शनीची द्दष्टी द्वितीय भावात असल्याने भारताची शत्रूबाबतची भाषा कठोर असेल. लग्नेश व दशमेश पंचममध्ये मित्र असल्याने व्यापारी वर्गासाठी वर्ष चांगले राहिल.</font><br/> <font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223051_1_2.jpg' Alt='magova' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>महत्वाच्या व्यक्ती:  </font><font style=' color:#000000;'></b>देशाच्या पंतप्रधानांची कर्क राशी आहे. ते आर्थिक परिस्थितीवर मात करण्यास सक्षम असतील. देशाच्या सुरक्षेवरही ते भर देतील. तसेच विरोधकांनाही पुरून उरतील. सोनिया गांधींच्या राशीत मिथून असल्याने त्यांच्यासाठी वेळ अनुकूल असणार आहे. शनीची कृपा चौथ्या भावात उच्च असल्याने जनसामान्यातील त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होईल. राहुल गांधीच्या कुंडलीत वृश्चिक, मंगळामुळे आगामी काळात त्यांना यश मिळेल. त्यांच्या लोकप्रियतेत वाढ होईल. परंतु, सुरक्षेच्या द्दष्टीने त्यांना सावध रहावे लागणार आहे. बसप प्रमुख मायावातींचे महत्व दिवसंदिवस वाढत जाईल. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे दावेदार लालकृष्ण आडवाणी यांना मोठ्या संघर्षानंतरच यश मिळू शकते.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223051_1_3.jpg' Alt='magova' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>बॉलिवूड: </font><font style=' color:#000000;'></b>बॉलिवूडमधील मुख्य कलाकार अमिताभ बच्चन यांना आरोग्यासंदर्भात खूपच सावधगिरी बाळगावी लगेल. शाहरूख खानसाठी हे वर्ष संमिश्र राहणार आहे. सलमानच्या राशीत धनू असून गुरूही कनिष्ठ असल्याने त्याला सावधगिरी बाळगावी लागेल. अक्षयकुमारची रास तूळ असून त्यावर शनीच्या उच्च दृष्टी पडत असल्याने त्याचे चित्रपट यशस्वी होतील.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऐश्वर्या बच्चनसाठी हे वर्ष फारसे चांगले राहणार नाही. तिच्या राशीत धनू असून त्याचा स्वामी गुरु कनिष्ठ आहे. तरीही तिची चित्रपट कारकीर्द बर्‍यापैकी राहिल. प्रियंकासाठी हे वर्ष चांगले राहिल. करीना कपूरची रास मकर असून गुरुची सप्तमवर उच्च दृष्टी आहे. यामुळे या वर्षी तिचे लग्न होण्याची शक्यता आहे. तसेच चित्रपट कारकिर्दीतही चांगले यश मिळेल.</font><br/> <font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223051_1_6.jpg' Alt='magova' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>क्रिकेट खेळाडू : </font><font style=' color:#000000;'></b>भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी पहिले सहा महिने लाभदायी राहणार असून दुसर्‍या सहामाहीत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. युवराजसाठी हे वर्ष अनुकूल राहणार आहे. मास्टर ब्लास्टर सचिनच्या राशीत धनू असून तिचा स्वामी गुरू कनिष्ठ आहे. यामुळे सचिनला खूपच सांभाळून रहावे लागणार आहे. सौरव गांगुलीची रास वृषभ असल्याने तो राजकारणात जाण्याची शक्यता आहे. राजकारणात त्याला यशही मिळेल.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223051_1_7.jpg' Alt='magova' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>उद्योगपती: </font><font style=' color:#000000;'></b>प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानीसाठी हे वर्ष खडतर राहणार आहे. त्यांच्या राशीत धनू असून त्याचा स्वामी गुरूही कनिष्ठ आहे. रतन टाटा यांच्यासाठी हे वर्ष यश मिळविणारे राहणार आहे. त्यांच्या राशीत शनीची उच्च द्दष्टी असल्याने यश त्यांना यश सहज मिळेल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 26 Dec 2008 17:34:11 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[धार्मिक कट्टरतेत वाढ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/धार्मिक-कट्टरतेत-वाढ-108122300050_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/धार्मिक-कट्टरतेत-वाढ-108122300050_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतात धार्मिक कट्टरता वाढत आहे. यामुळेच दहशतवादासारखे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आता देशातील कट्टर धार्मिक असणार्‍या संघटनांवर बंदी आणण्याची गरज निर्माण झाली आहे. धार्मिक]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतात धार्मिक कट्टरता वाढत आहे. यामुळेच दहशतवादासारखे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आता देशातील कट्टर धार्मिक असणार्‍या संघटनांवर बंदी आणण्याची गरज निर्माण झाली आहे. धार्मिक कट्टरतेबरोबरच धार्मिक स्थळांवर होणारे अपघात चिंताजनक ठरत आहे. या वर्षी तीन धार्मिक घटनांमुळे देश हादरला. त्यातील पहिले प्रकरण अमरनाथ ट्रस्टला दिलेली जमीन आहे. नैनादेवी मंदिरात चेंगराचेंगरीमुळे 145 जणांचा मृत्यू तर तिसर्‍या घटनेत जोधपूरच्या चामुंडा माता मंदिरात चेंगर चेंगरीत 216 भाविकांचा मृत्यू झाला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमरनाथ ट्रस्टला दिलेल्या जमिनीवरून देशात मोठा वाद निर्माण झाला. जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दिवस संचारबंदी लागू होती. या प्रकरणात मेहबूबा मुक्ती यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. दुसर्‍या बाजूला अमरनाथ यात्रेदरम्यान दहतवाद्यांनी हल्ले सुरूच ठेवले. यामुळे अनेक निर्दोष लोकांचे प्राण गेले, अनेक व्यक्ती जखमी झाल्यात. या परिस्थितीतही विक्रमी संख्येने भाविकांनी अमरनाथ शिवलिंगाचे दर्शन घेतले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>धार्मिक कट्टरता आणि दहशतवाद: प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने दुसर्‍या धर्माच्या विरोधात प्रचार, प्रसार केला तसेच धर्मांतराचा प्रयत्न केला. यामुळे धार्मिक कट्टरता आणि दहशतवाद वाढत चालला आहे. मदरशांसारख्या शिक्षण संस्थांमधून लहान मुलांच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला गेला. यामुळे पाकिस्तानमधील अनेक मदरशांवर कारवाई करण्यात आली. धार्मिक शिक्षणातून मिळणार्‍या कट्टरतेमुळेच दहशतवाद्यांनी आपली प्रचंड दहशत यावर्षी दाखवली. ओरीसा, कर्नाटक, मध्य प्रदेशात हिंदूत्ववादी संघटना व ख्रिश्चन यांच्यात तणाव निर्माण झाला. ओरीसाता विश्व हिंदू परिषदेच्या एका स्वामीच्या हत्येनंतर तणाव उसळला. त्यातून ख्रिश्चन संस्थांना व व्यक्तींना लक्ष्य करण्यात आले. याचेच पडसाद मध्य प्रदेश व कर्नाटकातही उमटले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दंगल- एरवी अत्यंत शांत असणार्‍या महाराष्ट्रातील धुळे शहरात किरकोळ कारणावरून दंगल उसळली. हिंदूत्ववादी संघटनेचे पोस्टर फाडण्यावरून उसळलेला तणाव वाढत गेला आणि यात पाच जणांचे बळी गेले. दोन धर्मात निर्माण झालेल्या या तेढीने धुळ्याच्या शांततेला नख लावले. दंगल वेळेत आटोक्यात आली नाही. ती चार-पाच दिवस धुमसत होती. मध्य प्रदेशातील इंदूरमध्येही यावर्षी दंगल झाली. यातही पाच जणांचा बळी गेला. त्यामुळे हे शहर चार दिवस बंद होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>धार्मिक स्थळी अपघात: सप्टेंबर महिन्यात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जोधपूरच्या चामुंडामाता मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीमुळे 216 भाविकांचा मृत्यू झाला. तसेच 300 पेक्षा जास्त व्यक्ती जखमी झाल्या. या अपघाताची न्यायालयीन चौकशी करण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशातील नैनादेवी मंदिरात दरड कोसळल्याचे अफवेमुळे चेंगराचेंगरी झाली. यात 145 भाविकांचा मृत्यू झाला. प्रशासनाकडून होणार्‍या चुकांमुळे या प्रकारचे अपघात होत आहे. यामुळे सर्वच धार्मिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा आणि नियोजन करणे गरजेचे आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एंकदरीत मानवी मूल्य आणि धर्माला समजण्यात गल्लत होत आहे. यामुळेच या वर्षी देशात धार्मिक कट्टरतेत वाढ झाली. अनेक ठिकणी जातीय दंगली झाल्या. तसेच धार्मिक स्थळावर नियोजनाअभावी अपघातही झाले. ही प्रकरणे हताळण्यास सरकार अयशस्वी ठरले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 26 Dec 2008 17:33:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बिग बँग महाप्रयोगचे वर्ष]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/बिग-बँग-महाप्रयोगचे-वर्ष-108122300048_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/बिग-बँग-महाप्रयोगचे-वर्ष-108122300048_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[विश्वाची ‍निर्मिती कशी झाली? याचा शोध घेण्यासाठी 'बिग बँग' हा प्रयोग यावर्षी झाला. या महाप्रयोगासाठी जगातील सर्वात मोठी महामशीन तयार करण्यात आली. या मशीनद्वारे वेगाने प्रोटॉनच्या कणांची टक्कर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223048_1_1.jpg' Alt='big' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्वाची ‍निर्मिती कशी झाली? याचा शोध घेण्यासाठी 'बिग बँग' हा प्रयोग यावर्षी झाला. या महाप्रयोगासाठी जगातील सर्वात मोठी महामशीन तयार करण्यात आली. या मशीनद्वारे वेगाने प्रोटॉनच्या कणांची टक्कर घडविण्यात आली. परंतु, हा प्रयोग यशस्वी झाला नाही. प्रयोग यशस्वी झाला असता तर विज्ञान आणि आरोग्याच्या क्षेत्रात क्रांतीकारक बदल झाले असते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>बिग बँग' प्रयोगासाठी तयार केलेले 'हैड्रॉन कोलाइडर' हे महामशीन युरोपियन ऑर्गेनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्चने तयार केले होते. याचा उद्देश 'हाय एनर्जी फिजिक्स' चा शोध घेण्याचा होता. वैज्ञानिकांनी या प्रयोगास जगा‍तील सर्वांत मोठा प्रयोग म्हणून नाव दिले होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाप्रयोगाच्या यशामुळे आरोग्याच्या क्षेत्रात क्रांतीकारक बदल होण्याच्या अपेक्षा होत्या. या प्रयोगातून  निघणार्‍या प्रोटॉन, कार्बन आयन आणि एंटी-मॅटरच्या पार्टिकल बीममुळे कर्करोगावर उपचार शक्य आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आतापर्यंत कर्करोगाच्या रेडिएशन थेरेपीमध्ये कर्करोगाच्या उतीबरोबर आरोग्यासाठी लाभदायक असणार्‍या उतीही नष्ट होत होत्या. परंतु, पार्टिकल बीम यशस्वी झाले तर शरीराच्या आरोग्यवर्धक उतीचे कोणतेही नुकसान न होता केवळ ट्यूमरलाच आपले लक्ष्य करता येईल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223048_1_2.jpg' Alt='mahaprayog' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>कशी होती महामशीन : </font><font style=' color:#000000;'></b>महामशीन एक 3.8 मीटर रुंद सुरुंगमध्ये ठेवण्यात आली होती. हे सुरूंग फ्रॉन्स आणि स्विझर्लंडच्या सीमेवर होते. या कोलायडर मशीनमध्ये दोन समांतर बीम पाईप लावण्यात आले होते. त्याचबरोबर त्यात काही डायपोल आणि क्वाड्रुपल चुंबकाचा प्रयोगही करण्यात आला होतो. हे महामशीन सुरू होताच त्यात दोन 'प्रोटॉन' ची एकमेकांशी टक्कर घडविण्यात येणार होती. हे मशीन सुरू केल्यानंतर एका वर्षातच 5.6 कोटी सीडीभरतील इतका डाटा तयार झाला असता. या डाटाचे विश्लेषण करण्यासाठी जास्त सक्षम सिस्टीम तयार करावी लागणार होती.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>महाप्रयोग कसा होता : </font><font style=' color:#000000;'></b>या प्रयोगात प्रोटॉनच्या एका बीमला शिशाच्या तुकड्यावर टाकण्यात आले. त्यातून सब-अटॉमिक पार्टिकल, 'न्यूट्रॉन' निघाला. या न्यूट्रॉनच्या माध्यमातून अंतराळातील अणू कचरा स्वच्छ करता आला असता. या महाप्रयोगात प्रोटॉन सिंक्रोटोनमधून निघालेल्या बीम कॉस्मिक किरणांमुळे  काय परिणाम होईल याचा अभ्यास करता येणार होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>महाप्रयोग अयशस्वी ठरण्याची कारणे: </font><font style=' color:#000000;'></b>करोडो डॉलर किंमतीच्या बिग बँग प्रयोगात चुंबक खूप तापले. यामुळे दुसर्‍या भागास उशीर झाला. तसेच चुंबक तापल्यामुळे हॅड्रान कोलायडर चालविण्यात काही अडचणी आल्या. यामुळे महामशीनचे काम थांबवावे लागले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 26 Dec 2008 17:33:18 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महिलांसाठी संमिश्र वर्ष]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/महिलांसाठी-संमिश्र-वर्ष-108122300047_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/महिलांसाठी-संमिश्र-वर्ष-108122300047_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[महिलांसाठी सन 2008 संमिश्र ठरले. अनेक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द केले. वर्षाच्या सुरवातीस मालती राव यांच्या कादंबरी डिस्आर्डरली वुमनला सन 2007 मध्ये इंग्रजी साहित्याचा अकादमी पुरस्कार]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महिलांसाठी सन 2008 संमिश्र ठरले. अनेक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिध्द केले. वर्षाच्या सुरवातीस मालती राव यांच्या कादंबरी डिस्आर्डरली वुमनला सन 2007 मध्ये इंग्रजी साहित्याचा अकादमी पुरस्कार मिळाला. तर वर्षाच्या शेवटी चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या सीईओपदाची धूरा स्वीकारून आपली प्रतिभा सिध्द केली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारतास पहिली महिला राष्ट्रपती याच वर्षी मिळाली. अमेरिकेचे नवीन राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताच्या सोनल शाह यांची आपल्या सल्लागाराच्या टीममध्ये निवड केली. केरळमधील कॅथलिक नन सिस्टर अल्फोंजा यांना व्हॅटिकनमधील एका समारंभात संतपद बहाल करण्यात आले. हा दर्जा मिळवणार्‍या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नोकरी करणार्‍या महिलांना केंद्र सरकारने मोठे बक्षिसच दिले. त्यांची प्रसूतीरजा 90 दिवसांवरून 180 दिवसांपर्यंत वाढवली. तसेच मूल 18 वर्षाचे होईपर्यंत दोन वर्ष अतिरिक्त सुट्टी देण्याचेही जाहीर केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चित्रपटसृष्टीतील महिलांसाठी हे वर्ष लाभदायक ठरले. मधुर भंडारकर यांनी प्रियंका चोपड़ा आणि कंगना राणावत या महिला कलाकारांच्या माध्यमातून फॅशन चित्रपटास यश मिळवून दाखविले. राजकारणात शीला दीक्षित यांनी पुन्हा एकदा दिल्लीचे सिंहासन ताब्यात घेतले. परंतु, राजस्थानात वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशात उमा भारती यांचे नेतृत्व अपयशी ठरले. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतून जास्त संख्येने महिला आमदार सभागृहात आल्या नाहीत. तर दुसरीकडे महिला आरक्षण विधेयक अद्याप धुळखात पडले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खेळात भारतीय महिलांना संमिश्र यश मिळाले. टेनिसमध्ये सानिया मिर्झा फारसा प्रभाव दाखवू शकली नाही. मात्र, बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालला बॅडमिंटन फेडरेशनकडून '</font><font style=' color:#FF0080;'><b>मोस्ट प्रोमिसिंग प्लेयर ऑफ द ईयर' </font><font style=' color:#000000;'></b>हा पुरस्कार मिळाला. सायनाने मलेशियामधील वर्ल्ड सिरीज सुपर मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यफेरीत पोहचून  इतिहास निर्माण केला. एकंदरीत सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्यास सिध्द करुन दाखविले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 26 Dec 2008 17:32:59 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शेअर बाजारासाठी निराशादायक वर्ष]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/शेअर-बाजारासाठी-निराशादायक-वर्ष-108122300043_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/शेअर-बाजारासाठी-निराशादायक-वर्ष-108122300043_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[सन 2007 शेअर बाजारासाठी चांगलेच लाभदायक होते. बाजाराच्या निर्देशांकात वाढ होत होती. सामान्य गुंतवणूकदारही शेअर बाजाराकडे आकर्षित होत होते. नवनवीन विक्रम बाजारात निर्माण होत होते.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223043_1_1.jpg' Alt='share' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>सन 2007 शेअर बाजारासाठी चांगलेच लाभदायक होते. बाजाराच्या निर्देशांकात वाढ होत होती. सामान्य गुंतवणूकदारही शेअर बाजाराकडे आकर्षित होत होते. नवनवीन विक्रम बाजारात निर्माण होत होते. यामुळे काहींनी पैसे उधार घेऊन किंवा कर्ज काढून गुंतवणूक केली. परंतु, 2008 सुरू होताच त्यांना मोठमोठे धक्के बसायला सुरूवात झाली. 