<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[जाणता राजा]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/shivaji-maharaj-marathi</link>
    <description><![CDATA[छत्रपती शिवाजी महाराज- या नावातच एक इतिहास आहे. मराठी साम्राज्याचा संपूर्ण इतिहास शिवरायांभोवती एकवटला आहे.]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Wed, 10 Jun 2026 05:31:49 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>जाणता राजा</title>
      <url>https://marathi.webdunia.com/shivaji-maharaj-marathi</url>
      <link>https://marathi.webdunia.com/shivaji-maharaj-marathi</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/shivaji-maharaj-marathi-1021103.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[समर्थांनी संभाजी राजांना लिहिलेले पत्र]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/समर्थांनी-संभाजी-राजांना-लिहिलेले-पत्र-108021800018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/समर्थांनी-संभाजी-राजांना-लिहिलेले-पत्र-108021800018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[अखंड सावधान असावें । दुश्चित्त कदापि नसावें।
तजविजा करीत बसावें । एकांत स्थळी ॥ १॥ 
कांहीं उग्र स्थिति सांडावी । कांहीं सौम्यता धरावी।
चिंता लागावी परावी । अंतर्यामीं ॥ २॥ 
मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे।]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF00FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'>अखंड सावधान असावें । दुश्चित्त कदापि नसावें।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'>तजविजा करीत बसावें । एकांत स्थळी ॥ १॥ </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कांहीं उग्र स्थिति सांडावी । कांहीं सौम्यता धरावी।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चिंता लागावी परावी । अंतर्यामीं ॥ २॥ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मागील अपराध क्षमावे । कारभारी हातीं धरावे।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुखी करूनि सोडावे । कामाकडे ॥ ३॥ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाटवणी तुंब निघेना । तरी मग पाणी चालेना।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तैसें सज्जनांच्या मना । कळलें पाहिजे ॥ ४॥ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जनाचा प्रवाह चालिला । म्हणजे कार्यभाग आटोपला।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जन ठायीं ठायीं तुंबला । म्हणजे खोटां ॥ ५॥ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्रेष्ठीं जें जें मिळविलें । त्यासाठीं भांडत बसलें।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मग जाणावें फावलें । गलिमांसी ॥ ६ ॥ </font><font style=' color:#FF00FF;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'>ऐसें सहसा करूं नये । दोघे भांडतां तिसर्यासी जय।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'>धीर धरोण महत्कार्य । समजून करावें ॥ ७ ॥ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'>आधींच पडला धास्ती । म्हणजे कार्यभाग होय नास्ती।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'>याकारणें समस्तीं । बुद्धि शोधावी ॥ ८ ॥ </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजी राखितां जग । मग कार्यभागाची लगबग।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऐसें जाणोनियां सांग । समाधान राखावें ॥ ९ ॥ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आधीं गाजवावे तडाके । मग भूमंडळ धाके।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऐसें न होतां धक्के । राज्यास होती ॥ १० ॥ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समय प्रसंग ओळखावा । राग निपटून काढावा।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आला तरी कळों न द्यावा । जनांमध्यें ॥ ११ ॥ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यामध्ये सकळ लोक । सलगी देऊन करावे सेवक।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकांचे मनामध्यें धाक । उपजोंचि नये ॥ १२ ॥ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आहे तितुकें जतन करावें । पुढें आणिक मिळवावें।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माहाराष्ट्रराज्य करावें । जिकडे तिकडे ॥ १३ ॥ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकीं हिंमत धरावी । शर्तीची तरवार करावी।</font><font style=' color:#FF00FF;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'>चढती वाढती पदवी । पावाल येणें ॥ १४ ॥ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'>शिवराजास आठवावें । जीवित्व तृणवत</font><font style=' color:#000000;'>्.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 09 May 2008 12:58:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बजेटविषयी आपल्या प्रतिक्रिया द्या]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/बजेटविषयी-आपल्या-प्रतिक्रिया-द्या-108022900009_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/बजेटविषयी-आपल्या-प्रतिक्रिया-द्या-108022900009_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी शुक्रवारी वर्ष 2008-2009 साठी संसदेत सादर केलेले सामान्य बजेट आपणास कसे वाटले? आपण या बजेटविषयी समाधानी आहात]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी शुक्रवारी वर्ष 2008-2009 साठी संसदेत सादर केलेले सामान्य बजेट आपणास कसे वाटले? आपण या बजेटविषयी समाधानी आहात का? कृपया आपली प्रतिक्रिया द्या. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 29 Feb 2008 12:41:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रायगडाला जेव्हा जाग येते....]