25 हजारापर्यंत निर्देशांक जाईल अशी अपेक्षा करणार्‍यांची स्वप्ने भंग पावली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वर्षाच्या सुरवातीला 21 हजारापर्यंत गेलेल्या निर्देशांकाने सात हजारापर्यंत नीचांकी पातळी गाठली. बाजारात रिलायन्स पॉवरच्या आईपीओचा मोठा बोलबाला झाला. परंतु, त्यात गुंतवणूक करणार्‍यांचा मोठा अपेक्षाभंग झाला. सतत विक्रमाच्या चर्चेत असणार्‍या बाजारातील मोठमोठ्या कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळू लागले. रिलायन्स इंफ्रा, रिलायन्स कम्यूनिकेशन आणि भेल यांच्यासारखे प्रमुख शेअर मोठ्या प्रमाणावर कोसळले. वर्षाच्या सुरवातीला रिलायन्स ‍इन्फ्राचा शेअर 2631 रुपयांवर गेला होता. तो डिसेंबरपर्यंत 618 पर्यंत खाली आला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>आर्थिक मंदीचा फटका: </font><font style=' color:#000000;'></b></font><br/>1929 <font  style='font-size:11pt; color:#000000'>नंतर आलेल्या सर्वात मोठ्या आर्थिक मंदीचा फटका अमेरिकेतील शेअर बाजारास बसला. अमेरिकेतील बाजार पडताच जगातील सर्वच बाजारावर त्याचा परिणाम झाला. अनेक मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांना आपल्या कर्मचार्‍यांमध्ये कपात करावी लागली. सेंसेक्स या वर्षी  58.3 टक्के खाली आला. आशियात सर्वांत खराब कामगिरी करणार्‍या बाजारात भारतातील शेअर बाजाराचाही समावेश आहे. शेअर बाजारातील या परिस्थितीमुळे अनेक राष्ट्रांनी आर्थिक पॅकेज जाहीर केले असून त्याचा परिणाम सन 2009 मध्ये दिसणार आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>आयपीओ : </font><font style=' color:#000000;'></b>आयपीओंसाठी हे वर्ष चांगले गेले नाही. रिलायन्स पॉवरचा आयपीओ आल्यानंतर भारतीय शेअर बाजार घसरला. गुंतवणूकदारांना बोनस देण्याच्या घोषणेनंतर रिलायन्स पॉवरच्या शेअर्सला मागणी आली नाही. रिलायन्स पॉवरची परिस्थिती पाहून दुसर्‍या बलाढ्य कंपन्यांनीही आपले आयपीओ बाजारात आणले नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>‍<font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>विदेशी गुंतवणूकदार : </font><font style=' color:#000000;'></b>सन 2008 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. यामुळे शेअर बाजारात नवनवीन विक्रम निर्माण झाले. परंतु, त्यानंतर बाजार घसरल्याने विदेशी गुंतवणूकदारांनीही काढता पाय घेतला. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर शॉर्ट सेलिंग केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे बाजार जास्तच घसरला. जगातील सर्वांत मोठ्या दोन कंपन्या लेहमॅन ब्रदर्स आणि मेरील लिंचने दिवाळखोरी जाहीर केल्याने गुंतवणूकदार जास्तच घाबरले. विदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>म्युच्युअल फंड : </font><font style=' color:#000000;'></b>शेअर बाजारातील जो‍खमीमुळे सामान्य गुंतवणूकदार म्युच्युअल फंड कंपन्यांकडे आकर्षित झाला होतो. कमी जोखमीमध्ये चांगल्या परताव्याचा दावा करणार्‍या कंपन्या बाजार घसरताच अडचणीत आल्या. जेव्हा बाजार 15 ते 20 हजारादरम्यान होते तेव्हा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करणार्‍यांचे मोठे नुकसान झाले. काही फंड 70 टक्क्यांपर्यंत खाली आले. बहुतेक कंपन्यांनी एसआयपीवर बंदी आणली. म्युच्युअल फंडामध्येही होणार्‍या विक्रीमुळे सेबीने क्लोज एंडेड फंड्समधून विक्रीवर मर्यादा आणण्यासाठी कठोर उपाय केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>बँकींग, उर्जा आणि रिअल एस्टेट : </font><font style=' color:#000000;'></b>मागील वर्ष बँकींग, उर्जा आणि रिअल इस्टेटसाठी खूपच लाभदायक होते. परंतु, हे वर्ष मात्र खूपच निराशाजनक राहिले. या तिन्ही विभागातील शेअर्सची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. रिझर्व्ह बँकेने गृहकर्जावरील व्याजदर कमी केल्यानंतर रिअल एस्टेट क्षेत्रातील शेअर्समध्ये थोडीफार खरेदी झाली. रेपो दरामधील बदलामुळे बँकींग शेअर्सच्या परिस्थितीतही सुधारणा झाली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>सामान्य गुंतवणूकदारांना फटका: </font><font style=' color:#000000;'></b>शेअर बाजार ज्या वेगाने वर गेला त्यापेक्षा जास्त वेगाने खाली आला. यामुळे 15 ते 20 हजार निर्देशांक असतांना गुंतवणूक करणार्‍यांचे पैसे अर्ध्यापेक्षाही कमी झाले. इन्ट्रा- डे व्यवहार करणार्‍या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला. या फटक्यातून बरेचजण सावरु शकले नाही. लहान कंपन्यांमध्ये पैसे लावणार्‍यांचेही नुकसान झाले तसेच ब्लू चीप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारेही वाचू शकले नाही. तसेच मनी प्लस सारख्या योजनांमधून मोठ्या प्रमाणावर लालच देणार्‍या विमा कंपन्याही जमिनीवर आल्या. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>परत आशा वाढल्या: </font><font style=' color:#000000;'></b>पंतप्रधान, अर्थमंत्री, रिजर्व्ह बँक आणि सेबी यांच्या प्रयत्नामुळे बाजार सावरण्याची आशा निर्माण झाली आहे.  20 डिसेंबरपर्यंत बाजाराच्या निर्देशांकाने पुन्हा 10 हजारापर्यंत पातळी गाठली होती. शासकीय कर्मचार्‍यांना मिळालेल्या सहाव्या वेतन आयोगामुळेही बाजाराची परिस्थिती सुधारण्यास मदत झाली.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एंकदरीत सन 2008 बाजारासाठी खूपच खराब होते. सन 2007 मधून जो विश्वास मिळाला होता तो 2008 मध्ये कायम राहू शकला नाही. यामुळे आता सन 2009 पासून गुंतवणूकदारांना चांगल्या अपेक्षा आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वृत्तामुळे बाजाराची वाढ सकारात्तमक द्दष्टीने सुरू आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 26 Dec 2008 17:31:08 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बॉलीवूड 2008 : एक पाऊल पुढे, तर दोन मागे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/बॉलीवूड-2008-एक-पाऊल-पुढे-तर-दोन-मागे-108122300017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/बॉलीवूड-2008-एक-पाऊल-पुढे-तर-दोन-मागे-108122300017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी (2008) बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत 'मंदी'च दिसून आली. कोट्यवधी रूपयांचे मानधन घेणारे स्टार्स आणि बिगबजेट चित्रपट पत्त्यासारखे कोसळले. हिट चित्रपटांपेक्षा फ्लॉप चित्रपटांनी रेकॉर्ड केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223017_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी (2008) बॉलीवूडच्या चंदेरी दुनियेत 'मंदी'च दिसून आली. कोट्यवधी रूपयांचे मानधन घेणारे स्टार्स आणि बिगबजेट चित्रपट पत्त्यासारखे कोसळले. हिट चित्रपटांपेक्षा फ्लॉप चित्रपटांनी रेकॉर्ड केले. वर्षाखेरीस सलमान, शाहरूख आणि आमीर या खान त्रिकुटांच्या चित्रपटांमुळे बॉलीवूडमध्ये किमान उत्साह तरी आहे. चित्रपटांचा ट्रेंड बदलण्याचा प्रयत्न यावर्षी झाला. कॉमेडी चित्रपटांबरोबरच कौटुंबिक आणि एक्शन चित्रपटांची निर्मिती झाली. तारे जमीन पर, दोस्तानासारखे हटके चित्रपटही पहायला मिळाले. मात्र, एकूणच बॉलीवूडला हे वर्ष 'एक पाऊल पुढे आणि दोन पावले मागे' असेच गेले.    </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#400040'><b>सुपरहिट चित्रपट </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>छोट्या खेड्यातून लंडनसारख्या मोठ्या शहरात गाजणारा चित्रपट अशी सुपरहिट चित्रपटाची व्याख्या केली तर यावर्षी कोणताच चित्रपट सुपरहिट ठरला नाही. ‘सिंह इज किंग’ चे कलेक्शन जोरदार झाले. पण, हा चित्रपट एवढ्या महागात विकण्यात आला की, अनेक ठिकाणी वितरकांना तोटा सहन करावा लागला. तरीही आपण त्याला सुपरहिट चित्रपट म्हणू शकतो. प्रेक्षकांना कथा, दिग्दर्शन या बाबींशी काहीच देणेघेणे नव्हते. अक्षय कुमार काय धिंगाणा घालतो यातच त्यांना रस होता. आमीर खान निर्मित ‘जाने तू या जाने ना’ हा चित्रपट आपण यशस्वी म्हणू शकतो. दहा कोटी रूपयांच्या या चित्रपटाने जवळपास 70 कोटींचा गल्ला जमवला. वर्षाखेरीस प्रदर्शित झालेल्या ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटालाही प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला. आदित्य आणि शाहरुखची जोडी पुन्हा एकदा गाजली. ‘गोलमाल रिटर्न’ या चित्रपटानेही बाजी मारली. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223017_1_2.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>हिट चित्रपट </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रेस, जोधा-अकबर आणि जन्नत हे चित्रपट हिट म्हणता येतील. जोधा-अकबरने भारताबरोबरच परदेशातही चांगले यश मिळवले. आशुतोष गोवारीकर यांच्या मेहनतीला यश आले. ह्रतिकच्या तुलनेन ऐश्वर्या राय लोकांना जास्त आवडली. ‘रेस’ ची ओपनिंग जोरदार झाली. पण, हा चित्रपट फार चालू शकला नाही. ‘जन्नत’च्या बाबतीत असेच घडले. ‘रॉक ऑन’ ने युवकांना आकर्षित केले आणि फरहान अख्तर, अर्जुन रामपाल, प्राची देसाई सारखे कलाकार असूनही या चित्रपटाने अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'><b>सर्वसाधारण चित्रपट </font><font style=' color:#000000;'></b></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>दोस्ताना' हा चित्रपट महागात विकण्यात आल्यामुळे चित्रपटावर परिणाम झाला. हा चित्रपट केवळ मोठ्या शहरातच चालला. ‘गे’ संबंधांवर आधारित विषय भारतीयांसाठी नवीन होता. मधुर भंडारकर यांचा ‘फॅशन’ बुद्धिजीवी प्रेक्षकांना आवडला. सातत्याने अपयशी ठरत असलेल्या रामगोपाल वर्मा यांनी ‘सरकार राज’च्या माध्यमातून यश मिळवले. वेलकम टू सज्जनपुर, ए वेडनसडे, 1920, फूँक सारखे चित्रपट ताकदीच्या कथानकामुळे यशस्वी ठरले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b>फ्लॉप चित्रपट </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बॉलीवूडच्या गल्लीत फ्लॉप चित्रपटांचीही गर्दी झाली. जोरदार चर्चा होऊनही काही चित्रपटांनी घोर निराशा केली. यशराज फिल्म्सच्या सगळ्या‍च चित्रपटांबाबत अपेक्षा असते. पण, रोड साइड रोमियो, टशन, थोडा प्यार थोडा मॅजिक हे चित्रपट साफ आपटले. टशनसारखा चित्रपट पाहिल्यावर यशराज बॅनरची प्रतिष्ठा खालावल्याचेही स्पष्ट होते. हॅरी बावेजा यांनी मुलगा हरमनला लॉन्च करण्यासाठी ‘लव स्टोरी 2050’ काढला, पण तो फ्लॉप ठरला. अमिताभ, सलमान आणि प्रियंका सारखे स्टार्स ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ ला बुडण्यापासून वाचवू शकले नाहीत. सुभाष घई यांनी ‘युवराज’ च्या निमित्ताने पुन्हा एकदा अपयशाचे तोंड पाहिले. बिग बजेट चित्रपट सपाटून आपटत असताना कमी बजेटचे चित्रपटही चालले नाहीत. सॉरी भाई, ओ माय गॉड, महारथी, दिल कबड्डी, मुंबई मेरी जान, आमीर, दसविदानिया सारखे चित्रपट सो-सो चालले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>आर्थिक मंदीचा झटका </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यंदा बॉलीवूडलाही मंदीचा झटका बसला. 2008 च्या सुरूवातीस कोट्यवधीचे सौदे झाले होते. स्टार्स कलाकारांना मागेल तेवढी रक्कम दिली जात होती, पण, नंतर अनेक कार्पोरेट संस्थांनी आपल्या ऑफिसला टाळे ठोकले. नवीन चित्रपट ठप्प झाले. निर्मात्यांना थोडा तरी फायदा मिळावा म्हणून कलाकारांना आपला दर कमी करावा लागला. तरीही चित्रपट निर्मितीवर परीणाम झाला. आता याचे परिणाम 2009 च्या अखेरीस दिसून येतील.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/></font><font  style='font-size:11pt; color:#400040'><b>यांची साथ मिळाली  </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यावर्षी बॉलीवूडमध्ये भरपूर प्रमाणात नवे कलाकार आले. सोनल चौहान, मुग्धा गोडसे, अनुष्का शर्मा, अदा शर्मा, सहाना गोस्वामी, प्राची देसाई, असीन, श्वेता कुमार, इमरान खान, रजनीश दुग्गल, फरहान अख्तर, हरमन बावेजा, सुशांत सिंह, मिमोह चक्रवर्ती, अध्ययन सुमन, सिकंदर खेर, राजीव खंडेलवाल हे नवे चेहरे लक्षवेधी ठरले. यातील अनेकांचे भविष्य उज्ज्वल असल्याचे दिसून येत आहे.  </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223017_2_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>यांनी केला अलविदा  </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चित्रपटांशी संलग्न अनेक लोकांनी बॉलीवूडला अलविदा केला. यातील प्रमुख खालीलप्रमाणे आहेत - </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'>* 13 फेब्रुवारी -  राजेंद्रनाथ (76) (कॉमेडियन) </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रमुख चित्रपट : दिल दे के देखो, प्यार का मौसम, तीसरी मंजिल, एन इवनिंग इन पेरिस, फिर वही दिल लाया हू</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223017_2_2.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>* 10 एप्रिल -  शोमू मुखर्जी : निर्माता/दिग्दर्शक  (तनूजाचे पती आणि काजोलचे वडील)  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रमुख चित्रपट -  फिफ्टी-फिफ्टी,  संगदिल सनम, एक बार मुस्कुरा दो</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 19 में -  विजय तेंडुलकर  (प्रसिद्ध साहि‍त्यीक)  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हिंदी पटकथा - निशांत, मंथन, अर्द्धसत्य,  आक्रोश</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 7 जुलै -  एफ.सी. मेहरा (80) ( फिल्म निर्माता) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रमुख चित्रपट - आम्रपाली, प्रोफेसर, उजाला, लाल पत्थर</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 29 ऑगस्ट - जयश्री गड़कर (68) (मराठी आणि हिंदी चित्रपटतारका) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रमुख चित्रपट -  झनक-झनक पायल बाजे,  ईश्वर,  मास्टरजी,  ससुराल </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 27 सप्टेंमर -   महेंद्र कपूर (74) (पार्श्व गायक,  पद्मश्री आणि मध्यप्रदेश शासनच्या लता अलंकरणदे सन्मानीत) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 5 नोव्हेंबर -  बलदेव राज चोप्रा (निर्माता-निर्देशक) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाभारत मालिकेचे प्रणेते. नया दौर, कानून, वक्त, इंसाफ का तराजू आदीं चित्रपटांचे निर्माता-दिग्दर्शक </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*10 डिसेंबर - बेगम पारा </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पन्नासच्या दशकातील बिनधास्त हिरॉइन. शेवटचा चित्रपट - साँवरिया, चाँद, उस्ताद पेड्रो </font><br/><font  style='font-size:11pt; color:#004000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#004000'><b>पुरस्कार आणि पारितोषिक</font><font style=' color:#000000;'>े</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*सर्वोत्तम चि‍त्रपट -   पुल्लीजानम</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*सर्वोत्तम लोकप्रिय चि‍त्रपट -  लगे रहो मुन्नाभाई</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*सर्वोत्तम हिंदी चित्रपट -  खोसला का घोसला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक - मधुर भंडारकर </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*सर्वश्रेष्ठ अभिनेता -  सौमित्र चटर्जी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*सर्वश्रेष्ठ अभिनेत्री - प्रिया मणी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*सर्वोत्तम गीत -  लगे रहो मुन्नाभाई </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*सर्वश्रेष्ठ पटकथा - लगे रहो मुन्नाभाई</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*सर्वोत्तम पार्श्वगायक - गुरदास मान  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*सर्वोत्तम पार्श्वगायिका -   आरती अंकलीकर </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*इंदिरा गांधी अवार्ड प्रथम दि‍ग्दर्शक चित्रपट - काबुल एक्सप्रेस</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दादासाहेब फाळके पुरस्कार तपन सिन्हा यांना देण्यात आला. आशा भोसले यांना पद्मविभूषण मिळाला तर माधुरी दीक्षित, टॉम अल्टर, मनोज नाइट श्यामलन हे पद्मश्रीने सन्मानित झाले. शाहरुख खानला दोन मोठे पुरस्कार मिळाले. फ्रान्स सरकारने त्याला 'ऑर्डर ऑफ आर्ट एंड लेटर्स' देऊन  सन्मानित केले तर मलेशिया सरकारने त्याला ‘दातूक शाहरुख खान’ म्हणून सन्मान केला. नितिन मुकेश यांना मध्यप्रदेश शासनाचा लता अलंकरण (वर्ष 2007) तर मनोज कुमार यांना मध्यप्रदेश शासनाने किशोर कुमार सन्मान (वर्ष 2007) दिला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 26 Dec 2008 17:11:59 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून 2009 वर्ष]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/ज्योतिषशास्त्राच्या-नजरेतून-2009-वर्ष-108122300015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/ज्योतिषशास्त्राच्या-नजरेतून-2009-वर्ष-108122300015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नूतन वर्ष 2009 च्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली आहे. वर्ष 2008 ला निरोप व वर्ष 2009 चे स्वागत करण्यासाठी कमालीता उत्साह आहे. हे आगामी वर्ष कसे जाईल]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><i>नूतन वर्ष 2009 च्या स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू झाली आहे. वर्ष 2008 ला निरोप व वर्ष 2009 चे स्वागत करण्यासाठी कमालीता उत्साह आहे. हे आगामी वर्ष कसे जाईल याविषयीही तितकीच उत्सुकता दिसून येत आहे. विविध राशीच्या व्यक्तींना हे वर्ष काय फळ देणार आहे हे पहा ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून....</font><font style=' color:#000000;'></i></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>राशीनुसार भविष्य- </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223015_1_1.jpg' Alt='mesh' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>मेष: </font><font style=' color:#000000;'></b>वर्चस्व व प्रभावात वृध्दी होईल. कार्यक्षेत्रात प्रतिस्पर्धी व हितशत्रु सक्रिय असतील. बचत केलेले धन घटेल. जानेवारी- फेब्रुवारीमध्ये आरोग्यविषयक समस्या उद्भवतील. व्यापार व्यवसायात दबदबा राहील. मार्च- एप्रिल महिन्यात प्रॉपर्टीची कामे करू नये. मेमध्ये परिस्थितीत सुधारणा होईल. आर्थिक योग उत्तम, आवक वाढेल. सप्टेबर- डिसेंबरमध्ये आळस झटकावा लागेल. शनीची आराधना सुरू ठेवावी लागेल.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223015_1_13.jpg' Alt='vrushabh' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>वृषभ: </font><font style=' color:#000000;'></b>संपूर्ण वर्षभर संघर्ष करावा लागणार आहे. आरोग्यविषयक अडचणी राहतील. कार्यक्षेत्रात परिश्रमानुसार फळाची अपेक्षा करावी. जानेवारी ते मार्च परिस्थिती साधारण राहिल. एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान सावधगिरी बाळगावी लागेल. निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. वर्षाचा उत्तरार्ध अनुकूल राहील.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223015_1_14.jpg' Alt='mithun' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>मिथून: </font><font style=' color:#000000;'></b>कार्यक्षेत्र अनुकूल, अधिकार गाजवाल. आरोग्यविषयक तक्रारी राहतील. जोडीदारासोबत खटके उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जानेवारी, एप्रिल, जून, जुलै व सप्टेंबर महिन्यात सावधगिरी बाळगा. नवीन कार्याचा विचार देखील करू नका. शनी व शंकराची उपासना केल्याने लाभ होईल.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223015_1_23.jpg' Alt='kark' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->   <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>कर्क: </font><font style=' color:#000000;'></b>अनुकूल काळ आहे. बचत करू शकाल. व्यापार-व्यवसायात सुधारणा होईल. भाग्य अनुकूल आहे. जोडीदारासोबत वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. फेब्रुवारी ते जुलैदरम्यान स्थिती अनुकूल राहील. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान विशेष काळजी घ्यावी लागेल. वर्षाचा शेवट साधारण राहिल. भावनांवर नियंत्रण राखा. शिवशंकराची भक्ती करा.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223015_1_16.jpg' Alt='singh' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>सिंह: </font><font style=' color:#000000;'></b>मानसिक तणाव निर्माण होईल, अधिक परिश्रम घ्यावे लागतील. परिश्रमानुसार फळ मिळणार हे निश्चित. संततीसाठी अनुकूल काळ आहे. जानेवारील फेब्रुवारी, मे व ऑक्टोबर महिन्यात सावध रहावे लागेल. वर्षाचा शेवट अनुकूल राहील. शनी व राहू यांचा जप सुरू ठेवावा.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223015_1_17.jpg' Alt='kanya' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>कन्या: </font><font style=' color:#000000;'></b>संमिश्र फळ मिळणार आहे. तणाव वाढेल. अधिक खर्च करावा लागेल. अधिक परिश्रम केल्याने त्यावर मार्ग निघणार आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. फेब्रुवारी, मे, जून, सप्टेबर व ऑक्टोबर महिन्यात खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कार्यक्षमतेत वाढ करावी लागेल. कालभैरवाची उपासना फळ देणारी ठरेल.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223015_1_18.jpg' Alt='tula' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>तूळ: </font><font style=' color:#000000;'></b>मालमत्ता खरेदी विक्रीच्या व्यवहारात हानी होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात विस्तार होईल. व्यापार-व्यवसायात अडचणी निर्माण होतील. नोकरीत बढतीचे योग आहेत. अचानक लाभ होईल. एप्रिल, मे, जुलै, ऑक्टोबरमध्ये तणाव निर्माण होईल. आर्थिक नुकसान होण्‍याची शक्यता. दुर्गा मातेची आराधना करावी.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223015_1_28.jpg' Alt='vrishak' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>वृश्चिक: </font><font style=' color:#000000;'></b>मिश्र फळ देणारे वर्ष ठरणार. मित्र व भाऊबंदापासून अडचणी निर्माण होतील. वैवाहिक जीवनात मतभेद निर्माण होतील. परिश्रम अधिक घेतल्यास त्याचे फळ मिळेल. आर्थिक स्थिती सामान्य राहील. जानेवारी, मार्च, एप्रिल, जुलै, ऑगस्टमध्ये सावध रहावे लागेल. राहू, शनीचा जप करावा.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223015_1_27.jpg' Alt='dhanu' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->   <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>धनू: </font><font style=' color:#000000;'></b>व्यवसायात यश मिळेल. समाजात प्रतिष्ठा मिळेल. कुटुंबात वाद होतील. पोटाचे विकार उद्‍भवतील. वाणीवर नियंत्रण ठेवा. जानेवारी, मार्च, एप्रिल, मे दरम्यानचा काळ प्रतिकूल राहील. विष्णूची आराधना करावी.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223015_1_25.jpg' Alt='makar' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->   <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>मकर: </font><font style=' color:#000000;'></b>आरोग्यविषयक समस्या उद्‍भवतील. मानसिक तणाव निर्माण होईल. अधिक परिश्रम घेण्याची गरज. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. मार्च, मे, ऑगस्ट, सप्टेबर, ऑक्टोबर महिन्यात चांगले फळ मिळतील. श्रीराम भक्त मारोतीची आराधना करावी.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223015_1_26.jpg' Alt='kumbh' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>कुंभ: </font><font style=' color:#000000;'></b>चांगले फळ देणारे वर्ष. प्रवासाचे योग आहेत. आरोग्यविषयक समस्या राहतील. वाहन चालवताना काळजी घ्या. फेब्रुवारी, एप्रिल, जून व डिसेंबर महिना प्रतिकूल, वर्षाच्या शेवटी फळ मिळेल. राहूचा जप करून सरस्वतीची आराधना करावी.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/23/images/img1081223015_1_22.jpg' Alt='meen' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>मी</font><font style=' color:#000000;'>न: </b>धन, यश, व व्यापारासाठी उत्तम. परंतु, आरोग्य, कुटूंबियासाठी कठीण स्थिती. हितशत्रू वाढणार आहेत. आत्मविश्वास वाढवावा लागेल. जानेवारी, मार्च, जुलै ते नोव्हेबरपर्यंत अनुकूल स्थिती राहील. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. शनीचा जप करावा लागेल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 26 Dec 2008 17:10:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[काय गमावले आणि काय कमावले?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/काय-गमावले-आणि-काय-कमावले-108121800027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/काय-गमावले-आणि-काय-कमावले-108121800027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वर्ष 2007 ज्या प्रमाणे सरले त्याच प्रमाणे पहाता- पहाता 2008 ही संपले. देशातील दहशतवाद  रोखण्‍यास सरकारला अपयश आले, परंतु यावर्षी भारताच्या शिरपेचात काही नविन मोती जडले गेले. आपण  चंद्रावर पोहचलो. आणि यातूनच नविन आशा आपल्याला मिळाली. काळोखानंतर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->वर्ष 2007 ज्या प्रमाणे सरले त्याच प्रमाणे पहाता- पहाता 2008 ही संपले. देशातील दहशतवाद  रोखण्‍यास सरकारला अपयश आले, परंतु यावर्षी भारताच्या शिरपेचात काही नविन मोती जडले गेले. आपण  चंद्रावर पोहचलो. आणि यातूनच नविन आशा आपल्याला मिळाली. काळोखानंतर प्रकाश<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>सरत्या वर्षात आपल्याला अनेक वेदना सहन कराव्या लागल्या. यात मुंबईवर झालेला हल्ला हा कधीही न  भरुन येणारी जखम बनली. यात 170 हून अधिक नागरिकांचा बळी गेला. महाराष्ट्राने तीन हिरे या युद्धात  गमावले. एटीएस प्रमुख हेमंत करकरे, पोलिस कम‍िशनर अशोक कामटे, आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय  साळसकर यांना या युद्धात विरमरण आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसरीकडे अभिमानाची बाबा अशी की, या वर्षात भारताने अनेक मोती आपल्या शिरपेचात रोवले. अभिनव  बिंद्राने चीनमधून गोल्डमेडल आणले, भारत-अमेरिका अणुइंधन करार मंजूर झाला. पंडित भीमसेन जोशी  यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. भारतीय तिरंगा चंद्रावर फडकला. प्रतिभाताई पहिल्या महिला  राष्ट्रपती झाल्या इतक्या अभिमानाच्या बाबीही याचवर्षी घडल्या. <!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/18/images/img1081218027_1_1.jpg' Alt='Anukarar' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजकारण्यांसाठी हे वर्ष फारसे चांगले ठरले नाही. वर्षाच्या मध्यालाच केंद्र सरकारला अविश्वास ठरावाचा सामना करावा लागला. पंतप्रधान मनमोहन सिंग आणि अर्थमंत्र्यांवर नाकर्तेपणाचे आरोप झाले. देशात महागाईचा भस्मासूर झपाट्याने वाढल्याने सामान्यांना जगनेही महाग झाले. मुंबई हल्ल्यानंतर देशातील  राजकारणात अनेक बदल झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना आपले पद गमवावे लागले,  तर केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांना आपल्या पदाचा अखेर राजीनामा द्यावा लागला.अनेक बड्या अधिकार्‍यांचा अजूनही नंबर लागणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्राने सादर केलेल्या अर्थसंकल्पातून फारसे काही हाती नाही आले. शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरुच  राहील्याने राज्य आणि केंद्र सरकार अडचणीत सापडले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>साहित्य संमेलनाचा नवा वाद रंगला. 'ते' नावाचे वादळ अर्थात विजय तेंडूलकर यांना आपण मुकलो. त्यांचे  निधन आणि जयदेव हट्टंगडी यांचे निधन मनाला चटका लावून गेले.  </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/18/images/img1081218027_1_2.jpg' Alt='raj thakre' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राचा विचार करता मनसे नेते राज ठाकरे यांनी मी मराठीचा नारा देत राज्यात सुरु केलेल्या उत्तर भाषकांविरोधातील आंदोलनाने राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची खुर्ची जाण्याची वेळ आली होती. दुर्देवाने  राज यांच्या या आंदोलनाचा बळीही पहिला मराठीच ठरला. नाशिकला घरी परतताना मनसे कार्यकर्त्यांच्या दगडफेकीने एचएल कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज यांच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल झाले. केंद्रात, लोकसभेत हा प्रश्‍न गाजल्यानंतर केंद्र सरकारच्या दबावामुळे राज्य सरकारला राज यांना अटक करावी लागली. आणि महाराष्ट्रात शटर डाऊन झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हल्ल्यांनंतर मुख्यमंत्रीपदाचा विलासरावांनी राजीनामा दिला. त्यांच्या जागी कोण हा खेळ देशाने पाचदिवस पाहिला. अखेर अशोक चव्हाण यांना हा मान मिळाला. परंतु तोंडाशी आलेला घास परत गेल्याने चिडलेल्या राणेंनी कॉंग्रेस विरोधात बंड पुकारले. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. परत ते पक्षाविना रिकामेच. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे झाले राज्याचे आणि देशाचे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक बदल झाले. यात काही सुखकारक होते, तर काही वेदना देणारे. अमेरिका यंदाच्या वर्षाच्या चर्चेचा विषय ठरला. बुश यांनी इराक विरोधात पुकारलेल्या  युद्धानंतर सद्दाम हुसेन यांना देण्यात आलेली फाशी, ओसामाने बुश यांना दाखवलेला ठेंगा, पाकचा  दुटप्पीपणा, अमेरिकन बँकांनी बेताल वाटलेल्या कर्जाने बुडालेली अर्थव्यवस्था, गगनाला भेदत वाढलेले कच्च्या तेलाचे भाव या सार्‍या बाबींनी अमेरिकी अर्थव्यवस्थेचे कंबरडे तर मोडलेच परंतु महासत्ता म्हणवल्या जाणार्‍या या देशावर जागतिक बँकेकडे हात पसरवण्याची पाळी आली ती याच वर्षात.<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/18/images/img1081218027_1_3.jpg' Alt='obama' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बुश यांच्यानंतर कोण? हा मुद्दाही या वर्षात बराच गाजला. रिपब्लिकन विरोधात डेमोक्रेटीक अशी लढत यावर्षीच्या अमेरिकन निवडणूकीत दिसून आली नाही. जॉन मेक्कन विरोधात एक कृष्णवर्णीय नेता बराक ओबामा अशी ही निवडणूक लढवली गेली. अपेक्षेप्रमाणे ओबामांच्या गुणांमुळे आणि त्यांच्या धोरणांनी इतिहास रचला. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना जनतेने स्वीकारले. त्यांनी प्रथमच पाकला तंबी दिली ही भारतासाठी समाधानकारक बाब होती. अमेरिकी अर्थव्यवस्था इतकी मोडकळीस आली की नासाने मंगळ प्रकल्पच गुंडाळला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसरी महासत्ता असलेल्या रशियाने जॉर्जियावर केलेला हल्ला संरक्षण तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय ठरला.  ठासून भरलेला दारुगोळा रिकामा होताना ज्या आवेशाने फुटतो त्याच आवेशाने रशियाने जॉर्जियाला  नेस्तेनाबुत केले. या काळात पुन्हा एकदा अमेरिका आणि रशियात शितयुद्ध सुरू झाल्याने ही तिसऱ्या  महायुद्धाची नांदी तर नाही ना असा प्रश्न अनेक देशांना पडला. कालांतराने अमेरिकी अर्थव्यवस्थाच  कोलमडल्याने अमेरिकेनेही याकडे दुर्लक्ष केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चीनमध्ये झालेल्या ऑलिंपिकने साऱ्या जगाला स्तब्ध केले. रशिया आणि चीन यावर्षात अधिक निकट  आले ही भारतासाठी चिंतेची बाब असून, बीजिंग ऑलिंपिकच्या माध्यमातून चीनने शक्ती प्रदर्शनच केले  आहे. गेल्या वर्षभरात चीनने आपली ताकद वाढवतानाच भारताचे शेजारी असलेल्या पाकिस्तान, नेपाळ,  अफगाणिस्तान, श्रीलंका यांना भरघोस मदत देऊ केली आहे, कदाचित हे भारतीय नेत्यांच्या डोळ्यात  आले नसले तरी चीन आता तयारीला लागले असल्याचे मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. आशियात  चीननला टक्कर देणारा एकमेव देश आता भारत उरला आहे. जिथे अमेरिकेची अर्थव्यवस्था मोडली  असताना भारताने अमेरिकेला आधार दिल्याने चीनच्या डोळ्यात हेच खुपत आहे, म्हणून येणाऱ्या काळात  भारताला जपून पावलं टाकावी लागणार आहेत. चीनने तिबेट प्रश्नी घेतलेल्या भूमिकेला जगभर विरोध  झाला. चीनवर मानवाधिकार उल्लंघनाचेही आरोप झाले. चीनमध्ये याच काळात झालेल्या शक्तिशाली  भूकंपात लाखो जणांचा बळी गेला. शेजारील राष्ट्र अर्थात पाकमध्येही मुशर्रफ यांची सत्ता जाऊन तेथे  लोकशाही पद्धतीने गिलानी आणि झरदारींची निवड झाली, तर दुसरीकडे नेपाळमध्ये माओवादी प्रचंड  सत्ताधीश बनले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सोमालियाच्या चाच्यांनीही यावर्षात लक्ष वेधले. त्यांनी यावर्षात 100 वर जहाजांचे अपहरण केल्याने भारत  आणि चीन या ऐभय देशांना आपले नौदल यांच्या बंदोबस्तासाठी अदनच्या खाडीत पाठवावे लागले. अमेरिकेत शिक्षरासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्यांचे सत्रही यावर्षात सुरुच होते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 19 Dec 2008 12:16:48 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सौरव नावाचे वादळ निवृत्त]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/सौरव-नावाचे-वादळ-निवृत्त-108121500043_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/सौरव-नावाचे-वादळ-निवृत्त-108121500043_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[उध्‍दटपणा आणि आक्रमकता यांच्‍या सिमारेषेवरच तो आयुष्‍यभर घुटमळत राहिला... 'मला आवडेल तेच करेल आणि कुणासमोरही लाचारी पत्‍करणार नाही' हा त्‍याचा स्‍वभाव. नाही म्‍हणायला त्‍याच्‍या या स्‍वभावाचा त्‍याला फायदाही झाला. त्‍याच्‍या आक्रमकतेने भल्‍याभल्‍या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215043_1_1.jpg' Alt='Sovrav' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>उध्‍दटपणा आणि आक्रमकता यांच्‍या सिमारेषेवरच तो आयुष्‍यभर घुटमळत राहिला... 'मला आवडेल तेच करेल आणि कुणासमोरही लाचारी पत्‍करणार नाही' हा त्‍याचा स्‍वभाव. नाही म्‍हणायला त्‍याच्‍या या स्‍वभावाचा त्‍याला फायदाही झाला. त्‍याच्‍या आक्रमकतेने भल्‍याभल्‍या संघांची पाचावर धारण बसली आणि तो सर्वांत यशस्‍वी कर्णधार ठरला. मात्र त्‍याचा हाच स्‍वभाव नंतरच्‍या काळात त्‍याला अडचणीचाही ठरला. मात्र त्‍यावरही मात करून आज तो आपली सर्वार्थाने गाजलेली कारकीर्द संपवित आहे. भारतीय क्रिकेटची जिंकण्‍याची भूक वाढविणारा जिगरबाज खेळाडू सौरव चंडीदास गांगुली त्‍याचे नाव. तुम्‍ही-आम्‍ही आणि भारतीय संघातला प्रत्‍येक खेळाडू त्‍याला 'दादा' म्‍हणून संबोधतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्‍या दीर्घकाळच्‍या कारकिर्दीत एका लढवय्या सारख्‍या लढलेल्‍या सौरवने ऑस्‍ट्रेलिया विरुध्‍दचा नागपूर येथील कसोटी सामना आपल्‍या कसोटी कारकिर्दीतीला शेवटचा असल्‍याचे जाहीर केल्‍याने दादाचे चाहते नक्‍कीच निराश झाले. मात्र दीर्घकाळापासून अपयशाचा सामना करत असलेल्‍या या वरिष्‍ठ खेळाडूने निवृत्त होताना ऑस्‍ट्रेलिया विरुध्‍द ठोकलेल्‍या धावांनी आपल्‍यात अजूनही बरीच आग शाबूत असल्‍याचे दाखवून दिल्‍यानंतर निवृत्ती स्‍वीकारली हे दिलासा देणारेही आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संघातील युवा खेळाडूंना सतत पाठबळ देणे. त्‍यांच्‍यात धावांची आणि बळी घेण्‍याची भूक वाढविणे, आणि प्रतिस्‍पर्धी संघाला त्‍यांच्‍याच शब्‍दात अगदी संत तुकारामांच्‍या 'भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्‍या माथी हाणू काठी' शैलीतून उत्तर देणा-या दादाला म्‍हणूनच तर 'दादा' म्‍हणतात. ऑस्ट्रेलियासारखा बलाढय देश असो किंवा पाकिस्‍तान सारखा कट्टर पारंपरिक प्रतिस्‍पर्धी सौरवच्‍या नेतृत्‍वाखाली संघाने या देशांना त्‍यांच्‍याच भूमीवर पाणी पाजण्‍याचा इतिहास घडविला आहे. <!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->आपली संपूर्ण कारकिर्द अनेक वाद-विवाद आणि चढ-उतारांचा सामना करण्‍यातच घालवाव्‍या लागलेल्‍या या खेळाडूने आंतराराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये आपली 'दादागिरी' तशीच शाबूत ठेवली. आणि आता निवृत्ती घेऊन हे वादळ शांत झाले आहे.