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/रायगडाला-जेव्हा-जाग-येते-108021800043_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/रायगडाला-जेव्हा-जाग-येते-108021800043_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतात इंग्रज अंमल प्रस्थापित झाल्यानंतर मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास, गड, किल्ले, समाध्या आणि पुतळे उपेक्षेच्या गर्तेत कोसळले. संस्थानिक, जमीनदार, वतनदार आणि मनसबदारांनी इंग्रजांची तळी उचलून धरायला सुरवात केली आणि.......]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218043_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतात इंग्रज अंमल प्रस्थापित झाल्यानंतर मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास, गड, किल्ले, समाध्या आणि पुतळे उपेक्षेच्या गर्तेत कोसळले. संस्थानिक, जमीनदार, वतनदार आणि मनसबदारांनी इंग्रजांची तळी उचलून धरायला सुरवात केली आणि महाराष्ट्राला स्वाभिमानाचा म्हणून काही इतिहास उरलाच नाही. उलट लाचारीचा वर्तमान काय तो समोर राहीला. ज्याने मराठ्यांचा स्वाभीमान जागविला, उत्थानाची प्रेरणा दिली त्या शिवाजी महाराजांची समाधी तर रायगडावरील भग्नावशेषांत उन, पाऊस आणि वारा खात एकाकी पडली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जेम्स डग्लस या इंग्रज अधिकार्‍याने शिवरायांच्या समाधीच्या उपेक्षेकडे लक्ष वेधले. १८८३ मध्ये त्याने रायगडाला भेट दिली. औरंगाजाबेच्या मोगली सत्तेशी टक्कर देऊन रयतेचे हिंदवी स्वराज्य उभारणार्‍या या मराठी राजाच्या समाधीच्या दुरवस्थेने तो इंग्रज अधिकारीही हेलावला. त्यावेळी रायगडावरील मंदिर भग्न झाले होते. महाराजांची मूर्तीची अवस्थाही चांगली नव्हती. त्याने आपल्या 'अ बुक ऑफ बॉम्बे' या पुस्तकांत ही अवस्था लिहिली. एक मोठे साम्राज्य उभारणार्‍या या राजाच्या समाधीसाठी आज साधा रूपयाही खर्च होत नाही. कुणी त्याकडे ढुंकूनही बघत नाही, अशा शब्दांत त्याने तत्कालीन मराठी समाजाची लक्तरे काढली. एवढे करून डग्लस थांबला नाही. त्याने ब्रिटीश सरकारलाही या समाधीकडे लक्ष द्यायला सांगितले. भलेही शिवाजी महाराजांचे राज्य आज ब्रिटिशांच्या ताब्यात आले असले तरी तो एक मोठा राजा होता, याकडे त्याने लक्ष वेधले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डग्लसचे प्रयत्न अगदीच वाया गेले नाहीत. समाधीची अवस्था कळाल्यानंतर तत्कालीन समाजातही संतापाची भावना उसळली. त्याचबरोबर राजांच्या देदिप्यमान पराक्रमानंतर वतनदारी, जमीनदारी उबवणार्‍या सरदार-दरकदारांवर ही चीड व्यक्त झाली. एकूणच प्रजेचा दबाव वाढू लागल्याने ब्रिटिश सरकारने पुरातत्व खात्याकडे या समाधीची व्यवस्था सोपवली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->पहिली सार्वजनिक शिवजयंती दणक्यात साजरी झाली. २१ एप्रिल १८९६ च्या केसरीत छापलेल्या वृत्तानुसार या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून आलेले तब्बल सहा हजार लोक उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतर रायगडावर झालेला सर्वांत मोठा कार्यक्रम हाच ठरला.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>पण हे केले ते ब्रिटिश सरकारने. शिवाजी महाराजा आपले राजे होते, त्यांच्यासाठी आपण काय केले ही भावना उरतेच. मग त्यावेळी महाराष्ट्रातील बुद्धिजीही एकत्र आले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात हिराबागेत १८८६ मध्ये एक बैठक झाली. तीत अनेक मराठा सरदार, वतनदार आणि कोल्हापूर संस्थानचे प्रतिनिधीही उपस्थित होते. पण बैठका होऊनही काहीही ठोस असे झाले नाही. हे सगळे होत असताना इतर व्यापात गुंतलेले लोकमान्य टिळक काहीसे दूरच होते. मग काही वर्षांनी व्ही. एन. मंडलिक या गृहस्थांनी १८९५ मध्ये पुन्हा रायगडला भेट दिली, त्यावेळी समाधीची अवस्था फारशी बदलली नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मग नेटिव्ह ओपिनियनमध्ये यासंदर्भात एक लेख लिहिला. त्यात डग्लसच्याच म्हणण्याची री ओढली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याचवेळी डग्लसने आणखी भर घालून काढलेल्या त्याच्या बॉम्बे अँड वेस्टर्न इंडिया या पुस्तकात पुन्हा तोच लेख छापला. या एकूणच प्रयत्नांनी वातावरण चांगलेच तापले. मग टिळकांनी हा विषय हातात घेतला. त्यांनी केसरीत २३ एप्रिल १८९५ मध्ये एक सणसणीत लेख लिहिला. त्यात मराठी माणसाच्या निष्क्रियतेवर टीका करताना शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे लाभ उचलणार्‍या त्या पिढीतील सरदार, वतनदारांवरही चांगलीच झोड उठवली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>टिळकांच्या या लेखाने योग्य तो परिणाम साधला. आता लोकभावना चांगल्याच तापल्या होत्या. महाराजांच्या समाधीसाठी आता काही तरी ठोस केले पाहिजे ही भावना तयार झाली. मग त्यातून निधी उभारण्याची संकल्पना पुढे आली. त्यातून रायगडावरील शिवकालीन साधनांची दुरूस्ती करून तेथे दरवर्षी महाराजांची जयंती साजरी करण्याचे ठरले. हा मुद्दा त्यावेळी एवढा पेटला की तो केवळ महाराष्ट्राचा राहिला नाही. एक तर आधीच ब्रिटिश अंमल असल्यामुळे छत्रपती शिवाजी हे आपोआपच राष्ट्रभक्तीचे प्रतीक बनले. मग काय पश्चिम बंगाल, आसाम संयुक्त प्रांत इकडेही शिवाजी महाराजांचे वारे पसरले. जणू एक राजकीय चळवळच तयार झाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>टिळकांनी आता सर्व सूत्रे हाती घेतली. त्यांनी रानडेंप्रमाणेच ३० मे १८९५ मध्ये हिराबागेत बैठक घेतली. तीत एक स्मारक समिती स्थापन करण्यात आली. पन्नास सदस्यांच्या या समितीत स्वतः टिळकही होते. वास्तविक त्यावेळी सरकारही समाधीच्या दुरूस्तीसाठी पैसे देत होते. पण ती रक्कम होती वर्षाला पाच रूपये. मराठा साम्राज्याची निर्मिती करणार्‍या छत्रपतीच्या वाट्याला ही अवस्था यावी? टिळकांनी या बैठकीत सगळ्यांनाच चांगले खड़सावले. ही बाब आपल्याला शोभनीय नाही, हे त्यांनी लक्षात आणून दिले आणि ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून निधी उभारण्याचे ठरले. अगदी एका विद्यार्थ्याकडून मिळालेले दोन आणे ते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडून मिळालेले एक हजार रूपये अशा प्रकारे निधीची उभारणी सुरू झाली. अवघ्या सहा मिहन्यात नऊ हजार रूपये जमले. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218043_1_2.