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जितकी आग गांगुलीची बॅट धावा करून ओकत असे तितकीच गांगुलीच्‍या बॉडी लॅग्वेजमधूनही झळकायची. आणि म्‍हणूनच गांगुलीच्‍या नेतृत्‍वाखालील भारतीय संघ एकेकाळी जगातील बलाढ्य संघ समजला जात असे. विश्‍व चषकात अंतिम सामन्‍यापर्यंत मजल मारण्‍याची कामगिरीही त्‍याच्‍याच काळातली. आज भारतीय संघात तरुण खेळाडूंमध्‍ये जिंकण्‍याचा जो स्पिरिट दिसतो हे दादाच्‍या मेहनतीचेच फळ म्‍हणावे लागेल. दादाला आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटमध्‍ये पहिल्‍यांदा संधी मिळाली ती देखिल या लढाऊ वृत्तीमुळेच.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>क्रिकेटमध्‍ये प्रत्‍येक यशस्‍वी खेळाडूला विशेषणे दिली जात असतात. तद्वतच सौरवलाही 'द रॉयल बेंगॉल टायगर' म्‍हणून संबोधले जाते. मात्र हा वाघ केवळ कागदी नव्‍हता तर त्‍याची डरकाळी प्रतिस्‍पर्ध्‍यांना गर्भगळीत करणारी होती. हे त्‍याने अनेकदा सिध्‍द करून दाखविले आहे. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215043_1_2.jpg' Alt='ganguli' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>एका बंगाली कुटुंबात जन्‍मलेल्‍या सौरवचा जन्‍म 8 जुलै 1972 साली कोलकात्‍यात झाला. वयाच्‍या 20 व्‍या वर्षी 1992 च्‍या सुमारास लढवय्यावृत्तीचा म्‍हणूनच सौरवला पहिली संधी मिळाली ती ऑस्ट्रेलियाच्‍या भूमीवर. त्‍यानंतर मात्र सलग चार वर्ष तो संघात नव्‍हता. 1996 च्‍या इंग्लंड मालिकेसाठी मिळालेल्‍या संधीचे सोने करीत त्‍याने या मालिकेत सलग दोन शतक कुटून आपल्‍यात किती क्षमता आहे हे दाखवून दिले.   </font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्‍यानंतर मात्र दादाला मागे वळून पाहण्‍याची गरज भासली नाही. केवळ काहीच महिन्‍यात सौरव भारतीय संघातला सचिननंतरचा तगडा खेळाडू बनला. भारतीय संघाला एक तगडी धावसंख्‍या उभारून देण्‍यासाठी मैदानावर उतरणा-या या खेळाडून कधी सचिनच्‍या तर कधी सहवागच्‍या मदतीने अनेकदा संघाला तारून नेले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्‍या संघ सहका-यांवर पूर्ण विश्‍वास टाकणा-या आणि त्‍यांच्‍या मैदानावरील बॉडी लॅग्‍वेजमध्‍ये प्रचंड बदल घडवून आणणा-या दादाने कर्णधारपदाच्‍या काळात अनेक नव्‍या चेह-यांना संधी दिली. लॉर्ड्सच्‍या मैदानावर ब्रिटीशांना त्‍याच्‍याच भूमीवर पराभूत केल्‍यानंतर टी-शर्ट काढून ज्‍या पध्‍दतीने सौरवने उत्तर दिले होते ते कधीही विसरण्‍यासारखे नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सौरवचे फटके आणि मैदानावरची फलंदाजीच त्‍याच्‍या व्‍यक्‍तीमत्‍वाबद्दल बरेच काही सांगून जायची विशेषतः षटकार ठोकण्‍याची त्‍याची ती खास 'स्‍टाईल'. क्रिकेटची पंढरी म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या लॉर्डसच्‍या मैदानावर शतक ठोकण्‍याची इच्‍छा प्रत्‍येक फलंदाजाच्‍या मनात असते. क्रिकेटचा देव म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या सचिनलाही या मैदानावर शतक ठोकता आलेले नाही. त्‍या मैदानावर एकाच मालिकेत दोन शतके ठोकण्‍याचा भीमपराक्रम दादाने करून दाखविला आहे. <!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215043_1_3.jpg' Alt='ganguli' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>   <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्‍याच्‍या कौशल्‍याने संघाच्‍या कामात सातत्‍याने सुधारणा होत गेल्‍याने दादाच्‍या शब्‍दालाही भारतीय क्रिकेट नियामक मंडळात एक वजन होते. म्‍हणूनच त्‍याच्‍या सांगण्‍यावरूनच मंडळाने संघाच्‍या प्रशिक्षकपदी ग्रेग चॅपल यांची नियुक्‍ती केली. मात्र नंतर हेच चॅपल गुरूजी गांगुलीवर भारी पडू लागले. त्‍यांनी गांगुलीचीच पाळमुळे खणून काढण्‍याचा प्रयत्‍न सुरू केला. त्‍यानंतर अनेक वाद झाले. आणि अखेर चॅपल बाहेर पडले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नंतरच्‍या काळात संघाच्‍या कामात सुधारणा होत गेली. गांगुलीची वैयक्‍तीक कामगिरी मात्र ढासळत गेली. भारतीय संघातील 'फॅब्‍युलिअस फोर' पैकी एक म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या खेळाडूच्‍या बॅटीतून धावांचा रतिब कमी झाला. सातत्‍याने अपयशाने त्‍याचा सामना केला. संघाच्‍या व्‍यवस्‍थापनातही मोठे बदल झाले. नवख्‍या खेळाडूंना अधिक संधी दिल्‍या जाऊ लागल्‍या आणि नंतर गांगुली एकाकी पडला. अशा परिस्थितीतूनही त्‍याने स्‍वतःला सावरत जेव्‍हा-जेव्‍हा संधी मिळाली आपला नैसर्गिक खेळ करून क्रिकेटची सेवा केली आहे. आज निवृत्तीच्‍या टप्‍प्‍यात आल्‍यानंतरही गांगुलीने आपल्‍यात आणखी किती क्षमता आहे, हे सिध्‍द करून दाखविले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सचिन तेंडुलकर नावाच्‍या क्रिकेटच्‍या एका वादळासोबत आयुष्‍यातील अनेक सामने गाजविलेल्‍या या खेळाडूच्‍या निवृत्तीने सचिन खूपच दुःखी झाला आहे. क्रिकेटच्‍या मैदानावर जरी दादा आता यापुढे दिसणार नसला तरीही वेगवेगळ्या सामाजिक कामांतून तो सतत आपल्‍या चाहत्‍यांना दिसणार आहे. म्‍हणूनच दादाच्‍या चांगल्‍या आणि वाईट प्रत्‍येक प्रसंगांमध्‍ये त्‍याला पूर्णपणे पाठिंबा देणा-या त्‍याच्‍या राज्‍याच्‍या विकासासाठी तो आता कार्य करणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आयुष्‍यभर क्रि‍केटमध्‍ये व्‍यस्‍त राहिलेल्‍या सौरवच्‍या निवृत्तीनंतर त्‍याच्‍या कुटुंबीयांना आनंद होत असला तरीही क्रिकेटवर सच्‍चे प्रेम करणा-या प्रत्‍येकाला सौरवची निवृत्ती चटका लावून जाणारी आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Dec 2008 11:01:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राजकारणात रुतले नॅनोचे चाक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/राजकारणात-रुतले-नॅनोचे-चाक-108121500042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/राजकारणात-रुतले-नॅनोचे-चाक-108121500042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[सुरुवातीला नॅनोला सिंगुरमधील शेतकर्‍यांनी जोरदार विरोध केला. टाटांनी आता केवळ दोन रंगांमध्ये नॅनो तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. यात एक रंग पिवळा तर दुसरा रंग हा पांढरा किंवा सोनेरी असल्याचे बोलले जात होते.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215042_1_1.jpg' Alt='nano' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>सुरुवातीला नॅनोला सिंगुरमधील शेतकर्‍यांनी जोरदार विरोध केला. टाटांनी आता केवळ दोन रंगांमध्ये नॅनो तयार करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. यात एक रंग पिवळा तर दुसरा रंग हा पांढरा किंवा सोनेरी असल्याचे बोलले जात होते. परंतु, शेतकर्‍यांच्या हिंसक आंदोलनाने नॅनोचा नवा रंग रक्ताने माखलेला लाल झाला.नॅनोची घोषणा याच वर्षी टाटांनी केली होती आणि याचवर्षी त्यांच्या या स्वप्नावर पाणी फिरले. सिंगुरमध्ये झालेल्या विरोधानंतर टाटांचा नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये हालवला आणि नॅनोला घरघर लागली. 2008 हे वर्ष टाटांसाठी फारसे चांगले ठरले नाही, टाटांचा ताज दहशतवाद्यांनी मोडला. तर नॅनोच्या चाकांना ममता बॅनर्जींनी खिळ घातली. आर्थिक मंदीचाही फटका त्यांच्या उद्योगांना बसला.   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या आंदोलनात अनेकांचे बळी गेले. सरकारने वेळीच योग्य तो निर्णय घेतला असता तर, हा रक्तरंजीत हिंसाचार रोखता आला असता. परंतु, आता अख्खे गावच या प्रकल्पाच्या विरोधात उभे ठाकले होते.  त्याला आता राजकीय रसदही पुरवली गेली. त्यामुळे या प्रकल्पाविषयी प्रश्नचिह्न निर्माण झाले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये आपले प्रकल्प सुरू करण्याकडे भारतीय आणि परकीय उद्योजकांचा जास्त कल आहे. पश्चिम बंगालमध्ये वर्षानुवर्षे डाव्यांचे अधिराज्य असल्याने या भागात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी उद्योजक किमान दहा वेळा विचार करतात. परंतु, मुख्यमंत्री बुद्धदेव यांनी टाटांना आवतण देत सिंगूरमध्ये हव्या त्या सुविधा देण्याचे आश्वासन दिले. यात 200 कोटीचे कर्ज कंपनीला देण्याची तयारीही सरकारने दाखवली तसेच सिंगूरमधील जमीनही अगदी हव्या त्या किमतीत देण्याचे वचनही बुद्धदेव सरकारने दिले. टाटांनी आपले स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सिंगूरचा विचार करण्यास सुरुवात केली.<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215042_1_2.jpg' Alt='ratan tata' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>टाटांनी या प्रकल्पासाठी एक हजार कोटीची गुंतवणूक केली. यात नंतर आणखी भर घातली. सुरुवातीपासूनच संघर्ष होत असला तरी बुद्धदेवांच्या आश्वासनावर टाटांनी आणखी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. आता या प्रकल्पात टाटांनी सुमारे 1500 कोटींची भर घातली आहे. सरकारी कर्ज वेगळेच. या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी दोन लाख गाड्या भारतीय रस्त्यांवर उतरवण्याचा निर्णय टाटांनी जाहीर केला आहे. कालांतराने हेच लक्ष्य तीन लाखांवर नेण्याची टाटांची इच्छा आहे.  </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>टाटांनी 2007 मध्ये सिंगूरमध्ये भूमिपूजन केल्यानंतर विरोधाला सुरवात झाली. निवडणुकांमध्ये अपयश मिळाल्याने व्यथित झालेल्या तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांना ही आयती संधी वाटल्याने त्यांनी या आंदोलनात शेतकर्‍यांना आणखी भडकावण्याचे काम केले. यातच सरकारने या भागातील शेतकर्‍यांना जमिनी देण्यासाठी बळजबरी करण्यास सुरुवात केल्याने तृणमूलच्या आंदोलनाला आणखी बळ मिळाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाहता पाहता या आंदोलनाने अधिकच हिंसक वळण घेतले. सरकारचा आळशीपणा या काळात टाटांना चांगलाच नडला. पोलिसांची भूमिकाही संशयास्पद ठरल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे वेधले गेले आणि या प्रकल्पाला देशभरातूनच विरोध सुरू झाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यानंतर सरकार हा गुंता सोडवण्यात अपयशी ठरत असल्याचे लक्षात येताच टाटांनी ज्या शेतकर्‍याची जमीन अधिग्रहीत करण्यात आली त्यांना या प्रकल्पात काम देण्याचे कबूल केले. तसेच त्यांची कार्यशाळाही घेतली. परंतु, या सार्‍यांना काम देणे अशक्य असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणातून अंग काढून घेतले. मग हे प्रकरण आणखी पेटले. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215042_1_3.jpg' Alt='trunumul' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PR</td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>आता टाटांनी या प्रकरणी प्रथमच गंभीर दखल घेत सिंगुरमध्ये असाच विरोध कायम राहिला तर अन्यत्र जागा पाहण्यात येईल असा इशारा दिला. त्यांचा हा इशारा गंभीर मानला जात गेला. त्यांच्या समर्थनात त्यांचे प्रतिस्पर्धी मुकेश अंबानीही उतरले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>टाटांनी हा प्रकल्प पश्चिम बंगाल बाहेर नेल्याने राज्यातील इतर उद्योग अडचणीत आल्याचे मत मुकेश यांनी व्यक्त केले होते.  आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर काही परकीय कंपन्यांनीही आपल्या यादीतून कोलकाता हे नावही वगळले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>24 <font  style='font-size:11pt; color:#000000'>ऑगस्ट 2008 पासून तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी नॅनो प्रकल्पासमोरच सत्याग्रह आंदोलन केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>टाटांनी या प्रकल्पासाठी जी एक हजार एकरची जमीन घेतली आहे, त्यापैकी 400 एकर जमीन शेतकर्‍यांना परत देण्याच्या आपल्या मागणीवर त्या ठाम आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने आणि टाटांनी स्वतः: त्यांच्याशी चर्चा करण्याची विनंती केली. परंतु, ममतांनी चर्चेलाही नकार दिला. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215042_1_4.jpg' Alt='Trunumul' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PR</td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>ममतांचे कार्यकर्ते या प्रकल्पाबाहेर असे काही सज्ज होते, की त्यांच्यापुढे पोलिसही हतबल असल्याचे बोलले जाते. याची प्रचितीही अनेकांना आली असून तीन दिवसांपूर्वी नॅनो प्रकल्पात जाणार्‍या कर्मचार्‍यांना या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर तेथील काम ठप्प पडले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय बाजारात नॅनो सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत उतरवण्याचे टाटांचे स्वप्न नॅनोचे काम रखडल्याने धुळीस मिळाले. टाटांसाठी आम्ही पायघड्या घालू असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी म्हटले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रातील वीज संकट पाहता नॅनो महाराष्ट्राच्या वाट्याला येणं अवघडच असल्याचे मत राज्यातील अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. एकंदर नॅनो मात्र या सार्‍या प्रकारामुळे राजकीय चिखलात अडकली आहे हे मात्र निश्चित.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Dec 2008 11:00:01 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राजीनाम्याने प्रश्‍न सुटले का?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/राजीनाम्याने-प्रश्‍न-सुटले-का-108121500040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/राजीनाम्याने-प्रश्‍न-सुटले-का-108121500040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईसह संपूर्ण देशाच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेच्‍या चिंधड्या उडवत सर्वांना 60 तास बंदुकीच्‍या टोकावर खेळविणा-या भ्‍याड दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर केंद्र सरकारला आपल्‍या चुका लक्षात आल्या.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215040_1_1.jpg' Alt='Patil' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईसह संपूर्ण देशाच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेच्‍या चिंधड्या उडवत सर्वांना 60 तास बंदुकीच्‍या टोकावर खेळविणा-या भ्‍याड दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर केंद्र सरकारला आपल्‍या चुका लक्षात आल्या. म्‍हणूनच आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण चुकांची डागडुजी करण्‍याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्‍न करत सरकारने केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे राजीनामे घेतले. परंतु त्यामुळे प्रश्‍न सुटनार आहेत का? का सुटले आहेत?  </font><br/>   <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाच्‍या आर्थिक राजधानीवर एवढा मोठा हल्‍ला केला जातो. त्‍यासाठी सहा-सहा महिने आधी तयारी केली जाते. 750 किलो दारूगोळा समुद्र मार्गे मुंबईत उतरविला जातो आणि बोटावर मोजण्‍याइतके दहशतवादी आख्‍ख्‍या जगाला खिळवून ठेवतात. हे केवळ आपल्‍या संरक्षण यंत्रणा आणि गुप्‍तचर यंत्रणेचेच अपयश नाही तर आमच्‍या अब्रुची लक्‍तरे जगाच्‍या वेशीवर टांगणारी घटना आहे. त्‍यामुळे सुमारे 200 लोकांचे बळी आणि 40 अब्‍ज रुपयांचे नुकसान करून घेतल्‍यानंतर सरकारला आता जाग आली हे आमच्‍या देशातील सव्‍वाकोटी नागरिकांचे अहोभाग्‍य म्‍हटले पाहिजे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आधीच मंदीच्‍या काळातून जात असलेल्‍या भारतीय अर्थव्‍यवस्‍थेला खिंडार पाडण्‍याचा आणि जगाच्‍या नजरेत भारताची असुरक्षित राष्‍ट्र म्‍हणून प्रतिमा निर्माण करण्‍याचा दहशतवाद्यांचा डाव मात्र यशस्‍वी ठरला आहे. इतकी मोठी हानी सहन करून घेतल्‍यानंतर सरकारमधील मुर्दाड गृहमंत्र्यांना अखेर साडेचार वर्षांनंतर मंत्र्याला एक नैतिक ज‍बाबदारीही असते हे लक्षात आल्‍याने त्‍यांनी नैतिक जबाबदारीच्‍या आधारे राजीनामा देऊन जनतेवर उपकार केले आहेत. <!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215040_1_2.jpg' Alt='mumbai' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्‍यांच्‍या राजीनाम्यानंतर आता दिल्‍लीत राजीनामा देणा-यांची लाईन लागली होती. यात सुरक्षा सल्‍लागार एम.के.नारायणन, गृहसचिव एल.एम.कुमावत, आयबीचे संचालक आणि अनेक अधिका-यांचाही समावेश होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विरोधकांना उत्तर देण्‍यासाठी आणि पंतप्रधानांची खुर्ची शाबुत ठेवण्‍यासाठी 'ताज'मधील बळींनंतर आता हे बळी दिले जाऊ लागले आहेत. या हल्‍ल्‍याला उत्तर देण्‍यासाठी केवळ राजीनामा घेऊन आणि फेरबदल करून थांबणार नाही तर सरकारकडून आणखीही काही पावले उचलली जाण्‍याची अपेक्षा सर्वसामान्‍यांना आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या हल्‍ल्‍यानंतर आता केवळ अधिकारी आणि प्रशासकांचे राजीनामे घेऊन चालणार नाही तर संरक्षण आणि गुप्‍तचर यंत्रणा अधिक बळकट करण्‍याची आणि फेडरल एजन्‍सीची स्‍थापन करण्‍याची आवश्‍यकता आहे. यासोबतच राज्‍यांच्‍या काही अधिकारांमध्‍ये कपात करून एनएसजीच्‍या धर्तीवर राज्यांसाठीही दहशतवादाशी मुकाबला करण्‍यासाठी खास कमांडो पथक उभे करण्‍याचीही आवश्‍यकता आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानचा हात असल्‍याचे पक्‍के पुरावे समोर आले असल्‍याचे जाहीर केल्‍यानंतर ज्‍या पध्‍दतीने पाकड्यांनी भारताविरोधी अभियान उघडले आहे. त्‍यावरून आता तरी भारताने दहशतवादाविरोधात कठोर धोरण घेण्‍याची आवश्‍यकता आहे. </font><br/>   <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाकिस्‍तानवर हल्‍ल्‍यात सहभागाचा आरोप होताच भारतीय सीमेवर पाक सैनिकांनी केलेला गोळीबार, भारताला पाक विरोधी वक्‍तव्‍य न करण्‍याचा अन्‍यथा भारतीय सिमेचे उल्‍लंघन करण्‍याची दिलेली धमकी आणि सीमेवर चालविलेल्‍या सैनिकी हालचाली यामुळे ही बाब अधिकच गंभीरतेने घेण्‍याची गरज <!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215040_1_3.jpg' Alt='indo-us' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्‍या 60 वर्षांपासून भारताला कोणत्‍या ना कोणत्‍या पध्‍दतीने पाकिस्‍तानच्‍या या कारवायांचा सामना करावा लागतो आहे. गेल्‍या 15 वर्षांत दहशतवादाच्‍या नावाखाली त्‍यात अधिकच वाढ झाली आहे. रोज देशात नवनवीन ठिकाणी होणारे स्‍फोट, हल्‍ले यामुळे भारतीय जनता आता त्रासली असून दहशतवादाचा कायम स्‍वरूपी नायनाट करण्‍यासाठी पाकच्‍या हद्दी घुसून दहशतवाद्यांची ठिकाणे नष्‍ट करण्‍याची मागणी जनतेकडून केली जात आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुर्दैवी राजकारण</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशावर झालेल्‍या आजवरच्‍या मोठ्या हल्‍ल्‍यात विरोधी पक्षांनीही सरकारच्‍या पाठीशी खंबीर उभे राहण्‍याची अपेक्षा असताना भाजपकडून दुर्दैवाने गलीच्‍छ राजकारण्‍ा होत आहे. पंतप्रधानांनी बोलावलेल्‍या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान बनण्‍याची स्‍वप्‍ने पाहणारे लालकृष्‍ण अडवाणी अनुपस्थित राहिले. या महत्‍वाच्‍या विषयावर चर्चेपेक्षा पक्षाचा निवडणूक प्रचार त्‍यांना महत्‍वाचा वाटला यावरून या देशातील राजकारण्‍यांना देशाची किती काळजी आहे हे स्‍पष्‍ट होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दोनशे लोकांचे बळी आणि इतका मोठा हल्‍ला सहन केल्‍यानंतर जर केवळ राजकारण आणि राजकीय फायदा याचाच विचार केला जाणार असेल तर या देशातील लोकशाही हा अभिशाप ठरल्‍याचीच भावना सर्वसामान्‍यांची होईल यात वादच नाही. हे असे किती दिवस चालणार. ज्‍या फेडरल एजन्‍सीची मागणी काही दिवसांपूर्वी भाजप करीत होता. ती स्‍थापन करण्‍यासाठी आता केंद्र प्रयत्‍न करीत असताना केवळ विरोधाला विरोध म्‍हणून आणि सर्वच गोष्‍टींचे श्रेय कॉंग्रेसला मिळू नये म्‍हणून भाजप एजन्‍सीपूर्वी पोटा लागू करण्‍याची मागणी करीत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सत्तेत असताना ज्‍या गोष्‍टी करण्‍याचा भाजपने प्रयत्‍न केला त्‍यांना त्‍यावेळच्‍या विरोधक कॉंग्रेसने विरोध केला. आता कॉंग्रेस त्‍याच गोष्‍टी करायचा विचार करतेय तर भाजपचा त्‍याला विरोध आहे. हे अतिशय दुःखद आणि सर्वसामान्‍य माणसाला मतदानापासून दूर नेणारे आहे. याच शंकाच नाही. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Dec 2008 10:58:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भारताची झेप आणि चांद्रयान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/भारताची-झेप-आणि-चांद्रयान-108121500039_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/भारताची-झेप-आणि-चांद्रयान-108121500039_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[अंतराळ संशोधन क्षेत्रातील सारे विश्वविक्रम मोडीत काढत 22 ऑक्टोबर 2008 रोजी बुधवारी पहाटे सहा वाजून 21 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन संशोधन केंद्रावरून भारताच्या पहिल्या 'चांद्रयान1' ने यशस्वी झेप घेतली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215039_1_1.jpg' Alt='chndrayan' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>अंतराळ संशोधन क्षेत्रातील सारे विश्वविक्रम मोडीत काढत 22 ऑक्टोबर 2008 रोजी बुधवारी पहाटे सहा वाजून 21 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन संशोधन केंद्रावरून भारताच्या पहिल्या 'चांद्रयान1' ने यशस्वी झेप घेतली. आता भारतही त्या सहा देशांच्या यादीत सहभागी झाला आहे ज्यांनी चंद्रावर पाऊल ठेवले आहे. आणि या मोहिमेनंतर चंदा मामाच्या अनेक रहस्यांचा उलघडाही आपण करू शकणार आहोत.ही या वर्षातील अत्यंत मोठी आणि तितकीच महत्वाची घटना आहे. आता आपली तयारी सुर्याच्या दिशेने सुरु झाली असून, येत्या वर्षभरातच इस्त्रोचा सुर्य प्रकल्प पुर्ण होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पीएसएलव्ही-सी 11 या रॉकेटच्या माध्यमातून हे यान झेपावले. 50 हत्तींचे वजन एकत्र केल्यानंतर जेवढे वजन होईल तितकेच वजन या रॉकेटचे असून, अंतराळात पोहचल्यानंतर हे यान सर्वात प्रथम पृथ्वीला प्रदक्षिणा घालणार आहे. यानंतर दोन वर्ष हे यान चंद्राचा अभ्यास करून चंद्राचे रहस्य उलघडण्याचा प्रयत्न करणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>साऱ्या बंधनांना तोडत हे यान भारतीय तिरंगा घेऊन शुन्यमंडळाला भेदते झाले आणि करोडो भारतीयांच्या डोळ्यात पाणी तरळले. भारताने प्रथमच संपूर्ण चांद्रमोहीम यशस्विरीत्या पूर्णं केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या मोहिमेमुळे इस्रो आणि भारतीय वैज्ञानिकांचा दबदबा साऱ्या जगाला मान्य करावा लागणार आहे. या मोहिमेनंतर वैज्ञानिकांनी दिवाळी साजरी केली. तर भारतीय नागरिकांनीही एकमेकाना शुभेच्छा देत या मोहिमेचा यशस्वितेचा आनंद साजरा केला.या मोहिमेचा हा संक्षिप्त आढावा. <!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215039_1_2.jpg' Alt='chandrayaan' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>चांद्रयान 1 प्रकल्प </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*२२ ऑक्टोबरला सकाळी ६.२० ला प्रक्षेपण </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*स्थळ- श्रीहरिकोटा (चेन्नईपासून शंभर किलोमीटर दूर) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*व्हेईकल पीएसएसएलव्ही-सी११ याद्वारे प्रक्षेपण </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* वजन- १३८० किलो</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>चांद्रयानाचे कार्य </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*पहिल्यांदाच भारताचा एखादा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाईल </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*हे यान चंद्राच्या शंभर किलोमीटर वरून चारही बाजूंना प्रदक्षिणा घालेल. दोन वर्ष हे यान तेथेच राहिल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*या यानातून एक उपकरण चंद्राच्या भूमीवर उतरेल. या उपकरणाच्या आधारे चंद्राचा अभ्यास केला जाईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*या यानाच्या माध्यमातून चंद्राचा नकाशा पहिल्यांदाच तयार करण्यात येईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*चंद्राचा एक जवळचा व लांबचा थ्री डी नकाशा बनविण्यात येईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*चांद्रयानात ११ विविध उपकरणे असतील. त्यातील ५ भारताची व ६ परदेशी असतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*चंद्राच्या भूमीवर ही उपकरणे सहा दिवसांत पोहोचतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*चंद्रावरील खनिजे व इतर पदार्थांबाबतची माहिती गोळा केली जाईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*अणू भट्टींसाठी आवश्यक हेलियम-३ या इंधनाचा शोध घेण्यात येईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*आंतराळ संशोधनासाठी चंद्रावर बेस कॅम्प बनविण्यासाठी शक्यता चाचपण्यात येईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*चंद्रावर पाणी आहे का याचा शोध घेण्यात येईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*चंद्राचा जन्म कसा झाला याचा शोध घेतला जाईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>एकूण खर्च</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*या मोहिमेसाठी ३६८ कोटी रूपये खर्च येईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*त्यातील शंभर कोटी रूपये यान प्रक्षेपणासाठी लागणार्‍या प्रक्षेपास्त्रासाठी (व्हेईकल) लागेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*शंभर कोटी रूपये डिप स्पेस नेटवर्कसाठी लागतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*उर्वरित १८६ कोटी स्पेसक्राफ्ट, सिस्टिम यासाठी लागतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>आंतराळपटावर भारत </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*याच वर्षी २८ एप्रिलला भारताने एकावेळी दहा उपग्रह सोडून भारताची या क्षेत्रातील वाटचाल इतर देशांना दाखवून दिली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*गेल्या वर्षी भारताने इटलीचा उपग्रह अवकाशात सोडून १.१० कोटी डॉलर कमावले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*भारताचे तब्बल ११ संपर्क उपग्रह अवकाशात आहेत. आशियात ही संख्या सर्वाधिक आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*भारताची निर्मिती असलेले व संचालित केले जाणारे ७ रिमोट सेन्सिंग उपग्रहही अवकाशात आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*रिमोट सेंन्सिंग इमेजच्या एक तृतीअंश मार्केटवर भारताचे राज्य आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>भविष्यातील आंतराळ मोहिम</font><font style='font-size:12pt; color:#000000;'>ा<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215039_1_3.jpg' Alt='chandrayan' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*चांद्रयान- चांद्रयानाच्या दुसर्‍या टप्प्यातील मोहिमेवरही काम सुरू झाले आहे. त्याला २०११ मध्ये पाठविण्यात येईल. या प्रकल्पासाठी रशियाचे सहकार्य आहे. यात स्पेसक्राफ्टशिवाय एक मून रोव्हरही असेल. ते चंद्रावर उतरून तेथील माती व दगडाचे नमुने घेईल. त्यानंतर त्याचे परिक्षण करून त्याची माहिती यानाकडे पाठवेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>*मानवालाही पाठविणार चांद्रयान- यानंतर भारत मानवाला चंद्रावर पाठविणार आहे. २०१४ पर्यंत आंतराळवीराला अवकाशात पाठविण्याचा व २०२० पर्यंत चंद्रावर माणूस पाठविण्याचा इस्त्रोचा इरादा आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Dec 2008 10:57:36 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अहमदाबादमध्येही बॉम्बस्फोट]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/अहमदाबादमध्येही-बॉम्बस्फोट-108121500038_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/अहमदाबादमध्येही-बॉम्बस्फोट-108121500038_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[बंगलूरूमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्येही दहशतवाद्यांनी सलग सोळा स्फोट बॉम्बस्फोट घडवून आणले.मुंबई हल्ल्यांपूर्वीचा हा मोठा दहशतवादी हल्ला होता. हल्ल्यात तीस जणांचा मृत्यू झाला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215038_1_1.jpg' Alt='Ahmdabad blast' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>बंगलूरूमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्येही दहशतवाद्यांनी सलग सोळा स्फोट बॉम्बस्फोट घडवून आणले.मुंबई हल्ल्यांपूर्वीचा हा मोठा दहशतवादी हल्ला होता. हल्ल्यात तीस जणांचा मृत्यू झाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अहमदाबादच्या मणिनगर, ईशानपूर, नारोळ सर्कल, बापूनगर, हटकेश्वर, सारंगपूर ब्रिज, सारकेज व आढाव या भागात हे कमी तीव्रतेचे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बेंगलूरूमध्ये 25 जुलै रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दुसऱ्याच दिवशी अहमदाबादमध्ये साखळी स्फोट घडवून दहशतवाद्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बेंगलूरू स्फोटात दोघांना बळी गेला होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अहमादाबेत एकाच दिवशी सोळा स्फोट झाले. साकरेज भागात सीएनजी बसमध्ये स्फोट झाला. जयपूर बॉम्बस्फोटात (13 मे) सायकलवर स्फोटके लादून 65 घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटाप्रमाणेच येथेही काही ठिकाणी सायकलवर स्फोटके लादून स्फोट घडवून आणले आहे. काही ठिकाणी टिफीनमध्यें स्फोटके ठेवण्यात आली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>बॉम्बस्फोटानंतर ई-मे</font><font style=' color:#000000;'>ल</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याअगोदर इंडिया टीव्हीच्या कार्यालयात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा धमकीचा ई-मेल पाठवला होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मणिनगर हे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ आहे. मोदींना याअगोदरही दहशतवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Dec 2008 10:56:16 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[साध्‍वी प्रज्ञाः एका अर्धवट स्‍वप्‍नांचा प्रवास]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/साध्‍वी-प्रज्ञाः-एका-अर्धवट-स्‍वप्‍नांचा-प्रवास-108121500037_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/साध्‍वी-प्रज्ञाः-एका-अर्धवट-स्‍वप्‍नांचा-प्रवास-108121500037_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. गेल्‍या काही दिवसांपासून भारतीयच नव्‍हे तर विदेशी प्रसार माध्‍यमांमध्‍येही चर्चिले जाणारे नाव. आजवर ज्ञात असलेली पहिली संशयित हिंदू दहशतवादी महिला. कट्टर हिंदुत्‍ववादी विचारांची प्रज्ञासिंह आज सर्वांच्‍या चर्चेचा विषय ठरलीय ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215037_1_1.jpg' Alt='pradnya' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. गेल्‍या काही दिवसांपासून भारतीयच नव्‍हे तर विदेशी प्रसार माध्‍यमांमध्‍येही चर्चिले जाणारे नाव. आजवर ज्ञात असलेली पहिली संशयित हिंदू दहशतवादी महिला. कट्टर हिंदुत्‍ववादी विचारांची प्रज्ञासिंह आज सर्वांच्‍या चर्चेचा विषय ठरलीय ते मालेगावच्‍या स्‍फोटात संशयित आरोपी म्‍हणून. प्रखर राष्‍ट्रवादी विचार आणि शब्‍दांना आणि परखड वक्‍तृत्‍वशैली असलेली ही साध्‍वी संन्‍यास स्‍वीकारण्‍यापूर्वी भाजपच्‍या माध्‍यमातून विधानसभेवर जाण्‍यास इच्छुक होती. मात्र तिच्‍यातल्‍या जहाल हिंदुत्ववादी विचारांमुळे तिला तुरुंगात आणून पोचविले. संन्‍यास घेण्‍यापूर्वी मध्यप्रदेशातील एका भाजपच्‍या नेत्‍यासोबत प्रज्ञाचे प्रेमही जुळले होते. मात्र दुर्दैवाने ते यशस्‍वी होऊ शकले नाही आणि त्‍यानंतर तिने संन्‍यास स्‍वीकारला.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जूडो-कराटेत तरबेज: प्रज्ञाच्‍या आयुष्‍याची जितकी पाने उलटली तितक्‍या नवीन गोष्‍टी समोर येतात. एका अपूर्ण राहिलेल्‍या स्‍वप्‍नांचा प्रवास म्‍हणजेच प्रज्ञा. भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांनी आपला प्रज्ञाशी काहीही संबंध नसल्‍याचे सांगितले, असले तरीही तिचे भाजपसोबत जुने संबंध आहेत. हे अनेकदा सिध्‍द झाले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मूळची मध्‍यप्रदेशातील भिंड जिल्‍ह्यातल्‍या लहार या गावात जन्‍मलेली आणि मोठी झालेली प्रज्ञा लहानपणापासूनच अभ्‍यासात प्रचंड हुशार आहे. शालेय जीवनात ज्‍युदो आणि कराटेंमध्‍ये तरबेज असलेली प्रज्ञा इतर खेळांमध्‍येही तरबेज आहे. तिने खेळांमध्‍ये अनेक पदक व करंडक पटकाविले आहेत. महाविद्यालयीन जीवनात मुलींची छेड काढणा-या अनेकांना तिने धूळ चारली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर तिने बी.पीएड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिचे वडील ठाकूर चंद्रपालसिंह हे देखिल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते असून आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणारे वैद्य आहेत. लहार या गावाच्‍या नगर कार्यवाह पदाची जबाबदारीही त्‍यांनी संघात असताना सांभाळली आहे. चार बहिणी आणि एक भाऊ असलेली प्रज्ञा सर्वांत मोठी होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अभाविपची पूर्ण वेळ कार्यकर्तीः घरातूनच संघाच्‍या विचारांचे संस्‍कार असल्‍याने शैक्षणिक जीवनात ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्‍या संपर्कात आली. लहार गाव सोडून ती भोपाळला आली. तेथे पूर्णवेळ कार्यकर्ती म्‍हणून काम करताना ती विद्यार्थी परिषदेची संघटन मंत्री होती. उज्जैनमध्‍येही तिने काही दिवस अभाविपचे काम केले. 1992 ते 1997 पर्यंत ती विद्यार्थी परिषदेत होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजकीय महत्‍वाकांक्षाः विद्यार्थी संघटनेच्‍या माध्‍यमातून काम करताना त्‍यातून विकसीत झालेल्‍या नेतृत्‍व गुणाचा फायदा प्रज्ञाने करून घेतला. 1997 मध्‍ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सोडल्‍यानंतर तिने भाजपमध्‍ये सक्रीय काम सुरू केले. 1998 मध्‍ये विधानसभा निवडणुकींपूर्वी भिंड जिल्‍ह्यातील मेहगावमधून उमेदवारी मिळविण्‍यासाठीही प्रयत्‍न केले. 1999 मध्‍ये तिने 'जय वंदे मातरम' या संघटनेचे काम सुरू केले. <!