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकांच्या या प्रतिसादाने सर्वच जण भारावून गेले. एवढा प्रतिसाद सर्वस्वी अनपेक्षित होता. मग त्याचवेळी हाही निर्णय घेण्यात आला की शिवजयंती आता उत्साहात आणि दणक्यात साजरी करण्यात यावी. पूर्वी ती रायगडाखाली महाडला साजरी व्हायची. यानंतर मात्र, ती रायगडावरच साजरी करण्याचे ठरले. त्यासाठी नियमावलीही करण्यात आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अर्थात शिवजयंती उत्सव साजरी करण्यासाठी ब्रिटिशांनी सहजासहजी परवानगी दिली नाही. सुरवातीला मागणीच फेटाळण्यात आली. कारण काय तर रायगड हा जंगल भाग आहे, म्हणून. दुसर्‍या वेळेला यात्रा असा उल्लेख होता, म्हणून. मग उत्सव असा शब्द टाकल्यानंतर एकदाची परवानगी मिळाली. त्यासाठी टिळकांना फार यातायात करावी लागली. महाबळेश्वरमध्ये सुटीवर असलेल्या ब्रिटिश गव्हर्नरला जाऊन ते भेटले. उत्सवावेळी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची हमी त्यांना दिली. त्यानंतर मग ही परवानगी मिळाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एवडे सव्यापसव्य करूनही पहिली सार्वजनिक शिवजयंती दणक्यात साजरी झाली. २१ एप्रिल १८९६ च्या केसरीत छापलेल्या वृत्तानुसार या कार्यक्रमाला महाराष्ट्रभरातून आलेले तब्बल सहा हजार लोक उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतर रायगडावर झालेला सर्वांत मोठा कार्यक्रम हाच ठरला. कारण मधल्या काळात कोणताही एवढा मोठा कार्यक्रम रायगडावर झाला नव्हता. टिळकांच्या या प्रयत्नाने 'रायगडाला पुन्हा एकदा जाग आली'. हिंदवी स्वराज्य उभारणार्‍या छत्रपतींचा तेजस्वी इतिहास रायगड पुन्हा एकदा दिमाखात सांगू लागला....</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 19 Feb 2008 18:42:18 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गनिमी कावा म्हणजे काय?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/गनिमी-कावा-म्हणजे-काय-108021900013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/गनिमी-कावा-म्हणजे-काय-108021900013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[शिवाजी महाराजंनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्रासे स्वरूप विशद करण्यापूर्वी ' गनिमी कावा' या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/19/images/img1080219013_1_1.jpg' Alt='shivaji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवाजी महाराजंनी प्रवर्तित केलेल्या युद्धतंत्रासे स्वरूप विशद करण्यापूर्वी ' गनिमी कावा' या शब्दप्रयोगाच्या मुळाशी असलेल्या संकल्पना, अर्थ आणि अनर्थ इत्यादी सर्वच तपासनू घेणे आवश्यक आहे. '</font><font style=' color:#FF0080;'>गनीम' </font><font style=' color:#000000;'>हा शब्द मूळ फारसी भाषेतला असनू 'गनिमी' हे त्या शब्दाचे षष्ठ्यंतरूप आहे. '</font><font style=' color:#FF0080;'>कावा' या शब्दाला लक्षणेने 'फसवणूक', धोकेबाजपणा, कपट हे अर्थ आले आहेत. </font><font style=' color:#000000;'>कावा या शब्दाचा वाच्यार्थ पार पुसला जाऊन लक्षणेने या शब्दला आलेला अर्थ प्रभावी ठरला आणि 'शत्रुचा कपटयुक्त हल्ला'  अथवा 'कपट-युद्ध' असा 'गनिमी कावा' या संज्ञेचा अर्थ रूढ झाला. प्रश्‍न असा उद्‍भवतो की 'शत्रूचा कपटयुक्त हल्ला' या शब्दाप्रयोगात शत्रू कोण? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, 'आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले!''<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मराठे की मराठ्यांचे शत्रू? या संज्ञेचा उपयोग मराठ्यांच्या युद्धपद्धतीच्या निदर्शनात होत असल्याने गनीम म्हणजे मराठा असा अर्थ निघतो. म्हणजे 'गनिमी कावा' ही संज्ञा मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीसाठी योजली हे स्पष्ट आहे. या शब्दाप्रयोगात अवहेलना स्पष्टपणे व्यक्त झाली आहे. हे लक्षात घेता आपणही मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' असाच करतो आणि मनात नसताही मराठ्यांच्या शौर्याचे अवमूल्यन करण्याचे कामी आपणही मराठ्यांच्या शत्रूची साथ करीत असतो हे आपल्या लक्षातही येत नाही!</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मराठ्यांच्या शत्रूंनी मराठ्यांच्या युद्धपद्धतीचा उल्लेख 'गनिमी कावा' या शब्दात केला आहे तो आत्मसमर्थनार्थ. मराठ्यांनी जिंकलेल्या सर्वच लढायांत ‍आदिलशाही वा मोगल या दोन्ही शत्रूपक्षाचे सैन्यबळ तुलनेने अधिक होते. युद्धसामग्री आणि कोशबळ यांच्या बाबतीतही या दोन्ही सत्ता वरचढ होत्या. असे असताना त्यांचा पराभव युद्धात झाला याचे समर्थन कसे करणार? मराठ्यांच्या शत्रूंचे समर्थन असे की, 'आम्ही लढाई सहज जिंकली असती, परंतु गनीम (मराठे) काव्याने (कपटाने) लढले म्हणून ते विजयी झाले!'' 'गनिमी कावा' हा शब्दप्रयोग रूढ झाला तो असा. शत्रूने केलेली अवहेलना आपण मानाची बिरूदावली समजून स्वीकारली आहे. याचे कारण, मराठ्यांनी कालपरिस्थित्यनुरूप स्वत:चे असे युद्धतंत्र विकसित केले होते याची जाणीवच आपल्याला आहे असे दिसून येत नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>धूर्तपणा', 'कपट', 'कावेबाजपणा' अशा प्रकारचे लाक्षणिक अर्थ 'कावा' या शब्दाला प्राप्त झालेले आहेत. कोणत्याही शब्दाला वाच्यार्थ असल्याविना त्याच्याभोवती लक्षणेने निर्माण झालेली अर्थवलये गोळा होत नसतात हे भाषाविज्ञानाचे तत्त्व आहे. त्याचप्रमाणे वाच्यार्थाची काही चिन्हे लक्षणेने येणार्‍या अर्थात कुठे तरी दडलेली असतात. या सिद्धांतास अनुसरून 'कावा' या शब्दास असलेला मूळ अर्थ लक्षात घेतला पाहिजे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>महराष्ट्र शब्दकोशा'त कावा या शब्दाचे पाच अर्थ दिले आहेत. त्यंपैकी शेवटचे चार या शब्दाला लक्षणेने प्राप्त झालेले असून ते असे आहेत : 2. </font><font style=' color:#FF0080;'>लुच्चेगिरी, 3. गुप्तकट, 4. हुलकावणी आणि 5. पीछेहाट. '</font><font style=' color:#000000;'>कावा' या शब्दाचा वाच्यार्थ प्रथम देण्यात आला आहे तो असा : घोड्याची रग जिरविण्यासाठी त्या घ्यावयास लावलेले फेरे, मंडले, घिरटी, फेर, घोडा भरधाव पळत असता त्याला वाटेल तसा ‍वळविणे, फिरविणे, मंडळाकार आणणे, पुढे मागे भरधाव सोडणे'. 