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->प्रज्ञाने संन्यास स्‍वीकारल्‍यानंतर तिचे नाव बदलून साध्वी पूर्णचेतनानंदगिरी झाले. मात्र संन्‍यास स्‍वीकारल्‍यानंतरही तिला या सांसारिक संकटांचा सामना करावाच लागला आणि मालेगावमध्‍ये गेल्‍या 29 सप्‍टेंबरला झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोटप्रकरणी तिला अटक करण्‍यात<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या सर्व प्रवासात तिचे भाजपच्‍या एका तरुण नेत्‍यासोबत प्रेमही जुळले मात्र त्‍यात अपयश आल्‍यानंतर तिने पुन्‍हा लग्‍नाचा विचार न करता सन्‍यास स्‍वीकारण्‍याचा निर्णय घेतला आणि म्‍हणून जूना आखाड़ाच्‍या पीठाधीश्वर स्वामी अवधेशानंद यांचे शिष्‍यत्व स्‍वीकारून तिने 2006 मध्‍ये संन्यास स्‍वीकारला. त्‍यानंतर एक जहाल प्रवचनकार म्‍हणून तिने आपली ओळख निर्माण केली. साध्‍वी प्रज्ञा यांचे प्रवचन साध्वी ऋतंभरा यांच्‍या सारखेच जहाल असते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Dec 2008 10:54:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पूर्वसुरींसारखेच मुशर्रफ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/पूर्वसुरींसारखेच-मुशर्रफ-108121500036_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/पूर्वसुरींसारखेच-मुशर्रफ-108121500036_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पाकचे लश्करशहा परवेज मुशर्रफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ही या वर्षातील महत्वाची घटना. पाकिस्तानात आतापर्यंत चार लष्करशहांनी देशाची सत्ता हातात घेतली. त्यांच्यात काही साम्यही आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215036_1_1.jpg' Alt='musharuff' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>पाकचे लश्करशहा परवेज मुशर्रफ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला ही या वर्षातील महत्वाची घटना. पाकिस्तानात आतापर्यंत चार लष्करशहांनी देशाची सत्ता हातात घेतली. त्यांच्यात काही साम्यही आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या सगळ्यांनी सत्ता हातात घेतली तेव्हा देशाची अर्थव्यवस्था राजकारण्यांनी डबघाईला आणून ठेवली होती. त्याचबरोबर अयूब खान, याह्याखान, झिया उल हक व परवेझ मुशर्रफ या चारही लष्करी हुकुमशहांपैकी कुणीही महाभियोगाला सामोरे गेले नाही. आपल्या पदाची सूत्रे त्यांनी स्वतःहून खाली ठेवली.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अयूब खान हे पाकिस्तानचे पहिले लष्करी हुकुमशहा. त्यांनी २७ ऑक्टोबर १९५८ पंतप्रधान इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत करत सत्ता ताब्यात घेतली. देशाच्या राजकारणात लष्कराच्या हस्तक्षेपाचे हे पहिलेच उदाहरण होते. अयूब यांनी अकरा वर्षे सत्ता उपभोगली. त्यांच्या काळात मर्यादीत प्रमाणात लोकशाही होती. औद्योगिक सुधारणा, कृषी विकासाला त्यांनी उत्तेजन दिले. कालव्यांचे जाळे बांधले. पण भारताशी युद्ध करण्याची खुमखुमीही त्यांनी १९६५ च्या युद्धात भागवून घेतली. त्यात पराभवही पाहिला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांत अयूब यांनी आपल्या वारसदारांसंदर्भात चर्चा सुरू केली. त्यासाठी मौलाना भाषानी, झुल्फिकार अली भुट्टो यांची नावे चर्चेत होती. पण परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की १९६० मध्ये अयूब यांना सत्ता सोडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यांनी २५ मार्च १९६९ ला राजीनामा दिला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यानंर लष्करशहा याह्या खान सत्तेवर आले. त्यांनी आल्या आल्या पाकिस्तानात मार्शल लॉ लागू केला आणि ते देशाचे अध्यक्ष बनले. त्यांच्या काळात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे त्यांनी १९७० मध्ये निवडणुका घेतल्या. त्यात पाकिस्तान पीपल्स पार्टीने पश्चिम पाकिस्तानात बहूमत मिळवले, तर अवामी लीगने पूर्व पाकिस्तानात. सत्ता हस्तांतरण होत असतानाच पाकिस्तानने भारताची पुन्हा एकदा कुरापत काढली आणि युद्ध पेटले. त्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. शिवाय बांगलादेश वेगळा केला. हा पराभव पाकिस्तानी जनतेला सहन झाला नाही आणि त्या दबावापोटीच याह्या खान यांनी राजीनामा देऊन २० जिसेंबर १९७१ ला सत्ता भुट्टो यांच्याकडे सुपूर्द केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भुट्टो यांनी १९७६ मध्ये झिया उल हक यांना लष्करप्रमुख म्हणून नेमले. पण झिया यांनी भुट्टो यांची सत्ता उलथवून ५ जुलैला १९७७ ला सत्ता हातात घेतली. मग देशात तिसरा मार्शल लॉ लागू केला. झिया यांच्या काळात अफगाण युद्ध झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यानंतर मुशर्रफ यांनी १२ ऑक्टोबर १९९९ ला नवाझ शरीफ यांची सत्ता उलथवली. पण त्यांनी मार्शल लॉ लागू केला नाही. ते देशाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी ठरले. त्यांनी हे पद खास स्वतःसाठी निर्माण केले.आणि अखेर त्यांनाही पदाचा त्याग करावा लागलाच. सध्या मुशर्रफ पाकमध्येच आहेत, राजकारणापासून दूर. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Dec 2008 10:53:30 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अमेरिकन निवडणुकीतील मुद्दे आणि गुद्दे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/अमेरिकन-निवडणुकीतील-मुद्दे-आणि-गुद्दे-108121500034_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/अमेरिकन-निवडणुकीतील-मुद्दे-आणि-गुद्दे-108121500034_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा सहा मुद्दे अत्यंत महत्त्वाचे होते. पहिल्यांदाच या मुद्यांवरुन निवडणूक इतकी रंगली. डेमोक्रेटीक आणि रिपब्लिकन पक्षाचे या बाबतीत काहीसे मतभेद होते....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत यंदा सहा मुद्दे अत्यंत महत्त्वाचे होते. पहिल्यांदाच या मुद्यांवरुन निवडणूक इतकी रंगली. डेमोक्रेटीक आणि रिपब्लिकन पक्षाचे या बाबतीत काहीसे मतभेद होते परंतु उभय पक्षांनी हे महत्त्वाचे मुद्दे असल्याचे मान्य केले आहे. आणि याच कारणाने ही निवडणुक खालील सहा मुद्द्यांवर लढली गेली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>इराक मुद्द्यांवरून अमेरिकेत निवडणुक प्रचार चांगलाच रंगला </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इराक हा मुद्दा अमेरिकी जनतेसाठी महत्त्वाचा असून, याकडे नवीन दृष्टिकोन बाळगण्याची गरज असल्याचे ओबामांनी स्पष्ट केले, इराकमधून अमेरिकी फौजांना माघारी बोलवण्यात येणार असल्याचेही ओबामा म्हणाले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसरीकडे मेक्कन यांनी इराक युद्धाचे समर्थन केले. परंतु बुश यांनी चुकीच्या पद्धतीने हे युद्ध लढल्याचे ते म्हणाले. इराकमध्ये सैनिकांची संख्या वाढवण्यावरही त्यांनी आक्षेप घेतला होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>आऊटसोर्सिंग चा मुद्दा प्रथमच अमेरिकी निवडणुकांमध्ये आला </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिकेत वाढत्या आऊटसोर्सिंगच्या कामांमुळे देशात बेकारी झपाट्याने वाढत असल्याचे या दोनही पक्षांनी मान्य केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपण राष्ट्राध्यक्ष झालो तर अतिथी कामगार कार्यक्रमाची अंबलबजावणी करण्यात येणार असल्याचे ओबामांनी स्पष्ट केले. देशात बेकायदा राहणाऱ्या परराष्ट्रीयांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. इंग्रजी भाषा शिकण्यावरही त्यांनी भर दिला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसरीकडे मेक्कन यांनी यासंदर्भात कडक नियम करण्याचे आश्वासन दिले. त्यांनीही अतिथी कामगार कार्यक्रमाचे समर्थन केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>आरोग्य सेवा विषयावरही या निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस झाला </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नॅशनल हेल्थ इंशोरंन्सची स्थापना करण्याचे आश्वासन देत देशातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य सेवा मोफत देण्यात येतील असे आश्वासन ओबामांनी आपल्या भाषणांतून दिले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तर दुसरीकडे गरीब कुटुंबांना आरोग्य सेवांसाठी पाच हजार डॉलरची सूट करातून देण्याचे आश्वासन मेक्कन यांनी दिले. चिर्ल्डन हेल्थ कार्यक्रमाची अंबलबजावणीही करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>अमेरिकेत बदलत चाललेल्या शिक्षणावरही चर्चेचे गुऱ्हाळ चालले </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नो चाइल्ड लेफ्ट बिहाईंड कायद्याचा ओबामांनी विरोध केला. या कायद्याच्या अंबलबजावणीसाठी पुरेशी यंत्रणा नसल्याचे कारण यासाठी त्यांनी पुढे केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसरीकडे मेक्कन यांनी या कायद्याचे समर्थन केले होते. आपण निवडून आलो तर हा कायदा अमलात आणणार असल्याचे ते म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>समलैंगिकतेचा मुद्दा या निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचा ठरला </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बदलत चाललेली अमेरिकी संस्कृती आणि देशात घडणाऱ्या अपराधांवर आळा घालण्यासाठी देशात समलैंगिक लग्नांना मान्यता द्यावी अशी मागणी होत असतानाच ओबामांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले तर मेक्कन यांनी मात्र या गोष्टीला आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>अमेरिकेत गर्भपात करण्यास न्यायालयीन मंजुरी आहे, त्यामुळे याही विषयावर चर्चा झाल</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गर्भपात हा महिलांचा अधिकार असून, त्यांना तो मिळावा असे मत ओबामांनी व्यक्त केले होते. परंतु यासह महिलांनी त्यांना किती मूल व्हावी हे निश्चित केले पाहिजे असेही ओबामा म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मेक्कन यांनी 1973 साली अमेरिकी सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेल्या गर्भपात कायद्याला आपला विरोध दर्शवला आहे. केवळ अत्याचारित महिलेलाच याचे अधिकार मिळावेत असे त्यांचे मत आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Dec 2008 10:50:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ओबामा - एक संघर्षरत प्रवास]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/ओबामा-एक-संघर्षरत-प्रवास-108121500033_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/ओबामा-एक-संघर्षरत-प्रवास-108121500033_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीत बराक ओबामा यांची निवड झाली. हा क्षण आंतरराष्ट्रीय पातळीवरच अत्यंत महत्वाचा होता.एक कृष्णवर्णीय अध्यक्ष अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला तो याच वर्षी.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215033_1_1.jpg' Alt='obama' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकीत बराक ओबामा यांची निवड झाली. हा क्षण आंतरराष्ट्रीय पातळीवरच अत्यंत महत्वाचा होता.एक कृष्णवर्णीय अध्यक्ष अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाला तो याच वर्षी.  </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डेमोक्रेटिक पक्षाकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी बराक ओबामा यांचीच निवड निश्चित होणार त्यावेळी ओबामांनी महत्त्वाचं विधान केलं होतं. '''हा आपल्या देशासाठी अतिशय निर्णायक क्षण आहे. मी अत्यंत विनयाने आणि माझी कुवत लक्षात घेऊन हे आव्हान स्वीकारतोय. पण त्याचवेळी अमेरिकन लोकांच्या अफाट क्षमतेवरील निस्सीम श्रद्धेपोटीही मी ते स्वीकारतोय.''</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ओबामांचा हा प्रवास सहजी झालेला नाही. या प्रवासात खूप मोठा संघर्ष आहे. या प्रवासाची सुरवात ओबामांच्या जन्माअगोदरपासून झाली...... </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ओबामांचे वडिल हेही बराक ओबामाच. हे सिनियर ओबामा मुळचे आफ्रिकेतल्या केनियातले. शेळ्या सांभाळता सांभाळता त्यांनी शिक्षणातही चमक दाखवली आणि त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. हे सिनियर ओबामा अत्यंत हुषार होते. शिष्यवृत्तीच्या आधारे ते अमेरिकेत हवाईमध्ये आले. शिक्षण घेताघेताच एन डनहम या गोर्‍या मुलीच्या प्रेमात पडले. दोघांनी रितसर लग्न केलं. पण अमेरिकी परंपरेप्रमाणे हे लग्न दोन वर्षच टिकलं. सिनियर ओबामा केनियात निघून गेले. तोपर्यंत ४ ऑगस्ट १९६१ ला बराक ओबामा (ज्युनियर) यांचा जन्म झाला होता. यानंतर सिनियर ओबामांनी आपल्याला मुलाला आयुष्यात फक्त एकदा पाहिलं. <!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->ओबामांच्या विधानाला अनेक पैलू आहेत. ओबामा हे वर्णाने काळे आहेत आणि याच अमेरिकेत काळे-गोरे हा संघर्ष दीर्घकाळ होता, त्याच अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष म्हणून आज त्यांची निवड झालीय. अमेरिकन लोकांमधल्या या बदलाचे ओबामा हे प्रतीक झाले आहेत. म्हणून<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इकडे ज्युनियर ओबामांच्या आईने लोलो सोएटोरो या इंडोनेशियन तरूणाशी लग्न केलं. लग्नानंतर हे कुटुंब इंडोनेशियात स्थलांतरीत झालं. ओबामा जाकार्तातच शाळेत जायला लागले. दहा वर्षांपर्यंत ते तिथेच होते. पण इंडोनेशिया त्यांना मानवलं नाही. ते रहात असेलल्या वस्तीत आरडाओरड, भांडणे, हाणामार्‍या, छेडछाड आणि व्यसनं हे सगळं काही नांदत होतं. याच वातावरणात ओबामांचं बालपण गेलं. तिथे रहाता रहाता मारीजुआना, कोकेन, दारू या अमली पदार्थांचा नाद त्यांनाही लागला. पण वेळीच त्यांच्या आईने धोका ओळखून त्यांना अमेरिकेत ओबामांच्या आजी-आजोबांकडे पाठवलं. होनोलुलूमध्ये त्यांचं पुढचं शिक्षण सुरू झालं. मग ७२ मध्ये त्यांची आईसुद्धा आपली डॉक्टरी पूर्ण करून अमेरिकेत परतली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुढे शाळेनंतर कॉलेज शिक्षणासाठी ओबामांनी लॉस एंजिल्स गाठलं. तिथे ऑक्सिडेंटल कॉलेजमध्ये दोन वषे शिक्षण घेतल्यानंतर न्यूयॉर्कला कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे राज्यशास्त्रात आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात बीए केलं. त्यानंतर ते शिकागोला गेले आणि तिथे तीन वर्षे कम्युनिटी ऑर्गनायझर म्हणून काम केलं. मग १९८८ मध्ये ते हॉर्वर्ड लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतला. पुढे ते इथेच हॉर्वर्ड लॉ रिव्ह्यूचे पहिले आफ्रिकन-अमेरिकन अध्यक्ष बनले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हॉर्वर्डनंतर ओबामांनी शिकागोत वकिली सुरू केली. त्याचबरोबर सामाजिक चळवळीमध्येही ते उतरले. आफ्रिकन अमेरिकन लोकांच्या नागरी हक्कांसाठी त्यांनी लढाई सुरू केली. त्याच्याच जोरावर त्यांनी इलिनॉईस राज्याची निवडणूक लढवली आणि ते लेजिसलेचर म्हणून निवडून आले. १९९६ ते २००४ या काळात त्यांनी ही भूमिका यशस्वीपणे पार पाडली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मधल्या काळात त्यांचे लग्न मिशेल या कृष्णवर्णीय वकिल मुलीशीच झाले. त्यांना दोन मुलीही झाल्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ओबामांची दखल आता डेमोक्रॅटिक पार्टीत महत्त्वाचा माणूस म्हणून घेण्यात येत होती. म्हणूनच २००४ मध्ये झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात ओबामांनी केलेले भाषण महत्त्वाचे ठरले. ते म्हणाले, 'माझ्या वडिलांनी कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर शिष्यवृत्ती मिळवली आणि ते अमेरिकेत, एका जादुई जगात आले. या जगात जे आले त्यांना स्वातंत्र्य आणि संधीही मिळाल्या.' </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुढे सिनेटच्या निवडणुकीत ते इलियॉनिसमधून निवडून आले. त्यानंतर मग त्यांचा प्रवास फक्त वरच्याच दिशेने सुरू राहिला. मीडीयात सतत त्यांच्याबद्दल लिहून येऊ लागले. त्यांची दोन पुस्तके बेस्ट सेलरही ठरली. 'ड्रिम्स फ्रॉम माय फादर' हे त्यांचे आत्मकथनपर पुस्तक तर खूपच गाजले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यानंतर त्यांची अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून वाटचाल सुरू झाली. त्यांना पहिला पाठिंबा मिळाला तो ऑप्रा विनफ्रेच्या टॉक शोमधून. ऑप्राने त्यांच्या तोंडून त्यांची निवडणूक लढविण्याची इच्छा काढली. आणि पक्षातर्फे उमेदवारीच्या स्पर्धेत ते उतरले. त्यांच्याविरोधात होत्या माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन. पण क्लिंटन यांना मागे सारून ओबामांनी अखेर उमेदवारी मिळवलीच. त्यांच्या उमेदवारीला माजी परराष्ट्रमंत्री कॉलीन पॉवेल, स्कॉट मॅकक्लिन यांनीही पाठिंबा दर्शवला. हिलरी आणि बिल क्लिंटन यांनीही नंतर ओबामांना पाठिंबा जाहीर केला. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215033_1_2.jpg' Alt='obama' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>ओबामा इराक मुद्यावर पहिल्यापासूनच अमेरिकी भूमिकेच्या विरोधात होते. इराकमध्ये हल्ला करण्यापू्र्वीपासूनच त्यांनी त्याचा निषेध करायला सुरवात केली होती. निवडणूक जाहीर झाली तेव्हा त्यांच्यासमोर रिपब्लिकन पक्षातर्फे उभे ठाकले होते ते जॉन मॅक्केन हे मुत्सद्दी राजकारणी. सैनिकी पेशातून राजकारणाकडे वळालेले मॅक्केन हे येनकेनप्रकारे युद्ध जिंकण्याच्या वृत्तीनेच या 'निवडणूक युद्धा'त उतरले. रिपब्लिकन पक्षाप्रती असलेली नाराजी लक्षात घेता ओबामांना हरविणे जड जाईल हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ओबामांना बदनाम करायला सुरवात केली. त्यासाठी त्यांचे कृष्णवर्णीयपण चर्चेत आणले. मगओबामा मुस्लिम आहेत, असा अपप्रचार सुरू केला. 