'गनिमी काव्या'च्या मूळ स्वरूपाचा शोध या वाच्यार्थास प्रमाण मानल्यानंतर कसा लागतो हे आता आपण पाहू.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/19/images/img1080219013_1_2.jpg' Alt='shivaji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>कावा हा शब्द घोड्यांना देण्यात येणार्‍या प्रशिक्षणाशी संबंधित आहे. पोलीस-दलात आणि सैन्यातही बाळगण्यात येणार्‍या घोड्यांना विशिष्ट प्रकारचे शिक्षण देणे आवश्यक असते. तसे झाले तरच त्या त्या  दलांच्या कार्यात घोडा उपयुक्त ठरतो. मराठ्यांच्या लष्करात घोड्यांना देण्यात आलेले शिक्षण प्रामुख्याने 'काव्या'चे होते. भरवेगात धावणार्‍या घोड्याचा वेग यत्किंचितही मंद होऊ न देता नि‍रनिराळ्या दिशांनी आणि उलटसुलट वळण घेण्यात मराठ्यांचे लष्करी घोडे तरबेज असत. वेग मंद करून हव्या त्या दिशेने वळणे घेणे हे घोडा आणि घोडेस्वार या दोघांनाही अवघड नसते. परंतु वेग मंदावला असताना दिशा वा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्यास समोरच्या माणसास वा शत्रूस तो कोणत्या बाजूने वळण घेणार आहे याचा अंदाज बांधता येतो. रणक्षेत्रात धावत्या घोड्यांच्या बाबतीत अशा प्रकारचा अंदाज बांधणे शत्रूस शक्य होऊ नये या हेतूने अनपेक्षित वळणे घेण्याचे शिक्षण लष्करी  घोड्यांना देण्यात येत असे. तोच 'कावा'. ही वळणे घोडेस्वार युद्धाच्या सोयीच्या दृष्टीने घेत असतो. भरधाव दौडत येणारा वारू शत्रूची दिशामूल होते. काव्याच्या युद्धात शत्रूची दिशाभूल हे प्रधान उद्दिष्ट असते. अशा प्रकारची अनपेक्षित म्हणूनच फसवी वळणे घेऊन मराठ्यांचे घोडदळ लढत असे म्हणूनच मराठ्यांच्या शत्रूंनी या युद्धपद्धतीस 'गनिमी कावा' हे नाव दिले. या नावात मूळातच एक युद्धतंत्र दडलेले आहे ते दुर्लक्षित राहिल्याने 'गनिमी कावा' वा केवळ 'कावा' या शब्दास लक्षणेने 'कपट', फसवणूक' यांसारखे अर्थ प्राप्त झाले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>शिवकालीन राजनीती आणि रणनीती या पुस्तकातून साभार) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 19 Feb 2008 13:03:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शिवरायांचे कुलदैवत तुळजाभवानी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/शिवरायांचे-कुलदैवत-तुळजाभवानी-108021800031_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/शिवरायांचे-कुलदैवत-तुळजाभवानी-108021800031_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन पीठे असून उस्मानाबाद जिल्हातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातची कुलस्वामिनी आणि हजारो घराण्यांचे कुलदैवत असणार्‍या देवीचे हे स्थान]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>‘महिषासूरमर्दिन</font><font style='font-size:11pt;'>ी' तुळजा</font><font style='font-size:12pt;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218031_1_1.jpg' Alt='tulja bhawani' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन पीठे असून उस्मानाबाद जिल्हातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे पूर्णपीठ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातची कुलस्वामिनी आणि हजारो घराण्यांचे कुलदैवत असणार्‍या देवीचे हे स्थान जागृत असून नवसाला पावणारे आहे. संकटाला धावून येणार्‍या तुळजाभवानीचे इतिहासातही दाखले सापडतात. हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजा तुळजाभावनीचे निस्सीम उपासक होते. युद्धाला जाण्यापूर्वी महाराज दरवेळी देवीचे दर्शन घेत असत. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात आईने महाराजांना तुळजाभवानी तलवार प्रदान केल्याचे सांगितले जाते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्रीक्षेत्र तुळजापूर हे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात डोंगर पठारावर वसलेले गाव आहे. समुद्रसपाटीपासून २७० फुट उंचावर असलेले हे तालुक्याचे ठिकाण उस्मानाबादपासून १८ किलोमीटर तर सोलापूरपासून ४४ किलोमीटरवर आहे. पूर्वी हा भाग डोंगराळ पण घनदाट अरण्याने व्यापलेला होता. या भागात चिंचेची खूप झाडे असल्याने त्यास चिंचपूर असेही म्हटले जायचे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>तुळजा भवानी मंदि</font><font style=' color:#000000;'>र</font><font style='font-size:12pt;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218031_1_2.jpg' Alt='tulja' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसर्‍या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायर्‍या आहेत. पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर डाव्या बाजूस पोस्ट ऑफिस आणि उजव्या बाजूला श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यालय आहे. या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर धार्मिक ग्रंथालय व श्री संत तुकाराम धार्मिक ग्रंथालय असून, तिसरा कक्ष समर्थ विशेष अतिथी कक्ष आहे. पायर्‍या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सागितले जाते. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे. येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही लक्षवेधून घेतात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>तुळजा भवानीची मूर्ती  </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरदार निंबाळकर या प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर मंदिराचे आवार दर्शनी पडते. या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभार्‍याचा दरवाजा चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. येथेच श्री तुळजाभवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती दिसून येते. तीन फुट उंचीची ही मूर्ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या बटा बाहेर आलेल्या आहेत. आईच्या आठ हातात त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सुर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे. देवीच्या उजव्या बाजूला मार्केंडेय ऋषी व सिंह आहे. तर डाव्या बाजूस कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती दिसून येते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून गाभार्‍याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची मिरवणूकही निघते. प्राचीन काळात आद्य शंकराचार्यांनी श्रीयंत्रावर देवीच्या मूर्तीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. तुळजाभवानीचे मंदिर हेमाडपंती असून त्यात कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिराच्या गाभार्‍यातच एका खांबावर चांदीचा कडा आहे. सात दिवस त्यास स्पर्श केल्याने जुनाट आजार बरे होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>तुळजा भवानीचे पुराणातील उल्ले</font><font style=' color:#000000;'>ख</font><font style='font-size:12pt;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218031_1_3.jpg' Alt='tulja bhawani' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>तुळजाभवानीबाबत पुराणामध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळते. मार्कंडेय पुराणात तुळजाभवानीचा उल्लेख आढळतो. दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आणि सात हजार श्लोकांद्वारे देवीचे महात्म्य वर्णन करण्यात आले आहे. दुर्गा सप्तशती हा ऋषी मार्केंडेय यांनी रचलेल्या मार्कंडेय पुरानाचाच एक भाग आहे. याशिवाय देवी भगवतीमध्येही तुळजाभवनीचे महत्व सांगण्यात आले आहे. तुळजाभवानीबद्दल पुढील अख्यायिका प्रसिद्ध आहे. स्कंध पुराणात देवीची अवतारकथा वर्णन करण्यात आली आहे. कृत युगात कर्दम ऋषी आणि त्यांची पत्नी अनुभूती एका मुलासह राहत असत. अनुभूती ही रतीप्रमाणेच सुंदर आणि सुशील होती. कर्दम ऋषीच्या निधनानंतर तिने सती जाण्याचे ठरविले मात्र तेवढात आकाशवाणी झाली. लहान मुल असल्यामुळे सती जाण्याची गरज नाही असे आकाशवाणीत सांगण्यात आले. यामुळे अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय रद्द करीत मंदाकिनी नदीच्या काठी लहान मुलाला घेऊन तपश्चर्येला सुरुवात केली. यावेळी कुकूर नावाच्या राक्षसाची वाईट नजर तिच्यावर पडली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुरुवातीला त्याने तिला खूप त्रास दिला. नंतर त्याने तिचे पातिव्रत्य भंग करण्याचा प्रयत्न केला. यामुळे अनुभूतीने देवीकडे प्रार्थना केली. मला या राक्षसापासून वाचव, संकटातून सोडव अशी अनुभूतीची याचना ऐकून देवी त्वरीत प्रकट झाली. या देवीला त्वरीता असे नाव देण्यात आले. मराठी याचाच अपभ्रंश होऊन तुळजाई असे देवीचे नाव झाले. तुळजाईलाच भक्तगण तुळजा भवानी असेही म्हणू लागले. अनुभूतीच्या मदतीला प्रकट झालेल्या देवी मातेने राक्षसाला ठार मारले. अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी देवी मातेने कुकूर राक्षसाचा वध केला. हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जाऊ लागला. यानंतर अनुभूतीने देवीस कायमस्वरुपी तिथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. त्याच ठिकाणाला तुळजापूर असे नाव पडले.</font><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>‘महिषासूरमर्दिनी’ तुळज</font><font style=' color:#000000;'>ा</font><font style='font-size:12pt;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218031_2_1.jpg' Alt='tulja' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>देवी मातेला महिषासूर मर्दिनी असेही म्हटले जाते. त्याबाबतही एक अख्यायिका प्रसिद्ध आहे. सृष्टीक्रम व्यवस्थित सुरू असताना महिषासूर नावाच्या राक्षसाने देवी देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली तेव्हा सर्व देवांनी एकत्र येऊन ब्रह्मा, विष्णू व महेश यांना संकटापासून वाचविण्याची विनंती केली. त्यांची विनंती मान्य करीत देवाने तेजाचा अतिप्रचंड अग्निस्तंभ निर्माण केला. त्रिभुवनाला व्यापून टाकणार्‍या प्रचंड तेजाच्या रुपाने साकार झालेली श्री तुळजाभवानी देवी महिषासूर राक्षसाबरोबर युद्ध करण्यास तयार झाली. देवीने राक्षसाचे सर्व सैन्य ठार केले. तेव्हा स्वतः महिषासूर राक्षस महिषाचे रूप धारण करून देवीबरोबर लढू लागला. आपल्या पाशाचा वापर करून देवीने महिषासुराला बांधून टाकले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नंतर महिषासुराने सिंहाचे रुप घेतले. तेव्हा देवीने तलवारीने सिंहास ठार मारले. महिषासुर पुन्हा महिषाचे रुप धारण करून आपल्या शिंगांनी देवीवर पर्वताचा वर्षाव करू लागला. देवीने बाणाचा मारा करून पर्वताचे तुकडे तुकडे केले. नंतर पायउतार होऊन त्या विषारी रेड्याला आपल्या पायाखाली चिरडून भाल्याने महिषासुर राक्षसाचा कंठनाळ छेदला. त्यानंतर महिषासूर राक्षास मनुष्यरूप धारण करून अर्धवट महिष व अर्धवट मानव या रुपात देवीबरोबर युद्ध करू लागला. तेव्हा संतप्त झालेल्या तुळजाभवानीने महिषासूर राक्षसाला तलवारीने ठार मारले. यासोबतच महिषासुराचा अवतारही संपला. यामुळे देवीला महिषासूर मर्दिनी असे म्हटले जाते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्री तुळजाभवानी वीरवदायिनी, इंद्रवरदायिनी, रामवरदायिनी आणि महिषासूरमर्दिनी म्हणून प्रसिद्ध आहे. श्री तुळजाभवानी शक्ती देवता आहे. तुळजापूरची भूमी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. ज्या शिळा घाटावरून तुळजाभवानी देवीने प्रभू रामचंद्रास लंकेचा मार्ग दाखविला तो शिळाघाट अजूनही तुळजापूरला दिसून येतो. दरवर्षी अश्विन महिन्यात तुळजापूरला नवरात्र उत्सव मोठा प्रमाणावर साजरा केला जातो. देश परदेशातून भाविक देवीच्या चरणाला नतमस्तक होण्यासाठी गर्दी करतात. तुळजापूरहून शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट, निरा नृसिंहपूर आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>मंदिराचे वैशिष्ट्</font><font style=' color:#000000;'>य</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देवी मंदिराच्या मागच्या बाजूस काळा दगडाचा चिंतामणी असून तो गोल आकाराचा आहे. आपले काम होईल की नाही याचा कौल हा चिंतामणी देतो. शिवाजी महाराजही युद्धाला जाण्यापूर्वी मातेचे दर्शन घेऊन चिंतामणीकडे कौल मागत असत. एक रुपयाचे नाणे ठेवून चिंतामणी उजवीकडे फिरल्यास काम होणार व डावीकडे फिरल्यास काम होणार नाही असे समजले जाते. चिंतामणीच्या बाजूलाच देवीच्या अलंकाराचा खजिना, देवीची वाहन ठेवण्याची जागा आणि