'बराक हुसेन ओबामा' असे संबोधूनच ते आपल्या भाषणाची सुरवात करायला लागले. पण या आरोपानंतरही ओबामा शांत होते. कृष्णवर्णीय असल्याच्या आरोपांचा उलट परिणाम होऊन ओबामांनाच त्याचा फायदा झाला. ओबामांनी मुस्लिम धर्माला सोडचिठ्ठी देऊन ख्रिश्चन धर्म अंगिकारल्याचेही त्यांनी लोकांना पटवून दिले. वैयक्तिक आयुष्यावर अशी चिखलफेक होऊनही ओबामांनी स्वतः मात्र पातळी सोडली नाही. त्यांनी ही निवडणूक मुद्यांवरच लढवली आणि अखेरीस त्याच आधारे ते यशस्वीही झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केनियातली मुळ असलेला एक काळा मुलगा अखेर जगातील महासत्ता असलेल्या देशाचा राजा झाला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Dec 2008 10:49:08 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[इंडियन मुजाहिदीन संघटना प्रकाशात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/इंडियन-मुजाहिदीन-संघटना-प्रकाशात-108121500032_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/इंडियन-मुजाहिदीन-संघटना-प्रकाशात-108121500032_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद पाठोपाठ दिल्‍लीलाही हादरवून सोडणारी 'इंडियन मुजाहिदीन' ही दहशतवादी संघटना 'आयएसआय'च्‍या हातचे बाहूले असून भारतात धर्मिक विद्वेश पसरविण्‍याचे काम करण्‍यासोबतच येथील तरुणांची माथी भडकावून देशाविरुध्‍द युध्‍द पुकारण्‍यास ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215032_1_1.jpg' Alt='Indian mujahidiin' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद पाठोपाठ दिल्‍लीलाही हादरवून सोडणारी 'इंडियन मुजाहिदीन' ही दहशतवादी संघटना 'आयएसआय'च्‍या हातचे बाहूले असून भारतात धर्मिक विद्वेश पसरविण्‍याचे काम करण्‍यासोबतच येथील तरुणांची माथी भडकावून देशाविरुध्‍द युध्‍द पुकारण्‍यास प्रवृत्‍त केले जाते. 2008 मध्ये या संघटनेने देशातील विविध भागात केलेल्या स्फोटांनंतर ही संघटना प्रकाशात आली. यापूर्वी सिमी या नावाने काम करणार्‍या संघटनेने पोलिसांपासून आपली ओळख लपवण्यासाठी नविन नाव धारण करत देशात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या संघटनेची ही माहिती </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंडियन मुजाहिदीन कोण?- भारतात धर्मिक विद्वेश पसरवून देशाच्‍या एकतेला आणि अखंडतेला धोका पोचविण्‍याच्‍या उद्देशाने 'सिमी'ची </font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000000'>स्‍टुडंट्स इस्‍लामिक मुव्‍हमेंट ऑफ इंडिया) स्‍थापना करण्‍यात आली आहे. या दहशतवादी कारवाया करणा-या संघटनेवर बंदी आणण्‍याचा निर्णय केंद्राने घेतल्‍यानंतर देशभर या संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांना अटक करण्‍यात आली. त्‍यामुळे भारतात सिमीच्‍या कारवायांवर बंधने आली. यातून पळवाट करण्‍यासाठी सिमीने आपल्‍या नावात बदल करून 'इंडियन मुजाहिदीन' हे नाव धारण केले आहे. याशिवाय सिमीचे आणखीही अनेक संघटनांशी संबंध आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आर्थिक मदत कुठून?- भारतात दहशतवादी कारवाया पसरविण्‍यासाठी भारतातीलच काही मुस्लिम तरुणांना भडकावून 'जिहाद'च्‍या नावाखाली त्‍यांच्‍याकडून देशविघातक कृत्‍य करवून घेत असल्‍याचा या संघटनेवर आरोप आहे. या संघटनेला दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्‍तानच्‍या 'आयएसआय' या गुप्‍तचर संस्‍थेकडून आर्थिक मदत केली जात असल्‍याचे अनेक पुरावे केंद्र सरकारकडे आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुजाहिदीन' म्‍हणजे काय?- मूळचा ऊर्दु शब्‍द असलेल्‍या मुजाहिदीनचा अर्थ 'लढवय्या' असा होतो. एका ठराविक उदेशाने धार्मिक युध्‍द छेडण्‍याची परवानगी इस्‍लाममध्‍ये देण्‍यात आली आहे. त्‍यास 'जिहाद' असे म्‍हटले जाते. त्‍याचा आधार घेऊन दहशतवादी कारवायांसाठी 'जिहाद'च्‍या नावाखाली मुस्लिम तरुणांची दिशाभूल करण्‍याचे काम ही संघटना करते आहे. या जिहादमध्‍ये सहभागी होणा-यांना मुजाहिदीन असे म्‍हटले जाते. एकदा जिहाद पुकारल्‍यानंतर तो संपविण्‍याचा अधिकार कोणालाही नसतो. त्‍याचे स्‍वरूप किंवा उद्देश मात्र बदलता येते. जिहादला विरोध करणारे सर्व जण जिहादच्‍या मान्‍यतेनुसार शत्रू समजले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आजवर संघटनेने केलेल्‍या कारवाया- सिमी आणि लष्‍कर-ए-तोयबा या संघटनांशी संबंधित असल्‍याने इंडियन मुजाहिदीन या संघटनेवर भारतात बंदी असून या संघटनेच्‍या सभासदत्‍वास बंदी करण्‍यात आली आहे. इंडियन मुजाहिदीन किंवा मिलिटंट इस्‍लामिक गृप ऑफ इंडिया या सिमीशी संबंधित संघटनांनी भारतात आजवर अनेक दहशतवादी कारवाया पूर्ण केल्‍या आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>23 <font  style='font-size:11pt; color:#000000'>नोव्‍हेंबर 2007 या दिवशी उत्‍तर प्रदेशात, 13 मे 2008 जयपूरमध्‍ये बॉम्‍बस्‍फोट करण्‍यासोबतच 2008 या एकाच वर्षात या संघटनेने बंगरूळ, अहमदाबाद आणि 13 सप्‍टेंबर रोजी दिल्‍लीतील पाच भागांत बॉम्‍बस्‍फोट घडवून आणले आहेत. याशिवाय सूरतसह अनेक ठिकाणी बॉम्‍ब पेरल्‍याचाही या संघटनेवर आरोप आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवादी कारवाई पूर्ण केल्‍यानंतर भारतातील प्रसिध्‍दी माध्‍यमांना ई-मेलने माहिती देऊन हल्‍ल्‍याची जबाबदारी स्‍वीकारण्‍याची या संघटनेची पध्‍दत आहे. जयपूरमध्‍ये बॉम्‍बस्‍फोट केल्‍यानंतर दोनच दिवसांनी या संघटनेने ई-मेलव्‍दारे देशात आणखी धमाके करण्‍याची धमकी दिली होती. अहमदाबादमध्‍ये केलेल्‍या स्‍फोटात सर्वाधिक 56 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. या स्‍फोटानंतर आणि दिल्‍लीत झालेल्‍या स्‍फोटानंतर पाठविण्‍यात आलेले ई-मेल हे मुंबईतूनच पाठविण्‍यात आले होते. दिल्‍ली स्‍फोटांनंतर केलेल्‍या ई-मेलमध्‍ये संघटनेने दिल्‍लीनंतर आता आपण मुंबईवर हल्‍ला करणार असल्‍याची स्‍पष्‍ट धमकी दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या संघटनेने आजवर केलेले सर्व हल्‍ले गर्दीच्‍या ठिकाणी झालेले आहेत. तर सायकलींमध्‍ये, कच-याच्‍या ढिगा-यात प्‍लास्‍टीकच्‍या पिशव्‍यांमध्‍ये बॉम्‍ब ठेवले होते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Dec 2008 10:46:58 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[तीन वर्षांनंतर राजधानी पुन्हा हादरली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/तीन-वर्षांनंतर-राजधानी-पुन्हा-हादरली-108121500031_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/तीन-वर्षांनंतर-राजधानी-पुन्हा-हादरली-108121500031_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[तीन वर्षानंतर पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत झालेल्या चार बॉम्बस्फोट मालिकेने हादरली. या बॉम्बस्फोट मालिकेत 20 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Middle><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215031_1_1.jpg' Alt='blast' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>तीन वर्षानंतर पुन्हा एकदा राजधानी दिल्लीत झालेल्या चार बॉम्बस्फोट मालिकेने हादरली. या बॉम्बस्फोट मालिकेत 20 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. यानंतर आजही राजधानीत दहशतीचे वातावरण आहे. मुंबई हल्ल्यांप्रमाणेच राजधानीत झालेले हल्ले दहशतवाद्यांचे मनसुबे स्पष्ट करणारे होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>2008<font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्ये राजधानीत झालेल्या या हल्ल्यांनंतरही सरकार आणि सुरक्षायंत्रणा जाग्या न झाल्याने मुंबईत याच हल्ल्यांची पुनरावृत्ती झाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तीन वर्षापूर्वी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकांचा आढावा- </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/>23 <font  style='font-size:11pt; color:#FF0000'>मे 1996- लाजपत नगर येथील सेंट्रल मार्केटमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 16 जण ठार झाले होते. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800000'></font><br/>9 <font  style='font-size:11pt; color:#800000'>जानेवारी 1997- आयटीओ येथील पोलिस मुख्यालयाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात 50 जण जखमी झाले होते. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#804000'></font><br/>1 <font  style='font-size:11pt; color:#804000'>ऑक्टोबर 1997- सदर बाजार भागात झालेल्या दोन बॉम्बस्फोटात 30 जण जखमी झाले होते. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>10 <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>ऑक्टोबर 1997- शांतीवन कौडीया पूल (किंग्जवे कॅम्प) भागात झालेल्या तीन बॉम्बस्फोटात एक जण ठार तर 16 जण जखमी झाले होते. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800000'></font><br/>18 <font  style='font-size:11pt; color:#800000'>ऑक्टोबर 1997- राणी बाग बाजारात झालेल्या दोन बॉम्बस्फोटात एक जण ठार व 23 जण जखमी झाले होते. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#804040'></font><br/>26 <font  style='font-size:11pt; color:#804040'>ऑक्टोबर 1997- करोलबाग भागात झालेल्या दोन बॉम्बस्फोटात एक जण ठार व 34 जण जखम‍ी झाले होते. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/>30 <font  style='font-size:11pt; color:#FF0000'>नोव्हेंबर 1997- लाल किल्ला परिसरात झालेल्या दोन बॉम्बस्फोटात तीन जण ठार व 70 जण जखमी झाले होते. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'></font><br/>30 <font  style='font-size:11pt; color:#008000'>नोव्हेंबर 1997- पंजाबी बाग पररिसरात रामपुरा चौकात ब्ल्यू लाइन बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चार जण ठार व 30 जण जखमी झाले होते. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800000'></font><br/>22 <font  style='font-size:11pt; color:#800000'>मे 2005- दिल्ली येथील दोन चित्रपटगृहात बॉम्बस्फोटात एक जण ठार व अनेक जण जखमी झाले होते. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/>29 <font  style='font-size:11pt; color:#FF8000'>ऑक्टोंबर 2005- दिवाळीच्या आदल्या दिवशी राजधानीतील गर्दीच्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 62 जण ठार व शंभराहून अधिक जण जखमी झाले होते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Dec 2008 10:45:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जो जे वांछिल तो ते लाहो]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/जो-जे-वांछिल-तो-ते-लाहो-108121500030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/जो-जे-वांछिल-तो-ते-लाहो-108121500030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 2008 साली सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे 'जो जे वांच्छिल तो ते लाहो' असाच होता.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215030_1_1.jpg' Alt='chidambaram' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी 2008 साली सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे 'जो जे वांच्छिल तो ते लाहो' असाच होता. शेतकर्‍यांना कर्जमाफी, नोकरदारांना प्राप्तीकर मर्यादेत वाढ, मध्यमवर्गाला आपल्या घरी असाव्यात असे वाटणार्‍या वस्तूंवर सवलत, दलित, अल्पसंख्यांकाच्या कल्याणासाठी भरीव रक्कम एवढेच नव्हे तर निधी नाही म्हणून नेहमी आक्रंदन करणार्‍या ईशान्येच्या राज्यांसाठी भरघोस निधी असे 'ज्याला जे हवे त्याला ते' पद्धतीने वाटप करणारा असा हा अर्थसंकल्प होता. त्यांच्या या स्वरूपावरूनच आगामी निवडणुकांचे स्पष्ट संकेतही दिसत होते. त्यामुळेच विरोधकांनी रेल्वे बजेटप्रमाणे या बजेटलाही 'इलेक्शन बजेट' असे संबोधून त्यावर टीका केली. अर्थात, अशी टीका होत असली तरी 'आम आदमी' मात्र या सार्‍या सवलतींमुळे जाम खुश झाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चार कोटी शेतकर्‍यांचे कर्ज माफ करताना काही शेतकर्‍यांच्या कर्जात सवलत दिली आहे. नोकरदार वर्गाला खुष कराताना अर्थमंत्र्यांनी दीड लाखापर्यंत प्राप्तीकर माफ केला. शिवाय प्राप्तीकराचा स्लॅब बदलताना दीड ते तीन लाखापर्यंत दहा टक्के कर लावण्यात येणार आहे. महिलांचे १ लाख ८० हजार तर ज्येष्ठ नागरिकांचे २.२५ हजारापर्यंतचे उत्पन्न करमाफ केले. <!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->शेतकर्‍यांना कर्जमाफी, नोकरदारांना प्राप्तीकर मर्यादेत वाढ, मध्यमवर्गाला आपल्या घरी असाव्यात असे वाटणार्‍या वस्तूंवर सवलत, दलित, अल्पसंख्यांकाच्या कल्याणासाठी भरीव रक्कम एवढेच नव्हे तर निधी नाही म्हणून नेहमी आक्रंदन करणार्‍या ईशान्येच्या राज्यांसाठी<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याचवेळी चिदंबरम यांनी उद्योग जगताला प्राप्तीकरात कोणताही सवलत दिली नाही. पण उत्पादन शुल्क व आयात शुल्कात सवलत देऊन त्यांच्या चेहर्‍यावर हास्य उमटेल याची काळजी घेतली आहे. याशिवाय भारत निर्माण योजना, राष्ट्रीय रोजगार हमी योजना, राष्ट्रीय आरोग्य विमा योजना, ग्रामीण आरोग्य मिशन व अल्पसंख्याकांच्या कल्याणकारी योजनांसाठी मुक्त हस्ते निधी दिला आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अल्पसंख्याकांना अनेक बाबतीत दिलासा दिला. त्यांच्या कल्याणासाठीच्या सर्व योजनांचा निधी वाढवला असून अल्पसंख्याक बहूल ९० जिल्ह्यात विविध योजना सुरू करण्यात येणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आर्थिक घडामोडींची मंद झालेली नाडी गतिमान करण्यासाठी अनेक वस्तूंमधील कस्टम ड्यूटी व उत्पादन शुल्क दरात कपात केली आहे. पण रूपया मजबूत झाल्याने कस्टम ड्यूटी दहा टक्क्यांपेक्षा खाली आणणे त्यांना शक्य झाले नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पोलाद व अल्युमिनियमला स्वस्त करण्यासाठी त्यांच्या स्क्रॅपवरील शुल्क काढून टाकले आहे. परदेशातून प्रकल्प आणल्यास त्यावरील शुल्क कमी केले आहे. याशिवाय लहान कार, दुचाकी व तिचाकी वाहने शिवाय बस व त्यांच्या चेसीजवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. उत्पादन क्षेत्रासाठी उत्पादन शुल्कातील मुख्य सेनवेट दर १६ वरून १४ पर्यंत आणण्याची तरतूद केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बजेटमध्ये कागद, पेपर बोर्ड, लेखन मुद्रण व पॅकेजिंग पेपरवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. कम्पोस्टिंग मशीन, वायरलेस डाटा कार्ड, डबाबंद नारळाचे पाणी, चहा व कॉफीची मिश्रणे, कुरमुरे यावरील उत्पादन शुल्क काढून टाकण्यात आले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जीवन रक्षक व एडसवरील औषधांवरील उत्पादन शुल्क कमी करण्यात आले आहे. घाऊक सिमेंट व पॅकबंद सिमेंटवरील उत्पादन शुल्क सारखे करण्यात आले आहे. जल शुद्धीकरण यंत्र व मोठ्या क्षमतेचे रेफ्रिजरेशन यंत्र स्वस्त होणार आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चिदंबरम यांनी युलिप योजनेतील चार नव्या सेवांना सेवाकराच्या जाळ्यात ओढले आहे. शेअर्सच्या खरेदी विक्रीप्रमाणे आता कमोडिटी एक्स्चेंजमध्ये होणार्‍या खरेदी विक्रीवरही कर लावण्यात येणार आहे. याशिवाय केंद्रीय विक्री कर आता एक ऐवजी दोन टक्के करण्यात आला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अर्थमंत्र्यांनी सामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून अनेक कल्याणकारी योजनांना निधी पुरवला आहे. अनुसूचित जाती, जनतजातींच्या कल्याणासाठी चार हजार कोटींच्या योजनांची घोषणा त्यांनी केली. अल्पसंख्याक मंत्रालयाचे बजेट दुपटीने वाढवून ते हजार कोटींपर्यंत नेले आहे. अल्पसंख्याक बहूल ९० जिल्ह्यात ५४० कोटींच्या नव्या योजना सुरू करण्यात येणार आहेत. सच्चर समितीच्या शिफारसीनुसार निमलष्करी दलात अल्पसंख्याकांची संख्या वाढविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणूका लक्षात ठेवून गरीब, अपंग, महिला, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांसाठी काही ना काही दिले होते. सामान्य माणसासाठीच्या विमा योजनेसाठी एक हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. इंदिरा गाधी वृद्धावस्था पेन्शन योजनेसाठी ३४४३ कोटी रूपये व सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अन्नधान्यावरील सबसिडीसाठी ३२ हजार कोटी रूपयांची तरतूद केली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्याबरोबरच ५९६ ग्रामीण जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू करण्यात येणार आहे. असंघटित क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील कामगाराना राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेचे संरक्षण दिले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिक्षण क्षेत्रासाठीची तरदूत वीस टक्क्यांनी वाढवली असून हा निधी आता ३४ हजार ४०० कोटींपर्यंत गेला आहे. सर्वशिक्षा अभियानासाठी १३ हाजर १०० कोटी रूपये तर माध्यंदिन भोजन योजनेसाठी आठ हजार कोटींची तरतूद करण्यात आली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Dec 2008 10:44:41 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विजेंद्रचा 'ऑलिंपिक विजय']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/विजेंद्रचा-ऑलिंपिक-विजय-108121500028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/विजेंद्रचा-ऑलिंपिक-विजय-108121500028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[हरियाणातील भिवानी जवळच्‍या कुलवास येथे जन्‍मलेल्या एका बस चालकाच्‍या मुलाने आपल्‍या अभूतपूर्व कामगिरीने भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215028_1_1.jpg' Alt='Vijendra' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>त्‍याच्‍यात जि्दद् होती जिंकण्‍याची. त्‍याला भारताचा राष्‍ट्रध्‍वज चीनमध्‍ये उन्‍नत होताना पहायचा होता... आणि म्‍हणून तो लढला. एका लढवय्याप्रमाणे त्‍याने आपल्‍यावर येणारे प्रत्‍येक वार चुकविण्‍याचा आणि प्रतिस्‍पर्ध्‍याला पराभूत करण्‍याचा पुरेपूर प्रयत्न केला. हरियाणातील भिवानी जवळच्‍या कुलवास येथे जन्‍मलेल्या एका बस चालकाच्‍या मुलाने आपल्‍या अभूतपूर्व कामगिरीने भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले आहे. 