गुप्तदान कुंडी आहे. देवीच्या अलंकारामध्ये अस्सल सोन्याच्या माळा, हिर्‍या मोत्यांचे दागिने, जुडवा, कंबरपट्टा, सूर्यहार, चंद्रहार, रत्नहार, चिंचपेटा व रत्नजडित खडावा आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीस सोन्याची माळ अर्पण केली आहे. या माळेच्या प्रत्येक पुतळीवर राजे शिवछत्रपती अशी अक्षरे कोरली आहेत. नवरात्रोत्सवात मुख्य सणांच्या दिवशी, पाडवा, दसरा, दिपावली आदी प्रसंगी देवीस संपूर्ण अलंकार घातले जातात. मुख्य मंदिरासोबतच गोमुख तीर्थ, श्रीकल्लोळ तीर्थ, मंकावती तीर्थ, पापनाशी तीर्थ भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरतात. याशिवाय महंत भारतीबुवांचा मठ, महंत बाकोजीबुवांचा मठ, हमरोजी बुवा मठ, अरण्य गोवर्धन मठ संस्थान, महंत गरीबनाथ मठ तुळजापुरात आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>तुळजापूरला कसे जावे</font><font style=' color:#000000;'>ः </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाच्या दक्षिण भागातून येणारे भाविक रेल्वेगाडीने तुळजापूरहून ३५ किलोमीटरवर असलेल्या नळदुर्ग येथे येतात. देशाच्या उत्तर भागातून येणारे लोक आधी सोलापूरला येऊ शकतात. सोलापूरहून तुळजापूर ४४ किलोमीटरवर आहे. उस्मानाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणाहून तुळजापूर १८ किलोमीटरवर आहे. सोलापूर व उस्मानाबाद येथून तुळजापूरला येण्यासाठी भरपूर बस, गाड्या उपलब्ध आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>रेल्वे सुविधा- </font><font style=' color:#000000;'></b>तुळजापूरला रेल्वेगाडीने यायचे झाल्यास सोलापूर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>हवाई सुविधा- </font><font style=' color:#000000;'></b>हवाई मार्गे येऊ पाहणार्‍या भाविकांना पुणे किंवा हैदराबादला यावे लागेल. त्यातल्या त्यात पुणे हा जवळचा विमानतळ आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>रहाण्याची सोयः </font><font style=' color:#000000;'></b>यात्रेकरूंना राहण्यासाठी तुळजापुरात श्री भवानी विश्रामगृह, गादा व सामल धर्मशाळा आहे. येथे तीन दिवस राहता येते. याशिवाय अनेक खासगी हॉटेल, लॉजिंग, बोर्डींग, धर्मशाळा आणि हॉटेल आहेत. देवीच्या पुजार्‍यांकडेही राहण्याची व लग्न, मुंज, अभिषेक, महानैवेद्य दर्शन आदींची सोय उपलब्ध आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 16:37:57 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुरूड-जंजिरा : अजिंक्य किल्ला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/मुरूड-जंजिरा-अजिंक्य-किल्ला-108021800030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/मुरूड-जंजिरा-अजिंक्य-किल्ला-108021800030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रायगड जिल्हातील मुरूड तालूक्यातील हा किल्ला अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो. शिवाजी महाराजांपासून कोणत्याही राजाला हा किल्ला जिंकता आलेला नाही. कोकण]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218030_1_1.jpg' Alt='murud' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>रायगड जिल्हातील मुरूड तालूक्यातील हा किल्ला अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो. शिवाजी महाराजांपासून कोणत्याही राजाला हा किल्ला जिंकता आलेला नाही. कोकण किनारयाला लागूनच अलिबागपासून अंदाजे 45 किलोमीटरवर हा किल्ला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>किनारयापासून दोन किलोमीटरवर समुद्रात जंजिरा किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीच्या सहाय्याने जावे लागते. त्याची तटबंदी अजूनही भक्कम आहे. किल्ल्याला 14 बुरूज आहेत. प्रत्येक बुरूजावर मोठी तोफ आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आतमध्ये बरीच पडझड झाली आहे. गोड्या पाण्याचे दोन तलाव आहेत. पीर पंचायत सुरूलखानाचा वाडा पाहण्यासारखा आहे.मुरूड तालुक्यातील समुद्रकिनार्‍यावरील सौंदर्य पाहण्यासारखे आहे. किनार्‍यावर सर्वत्र नारळाची झाडे पसरलेली आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुरूड लहान असले तरी येथील नबाबाचा वाडा पाहण्यासारखा आहे. तो मोडकळीस आला असला तरी त्याची भव्यता कायम आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जंजिरा किल्ल्याच्या जवळच पाच किलोमीटरवर पद्मदुर्ग आहे. तो शिवरायांनी बांधला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सिंध्दुदुर्ग जिंकता यावा म्हणून या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली. हा किल्लाही पाहण्यासारखा आहे. एकंदरीत मुरूड जंजिरा व पद्मदुर्ग हे वीकएंड आनंदी घालवण्याचे चांगले ठिकाण आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>जाण्याचा मार्ग:   </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुण्यापासून 150 किलोमीटरवर हा किल्ला आह</font><font style='font-size:11pt;'>े.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 15:43:03 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शिवकालाचे स्मरण : सिंहगड]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/शिवकालाचे-स्मरण-सिंहगड-108021800029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/शिवकालाचे-स्मरण-सिंहगड-108021800029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पुण्यात येऊन सिंहगड बघितला नाही असे होत नाही. पुण्यापासून २० किलोमीटर असणारा सिंहगड समुद्रसपाटीपासून ७५० मीटर उंचीवर आहे. सिंहगड पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जात होता. मोगलांच्या ताब्यातील हा किल्ला आपल्या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218029_1_1.jpg' Alt='singh garh' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>पुण्यात येऊन सिंहगड बघितला नाही असे होत नाही. पुण्यापासून २० किलोमीटर असणारा सिंहगड समुद्रसपाटीपासून ७५० मीटर उंचीवर आहे. सिंहगड पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जात होता. मोगलांच्या ताब्यातील हा किल्ला आपल्या ताब्यात यावा ही शिवाजी महाराजांची इच्छा होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यासाठी त्यांनी बालपणीचे सवंगडी तानाजी मालुसरे व शेलारमामा यांच्यावर कोंढाणा मोगलांच्या ताब्यातून घेण्याची जबाबदारी सोपवली. १६७० साली तानाजीने निवडक मावळ्यांसह गडावर आक्रमण केले. घनघोर युध्दानंतर मावळ्यांनी तो किल्ला जिंकला, मात्र या युध्दात तानाजी शहीद झाला. ही बातमी महाराजांना कळाली तेव्हा ते म्हणाले, की गड आला पण सिंह गेला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यावरुन नंतर त्या किल्ल्याचे नाव सिंहगड पडले. सिंहगडावर आता थेट गाडी जाते. मात्र, पायथ्यापासून पायवाटेने गडावर जाण्यात खरी मजा आहे. गडावर पोहोचल्यावर प्रथम पुणे दरवाजा लागतो. सिंहगडावर तानाजी मालूलुरे व शिवाजी महाराजांचा मुलगा राजाराम यांची समाधी आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सिंहगडावर गेलात आणि देव टाकीचे पाणी न पिताच परतलात असे होत नाही. थंडगार व शुध्द पाण्यासाठी ही टाकी प्रसिध्द आहे. येथील पिठले भाकर, मटक्यातील दही व कांदाभजी खाण्याची मजा काही और आहे गडावरुन लवकर निघाल्यास परतताना वाटेत खडकवासला धरणात पोहण्याचा आनंदही घेता येईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>जाण्याचा मार्ग</font><font style=' color:#000000;'>ः</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सिंहगडावर जाण्यासाठी पुण्यातून स्वारगेटवरुन भरपूर गाड्‌या आहेत. पायथ्यापर्यंत पीएमटीची बसही जाते. तेथून एक तर पायवाटेने किवा खाजगी जीपने आपण गडावर जाऊ शकतो.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 15:37:04 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['येवा सिंदुधुर्ग आपलाच असा']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/-येवा-सिंदुधुर्ग-आपलाच-असा-108021800028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/-येवा-सिंदुधुर्ग-आपलाच-असा-108021800028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कोकणचे सार्थ शब्दात वर्णन केलेले हे गाणे सर्वांना परिचित आहेच. या कोकणातील अगदी दक्षिणेकडचा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न आहे. तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातून]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>कोकणची माणसं साधीभोळी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>काळजात त्यांच्या भरली शहाळ</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/> <font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218028_1_1.jpg' Alt='sindhu' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>कोकणचे सार्थ शब्दात वर्णन केलेले हे गाणे सर्वांना परिचित आहेच. या कोकणातील अगदी दक्षिणेकडचा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे निसर्गाला पडलेले सुंदर स्वप्न आहे. तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातून विभाजन होऊन 1 मे 1989 रोजी महाराष्ट्रदिनी या जिल्ह्याची निर्मिती झाली. येथील संस्कृती, निसर्ग, पर्यावरण जपण्यासाठी राज्य शासनाने 30 एप्रिल 1977 रोजी या जिल्ह्याला पर्यटन जिल्ह्याचा दर्जा दिला. महाराष्ट्रातील हा एकमेव पर्यटन जिल्हा आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रुपेरी स्वच्छ वाळूचे समुद्र किनारे, अंबोलीसारखे हिल स्टेशन, रांगणा-मनोहर मनसंतोष हे डोंगरी किल्ले, विजयदुर्ग -सिंधुदुर्ग- नियती हे जलदुर्ग, गिर्यारोहकांना साद घालणारे उत्तुंग सह्याद्रीचे कडे, वळणावळणाच्या अंबोली-फोंडा, गगनबावडा घाटातील खोल दर्‍या, घाट रस्ते, शांत जलाशय असलेली धामापूर, मुळेसारखी निवांत तळी, रम्य बोटींग करण्याची सोय असणाऱ्या खाड्या ही येथील भौगोलिक वैशिष्ट्ये आहेत.</font><br/> <font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218028_1_2.jpg' Alt='durg' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>याशिवाय वालवला, कुणकेश्वरासारखी प्रसिद्ध देवस्थाने आणि आंबा, फणस, काजू, जांभळे असा रानमेवा, शिवाय फणसवडी, आंबावडी, काजूवडी, भात, माशांचं कालवण, मालवणी मटण अशी चविष्ट खाद्यसंस्कृती ही देखिल येथील वैशिष्ट्ये आहेत. दशावतार, चित्रकथीसारख्या प्राचीन लोककला, सावंतवाडीची प्रसिद्ध लाकडी खेळणी, माका-तुकाची मालवणी बोली अशा अगणित गोष्टींनी सिंधुदुर्ग समृद्ध आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पूर्वेला सह्याद्रीचे उत्तुंग कडे, पश्चिमेला अथांग अरबी समुद्र आणि दक्षिणेला गोवा ही जिल्ह्याची भौगोलिक रचना आहे.या जिल्ह्यात यायचे असल्यास कोकण रेल्वे अजिबात टाळू नका. हा प्रवास तर संस्मरणीय आहे. धुक्यात हरवलेली कौलारू घरे पाहताना सिंधुदुर्गच्या प्रेमात न पडले तर नवलच. </font><br/> <font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218028_1_3.jpg' Alt='sindhru' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>पर्यावरणाला कोणताही धक्का न लागता येथील वाहतूक व्यवस्था जपली आहे. फलोत्पादन, नर्सरी व्यवसाय व पर्यटन या माध्यमातून हा जिल्हा पर्यटकांचे स्वागत करतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कधी काळी मुंबईकडे पळणारा तरुणवर्ग आता सिंधुदुर्गातच व्यवसायाच्या संधी शोधतो आहे. पर्यटकांना आकर्षित करणार्‍या कित्येक बाबी आता सहज उपलब्ध झाल्याने निव्वळ मुंबईच्या मनिऑर्डरवर जगणारा जिल्हा म्हणून झालेली हेटाळणी दूर होऊन हा जिल्हा परकीय चलन मिळवून देण्यास सिद्ध झाला आहे. मग आता वाट कसली पाहता येवा सिंदुधुर्ग आपलाच असा.