2008मध्ये ‍बीजिंग येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताला त्याने कांस्यपदक पटकावले. बॉक्सिंगमध्ये भारताला मिळालेले हे मेडल यावर्षी भारतीयांना सुखावणारे होते.   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याच दिवसासाठी दिवसरात्र प्रचंड मेहनत करणा-या आणि रात्र-रात्र जागून ओव्‍हर टाईम करणा-या त्‍या वृध्‍द डोळयांतही आनंदाश्रू तरळले असतील. प्रत्‍येक आई वडीलांना आणि देशालाही अभिमान वाटावा अशी कामगिरी करून दाखविणा-या त्‍या तरुणाचे नाव आहे विजेंद्रसिंग </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महिपाल सिंग ऊर्फ विजेंद्र सिंग. एका सर्वसामान्‍य कुटुंबातून पुढे आलेल्‍या या तरुणाने केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्‍पद आहे. यंदाच्‍या ऑलम्पिकमध्‍ये मोठ्या अपेक्षा असलेले अनेक धुरंधर अपयशी झाले आहेत. अशा परिस्थितीत हरीयाणातील या तरुणाने उल्‍लेखनीय खेळ करीत बॉक्‍सींगमध्‍ये भारताला कास्‍य पदक मिळवून दिले आहे. हरियाणातील भिवानी येथे 29 ऑक्‍टोबर 1985 साली जन्‍मलेल्‍या हा तरुण आशेचा मोठा किरण घेऊन आला आहे. <!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->हरियाणातील भिवानी जवळच्‍या कुलवास येथे जन्‍मलेल्या एका बस चालकाच्‍या मुलाने आपल्‍या अभूतपूर्व कामगिरीने भारतीय क्रीडा इतिहासात आपले नाव कोरले आहे.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बीजिंग ऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करणे शक्‍य झाले नसले, तरीही आजवरची सर्वांत चांगली कामगिरी भारतीय खेळाडूंनी केली ही त्यातल्या त्यात महत्त्वाची बाब. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सध्‍या हरियाणा पोलिसांत नोकरीस असलेल्‍या विजेंद्रला अगदी लहानपणापासून बॉक्सिंगची आवड होती. त्‍यामुळे तो भिवानी येथील क्रीडा संकुलात सरावास जात असे. बॉक्सिंगमध्‍ये करीयर करण्‍यासाठी त्‍याने सुरुवातीपासूनच प्रचंड मेहनत केली. त्‍यासाठी त्‍याला कुटुंबीयांकडून मोठे सहकार्य मिळाले. बॉक्सिंग प्रशिक्षण संस्‍थेची फी भरण्‍यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी काम करून आपला छंद जोपासणा-या विजेंद्रमध्‍ये असलेली चुणूक तिथे क्रीडा प्रशिक्षक जगदीश सिंग यांनी ओळखली. आणि त्‍याला संधी दिली. राष्‍ट्रीय ज्‍युनियर बॉक्सिंग स्‍पर्धेत त्‍याने दोन रौप्य पदके पटकाविली आहेत. त्‍याच्‍यातल्‍या या गुणांमुळे त्‍याला बॉक्सिंगमध्‍ये राष्‍ट्रीय स्‍तरावरून चांगली संधी मिळाली आणि प्रशिक्षणासाठी त्‍याला क्‍युबा येथे पाठविण्‍यात आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>2004 <font  style='font-size:11pt; color:#000000'>च्‍या अथेन्‍स ऑलम्पिक स्‍पर्धेतही त्‍याने सहभागी घेतला होता. मात्र तेथे त्‍याचे आव्‍हान फार काळ टिकू शकले नाही. 2006 च्‍या राष्‍ट्रकूल स्‍पर्धेत त्‍याने इंग्‍लंडच्‍या नील पर्किग्‍न्‍सचा पराभव केला. मात्र तेथे द. आफ्रिकेच्‍या बोंगानी एम्‍वेल्‍सेसकडून त्‍याला हार पत्‍करावी लागली. 2006 च्‍या आशियायी क्रीडा स्‍पर्धांमध्‍ये 75 किलोपेक्षा कमी वजनगटातही त्‍याने कास्‍य पदक पटकाविले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बीजिंग ऑलम्पिकमध्‍ये झांबियाच्‍या बाडू जॅकचा 13-2 च्‍या मोठ्या फरकाने पराभव करून त्‍याने आपले आव्‍हान उभे केले. त्‍यानंतर त्‍याने थायलंडच्‍या अंखान चोम्‍फुफुगलाही पराभूत केले. उपउपांत्‍य सामन्‍यात त्‍याने साऊथ पॉच्‍या कार्लोस गोंगोरा याला 9-4 ने पराभूत करून आपले कास्‍य पदक निश्चित केले. भारताला बॉक्सिंगमध्‍ये आजवर मिळालेले हे पहिले कास्‍य पदक ठरले असले तरीही तमाम भारतीयांना त्‍याच्‍याकडून क्‍युबाच्‍या इमिलिओ कोरेआ याला पराभूत करून रौप्य पदक मिळविण्‍याची अपेक्षा होती. मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Dec 2008 10:43:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[हिंसाचाराचे नवनिर्माण]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/हिंसाचाराचे-नवनिर्माण-108121500027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/हिंसाचाराचे-नवनिर्माण-108121500027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[चारीबाजूंनी आलेला दबाव लक्षात घेता आतापर्यंत नाकर्तेपणाचे धनी ठरलेल्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख सरकारला राज ठाकरे यांना अटक करावीच लागली. यापूर्वी राज यांना अटक केल्यानंतरही हिंसाचार झाला होता.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/15/images/img1081215027_1_1.jpg' Alt='raj thakre' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चारीबाजूंनी आलेला दबाव लक्षात घेता आतापर्यंत नाकर्तेपणाचे धनी ठरलेल्या माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख सरकारला राज ठाकरे यांना अटक करावीच लागली. यापूर्वी राज यांना अटक केल्यानंतरही हिंसाचार झाला होता. त्यामुळे याहीवेळी होणार हे अपेक्षित होतेच. त्यामुळे राज्य सरकारने यावेळी विशेष तयारी करून आधी राज यांच्या कार्यकर्त्यांना अटक केली आणि त्यानंतर राज यांना रत्नागिरीत मध्यरात्री अटक केली. यामुळे हिंसाचाराला अटकाव बसेल असा सरकारचा अंदाज असला तरी तो किती फोल ठरला ते कालपासून सुरू असलेल्या हिंसाचारावरून स्पष्ट होतेच आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हा हिंसाचार हा अपेक्षितच होता. कारण नेत्याच्या मागे उभी असलेली ताकद दाखविण्यासाठी हल्ली हिंसाचार हा एक मार्ग ठरू लागला आहे. थोडक्यात, तुमची उपद्रवक्षमता किती त्यावर तुमचे राजकीय वजन ठरते. राज यांचे वजन बरेच आहे हे यानिमित्ताने त्यांच्या विरोधकांना, सत्ताधार्‍यांनाही कळले असेल. पण हा हिंसाचार समर्थनीय नाही. पोलिसांना न जुमानता राज यांचे कार्यकर्ते तोडफोड, दगडफेक, आगी लावण्याचे उद्योग करत फिरत आहेत. हे पाहून राज्यात कायद्याचे राज्य आहे की नाही असा प्रश्न पडतो. यातून कोणते 'नवनिर्माण' साध्य होणार? राज यांचा पक्ष मराठी माणसांसाठी भांडणारा आहे हे खरे. पण याच मराठी माणसाच्या करातून पोसल्या जाणार्‍या बस व इतर सार्वजनिक यंत्रणांची मोडतोड करून, त्यांना आगी लावून काय साध्य होणार? याचा त्रास राज यांच्या मराठी माणसालाच होणार ना? आपलेच उद्योग बंद पाडून आपल्याच मराठी माणसाचा रोजगार यामुळे बुडतोय हे राज समर्थकांच्या लक्षात येत नाही का? <!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->राज ठाकरेंना अटक ही या वर्षातील मोठी घटना. राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण संघटनेची स्थापना केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात वादळ निर्माण झाले. राज यांना दिल्ली दबावापोटी सरकारने अटक केली महाराष्ट्रात उसळलेल्या दंग्यांनी हिंसाचाराचे नवनिर्माण केले.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>शिवसेनेच्या तंत्राची पुनरावृत्ती</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज यांचे हे आंदोलन पाहून मागच्या पिढीला चाळीस वर्षापूर्वीच्या शिवसेनेच्या स्थापनाकाळाची आठवण झाली असेल. त्या सगळ्या घडामोडींचा 'रिपीट परफॉर्मन्स' म्हणजे आजचा हिंसाचार असेही म्हणता येईल. याच शिवसेनेच्या मुशीत राज ठाकरे वाढले. पण आता शिवसेना सोडली तरी तिची मुळची संस्कृती त्यांनी सोडलेली दिसत नाही. चाळीस वर्षापूर्वी याच तंत्राचा वापर शिवसेनेने केला होता. पण अखेरीस यातून साध्य काहीच होणार नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेनाही आता याबाबतीत काहीशी मवाळ झाली आहे. 'मनसे' शिवसेनेच्याच मार्गाने जाणार असेल तर चाळीस वर्षापूर्वीची शिवसेना असेच तिचे स्वरूप राहिल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मराठी माणसांमध्ये राज यांच्याविषयी सहानुभूतीची भावना आहे. मराठी अस्मितेचा मु्द्दा राज यांनी ज्या तडफेने उचलला आणि उत्तर भारतीय वाचाळ नेत्याविरूद्ध ते ज्या पद्धतीने बोलतात त्यामुळे त्यांच्याविषयीची लोकप्रियता आणि आदरही मराठी लोकांमध्ये वाढला आहे. पण या हिंसाचारामुळे त्यांचीही मने दुखावली गेली. अनेकांचा राज यांच्या मुद्यांना पाठिंबा आहे, पण त्यांचा मार्ग चुकीचा आहे, असे वाटते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>असुरक्षित महाराष्ट्</font><font style=' color:#000000;'>र</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->चाळीस वर्षापूर्वी याच तंत्राचा वापर शिवसेनेने केला होता. पण अखेरीस यातून साध्य काहीच होणार नाही हे लक्षात आल्यानंतर शिवसेनाही आता याबाबतीत काहीशी मवाळ झाली आहे. 'मनसे' शिवसेनेच्याच मार्गाने जाणार असेल तर चाळीस वर्षापूर्वीची शिवसेना असेच तिचे स्वरूप र<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>या आंदोलनामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली ती वेगळीच. उत्तर भारतीय नेत्यांना आधीच महाराष्ट्राबाबत आकस आहे. या हिंसाचारामुळे महाराष्ट्राविषयी त्यांची मने आणखी संकुचित होतील. आधीच जातीय दंगलीत राज्य 'नंबर वन' असल्याचा अहवाल काही दिवसांपूर्वीच आला होता. आता राज्यात सगळ्याच बाबतीत असुरक्षितता आहे, असे चित्र गेले तर त्यातून उद्योग धंदेही राज्यात येणार नाहीत. त्याचा फायदा उठवून नरेंद्र मोदी सगळे उद्योग गुजरातला पळविण्यासाठी बसलेलेच आहेत. नॅनो हे त्याचे ताजे उदाहरण. एवढेच काय आता महाराष्ट्रातील अनेक उद्योग आता हिमाचल प्रदेशमध्येही स्थलांतरीत झाले आहेत. कारण कोणत्याही उद्योगाला शांतता हवी असते. शिवाय आर्थिक धोरणही अनुकूल असावे लागते. केवळ याच कारणामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये उद्योगांना अनुकूल वातावरण निर्माण होऊ शकलेले नाही. हिंसाचाराच्या माध्यमातून महाराष्ट्रही याच रांगेत बसला असे चित्र जाऊ नये. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'>परप्रांतीय मराठीजनांची ससेहोलपट </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याचवेळी हे राज्य फक्त मराठी लोकांचे इतरांना प्रवेश नाही, अशी भूमिका घेऊनही चालणारी नाही. महाराष्ट्रात उद्योग करणार्‍या अनेक उद्योजकांचे मुळ उत्तर भारतात आहे, ज्यात अनेक मराठी लोकही काम करतात. त्याचवेळी परप्रांतात अनेक मराठी लोकही काम करतात. भलेही त्यांनी स्थानिकांचा रोजगार हिरावून घेतला नसेल. पण महाराष्ट्रातल्या आंदोलनामुळे 'ओल्याबरोबर सुकेही जळते' या न्यायाने त्यांनाही त्याचा त्रास होऊ शकतो. जमशेदपूरमध्ये 'टाटा मोटर्स'चे अधिकारी बोरवणकर यांच्या घरावर झालेला हल्ला हे त्याचे उदाहरण आहे. आज दिल्ली, इंदूर, ग्वाल्हेर, हरिद्वार, वाराणसी, जमशेदपूर, रायपूर, बिलासपूर यासह अनेक उत्तर भारतीय शहरात मराठी लोक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे त्यांना याचा त्रास होऊ शकतो हे राज यांनी लक्षात घ्यायला हवे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Dec 2008 10:42:27 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[परखड नाटककार विजय तेंडूलकर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/परखड-नाटककार-विजय-तेंडूलकर-108121500026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospect-2008-marathi/परखड-नाटककार-विजय-तेंडूलकर-108121500026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मराठी नाट्यसृष्टी समृद्ध करणारे नाटकककार म्हणून विजय तेंडूलकरांचे योगदान फार मोठे आणि महत्त्वाचे आहे. आशयघन, सकस आणि काही विचार मनात पेरणारी त्यांची नाटके आहेत. त्यांची घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर, गिधाडे, शांतता कोर्ट चालू आहे ही नाटके पाहून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->यावर्षीचा मागोवा घेताना त्यांचे निधन ही भारतीय रंगमंचावर मोठा आघात करणारी घटना ठरली. त्यांच्या निधनाने कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाली हे खरे.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मराठी नाट्यसृष्टी समृद्ध करणारे नाटकककार म्हणून विजय तेंडूलकरांचे योगदान फार मोठे आणि महत्त्वाचे आहे. आशयघन, सकस आणि काही विचार मनात पेरणारी त्यांची नाटके आहेत. त्यांची घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर, गिधाडे, शांतता कोर्ट चालू आहे ही नाटके पाहून कोरड्या मनांनी प्रेक्षक बाहेर पडूच शकत नाही. त्याला अस्वस्थ करण्याशिवाय तेंडूलकर रहात नाही. हेच तेंडूलकरांच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तेंडूलकरांशिवाय मराठीच नव्हे भारतीय नाटकांचा इतिहासच पूर्ण होऊ शकणार नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तेंडूलकरांनी वयाच्या सहाव्या वर्षी पहिली कथा लिहिली. त्यानंतर अकराव्या वर्षी पहिले नाटक लिहून अभिनयासह दिग्दर्शनाची भूमिकाही पार पाडली होती. १९२८ मध्ये जन्मलेल्या तेंडूलकरांचा नाटककार हा प्रवास प्रिंटीग प्रेसचा व्यवसाय, पत्रकारिता, जनसंपर्क अधिकारी असा झाला. आतापर्यंत त्यांनी २८ नाटके, सात एकांकिका, सहा बालनाट्य, चार कथासंग्रह, दोन कादंबर्‍या एवढी साहित्यसंपदा निर्णाण केली आहे. त्यांच्या घाशीराम कोतवाल या नाट्यकृतीने खूपच खळबळ माजवली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पेशव्यांच्या काळात कोतवाल असणार्‍या घाशीरामने त्यावेळी खूप अत्याचार केले होते. बावनखणीत जाणार्‍या कोतवालाचे आयुष्य अगदी रगेल आणि रंगेल होते. तेच तेंडूलकरांनी या नाटकात मांडले होते. सांगितिक सादरीकरणाने नाटकही छान जमले होते. सुरवातीच्या वादानंतर मात्र हे नाटक धोधो म्हणजे सहा हजार प्रयोगांइतके चालले. आजही एखादा ग्रूप ते सादर करतो तेव्हा पहाण्यासाठी नक्कीच गर्दी होते. तेंडूलकरांचे आणखी गाजलेले व खळबळजनक नाटक म्हणजे सखाराम बाईंडर. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्त्रियांना कचरा मानून त्यांचा येथेच्छ उपभोग घेणार्‍या सखारामच्या माध्यमातून तेंडूलकरांनी पुरूषी मानसिकेतेचेही विश्लेषण केले. या नाटकाला कुठेही काळाच्या मर्यादेत बांधता येणार नाही. कारण अशा प्रकारची मानसिकता ही कुठल्याही काळात असू शकते. पण एकूणच हे नाटक आल्यानंतर खूपच वादळ उठले. शिवसेनेने नाटकाविरोधात आंदोलन केले. सरकारनेही त्यावर बंदी घातली होती. नंतर ती उठवलीही. पण नाटकापुढची गर्दी ओसरली नाही. आता मराठीतील एक माईलस्टोन नाटक म्हणून ते ओळखले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गुजरातमध्ये मुस्लिमांच्या हत्येसाठी तेथील मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जबाबदार असल्याने 'माझ्या हातात बंदूक असती तर मी नरेंद्र मोदींना मारले असते,' असे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.       </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अनेक भाषांमध्ये हे नाटक गेले आहे. त्याची शांतता कोर्ट चालू आहे, गिधाडे, कमला, कन्यादान ही अन्य काही नाटके. तेंडूलकरांनी लिहिलेल्या अनेक नाट्यकृती भारतीय नाट्य परंपरेतील ठेवा ठरल्या आहेत. तेंडूलकरांनी चित्रपटक्षेत्रातही ठसा उमटवला आहे. सामना, सिंहासन आक्रित, उंबरठा, निशांत, अर्धसत्य (हिंदी) या चित्रपटांच्या पटकथा तेंडूलकरांच्याच. हे सर्व चित्रपट गाजले. गिरीश कर्नाड, बादल सरकार आणि विजय तेंडूलकर या सर्वकालीन महान नाटककारानी आधुनिक भारतीय नाट्यपरंपरेचा पाया रचला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->तेंडूलकरांच्या नाटकांचे महोत्सव महाराष्ट्राबाहेर तर झालेच पण गेल्यावर्षी अमेरिकेतही झाला. विशेष म्हणजे तेथे सादर झालेल्या बाइंडरमध्ये इंग्रजी कलावंतांच्या भूमिका होत्या. तेथील नामांकित वृत्तपत्रात त्याची कौतुक करणारी परीक्षणे छापून आली.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>तेंडूलकरांचे मोठेपण सांगायवयास एवढे पुरेसे. अनेक पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आले आहे. तेंडूलकर गेल्या काही दिवसांतील बदलत्या राजकीय स्थितीनेही अस्वस्थ होते. त्यांची अस्वस्थता ते शब्दातून परखडपणे व्यक्त करतात. गुजरातमध्ये मुस्लिमांच्या हत्येसाठी तेथील मुख्यमंत्री नरेंद्र मोदी जबाबदार असल्याने 'माझ्या हातात बंदूक असती तर मी नरेंद्र मोदींना मारले असते,' असे विधान करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. एरवी कायम अशा परिस्थितीविरोधात विरोधात शब्दांची शस्त्रे चालविणार्‍या तेंडूलकरांवर हाती शस्त्र उचलण्याची वेळ का आली यावर वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने त्यानंतर भरले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तेंडूलकरांची मुलगी साहित्यिक व अभिनेत्री प्रिया तेंडूलकरचे कर्करोगाने निधन झाल्याने तेंडूलकर खचले होते. यातून ते पूर्णपणे सावरलेच नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/>‍<font  style='font-size:11pt; color:#FF0000'>विजय तेंडूलकरांचे लेखन </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नाटक : शांतता कोर्ट चालू आहे, सखाराम बाईंडर, कमला, कन्यादान, गिधाडे, मित्राची गोष्ट, द सायकलिस्ट, माझी बहिण, झाला अनंता हनुमंता, श्रीमंत, मी जिंकलो मी हरलो </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>चित्रपट पटकथ</font><font style=' color:#000000;'>ा : निशांत, सामना, मंथन, सिंहासन, गहराई, अंकीत, आक्रोश, उंबरठा, अर्धसत्य. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 18 Dec 2008 10:41:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Retrospect 2008]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