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 15:09:12 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बहूजनांसी आधारू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/बहूजनांसी-आधारू-108021800027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/बहूजनांसी-आधारू-108021800027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[शेतकरी हा राज्याचा अन्नदाता आहे, असा विचार छत्रपती शिवरायांनी रयतेला दिला. छत्रपतींच्या सैन्यात सर्वाधिक शेतकर्‍यांची मुले होती, हे जाणूनच शेतकर्‍यांचे हित जपणे हे ते आद्यकर्तव्य मानत. शेतकर्‍यांना प्रोत्साहन]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218027_1_1.jpg' Alt='shivaji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>शेतकरी हा राज्याचा अन्नदाता आहे, असा विचार छत्रपती शिवरायांनी रयतेला दिला. छत्रपतींच्या सैन्यात सर्वाधिक शेतकर्‍यांची मुले होती, हे जाणूनच शेतकर्‍यांचे हित जपणे हे ते आद्यकर्तव्य मानत. शेतकर्‍यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शिवबा सर्वाधिक उत्पन्न काढणार्‍या शेतकर्‍यांना पुरस्कार देऊन गौरवित असत. अल्पभूधारक व कमी उत्पन्न असणार्‍या शेतकर्‍यांना शिवकाळात मोफत बी-बीयाणे पुरविली जायची. याशिवाय शेतीमालाला योग्य किंमत देऊन शेतसाराही किफायतशीर प्रमाणात आकारला जात असे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पडिक जमिनीची मशागत करणार्‍या शेतकर्‍यांना राज्याकडून अर्थपुरवठा केला जात असे. दलालांची प्रथा तर छ‍त्रपतींनी पुर्णत: नष्ट केली होती. बहुजन समाजातील लायक व्यक्तिंना महसूल अधिकारी म्हणून नेमण्याची पद्धत शिवरायांच्या कारकिर्दीतच सुरु झाली. दुष्काळाच्या काळात शिवकाळात शेतकर्‍यांना शेतसारा माफ करुन त्यांच्या गुरांसाठी मोफत चारा पुरविला जात असे. शेतकर्‍यांच्या भाजीच्या देठालाही हात लाऊ नये, मोबदला दिल्यशिवाय फळे घेऊ नका, झाडे तोडू नका, असे कडक फर्मान छत्रपतींनी महसूल अधिकार्‍यांना काढले होते. शेतकर्‍यांची आर्थिकस्थिती सुधारली तर देशाला संपन्नता येईल, असे मत राजेंचं होतं. म्हणूनच छत्रपती हे रयतेचा राजा म्हणून जनमानसात संबोधले गेले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>परस्त्रीप्रति आद</font><font style=' color:#000000;'>र</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्त्री ही कुठलीही असो, प्रत्यक्ष शत्रुच्या मुलखातील जरी असली तरी ती अखेर मातेसमानच असते, असा विचार छत्रपतींनी रयतेला दिला. शत्रुच्या स्त्रियांना सन्मानाने वागवणारा शिवबा अशी जनमानसात त्यांची ख्याती होती. त्यांच्या कारकिर्दीत स्त्रियांना सैन्यापासून तसूभरही भय नसे. एक चारित्र्यसंपन्न राजा म्हणून त्यांची ओळख होती. परस्त्रीचा आदर-सन्मान करणे, हा आमचा राजधर्म आहे, असे हे म्हणत. स्त्रिचा अनादर केल्याबद्दल शिक्षा म्हणून शिवबांनी एका गावप्रमुखाचे हातपाय तोडण्याचे हुकूम बजावले होते. आबाजी सोनदेवने कल्याणच्या सुभेदारची सून महाराजांसमोर पेश केली असता, महाराजांनी लगेचच त्या स्त्रीला सन्मानपूर्वक घरी पोहोचविण्याचे आदेश जारी केले. परस्त्रीविषयी महाराजांच्या मनात नितांत आदर होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>सर्वधर्मसमभावाचे पुरस्कर्त</font><font style=' color:#000000;'>े</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवकालीन इतिहासात देवळांप्रमाणे मशिदांनाही सरकारी तिजोरीतून अर्थसहाय्य देण्यात येत असे. शिवकालीन धर्म म्हणजे स्वराज्याचे व परंपरेचे रक्षण करुन, रयतेत आत्मविशवास व चैतन्य निर्माण करणे होय. मोहिमेवर असताना मुसलमानांच्या तसेच अन्य धर्मियांचे धर्मग्रंध व धर्मस्थळांचा आदर करावा, असा छत्रपतींचा सैन्यांना हुकूम असायचा. शिवरायांचे धार्मिक धोरण खर्‍या अर्थाने उदार होते. महाराजांच्या आरमारात दर्यासारंग दौलतखान, इब्राहिम खान सारखे अनेक मुस्लीम अधिकारी होते. इतकेच नव्हे तर, त्यांच्या लष्करात विविध पदांवर 700 हून अधिक पठान कार्यरत होते. राजधर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म होय, असे ते म्हणत. युद्धभूमीवर सापडलेली कुराणाची प्रत त्यांनी मौलवीकडे सोपविण्याची घटना सर्वश्रुत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवबा हे एक चारित्र्यसंपन्न व परधर्माप्रति सहिष्णुता बाळगणारे राजे होते. उच्च पदावर नेमणूक करताना त्या व्यक्तिची जात-धर्म न पहाता देशप्रेम, राजाप्रती आदर, निष्ठा, युद्धनैपुण्य हे गुणवैशिष्टये परखूनच ते त्या व्यक्तीची नियुक्ती करित असत. सर्वधर्मसमभाव हा मूलमंत्र छत्रपतींनी आयुष्यभर जोपासला. त्याचबरोबर छत्रपतींनी धर्म व राजकारण याची फारकत करुन सर्वधर्मसमभावाची रयतेला शिकवण दिली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 14:33:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/छत्रपती-शिवाजी-वस्तुसंग्रहालय-108021800026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/छत्रपती-शिवाजी-वस्तुसंग्रहालय-108021800026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचे ठिकाण. येथे देश-परदेशातले पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात आणि ते तेथील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देतात. त्या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218026_1_1.jpg' Alt='sangrahalaya' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचे ठिकाण. येथे देश-परदेशातले पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात आणि ते तेथील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देतात. त्या स्थळांबरोबरच मुंबईचे पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आणि आताचे श्री छत्रपती शिवाजी महाराज-वस्तुसंग्रहालय आहे. गेट वे ऑफ इंडियाकडे जाताना लायन गेट, विधानभवन, मुंबई विद्यापीठ आणि चौथी वास्तू म्हणजे अत्यंत देखण्या उमेदीत उभे असलेले हे म्युझियम आहे. त्यावेळी ब्रिटिश वास्तुविशारद. डब्ल्यु.जी. विटेट यांनी याचा आराखडा बनविला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे इ.स. 1922 मध्ये सर्वांना पाहाण्यासाठी ही वास्तु खुली करण्यात आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या ठिकाणी पाहाण्यासाठी व अभ्यासाठी खूप काही आहे. एकदा का आत प्रवेश केला तर पुढे पुढे जात वेळ केव्हा संपतो व 3/4 तास कसे निघून जातात, ते कळत नाही. येथे काळे, पांढरे पाषाणांचे प्राचीन शिल्प आहे. तसेच पाचव्या शतकातली मूर्तीही आहे. गांधारकाली व अनेक बुद्धमूर्ती देखील पक्ष आहेत. पौणी, पितळखोरा. सिंधु खोर्‍यातील संस्कृती, इ.स. 1649 मधील रामायणाची सुमारे 200 लघुचित्रे तसेच अनेक प्राचीन कलात्मक चित्रे या ठिकाणी पाहावयास मिळतात. इ.स. 1550-70 या काळातील मुगल शैली, 1641 मधील दुर्मिळ चित्रे आणि दुर्मिळ सचित्र हस्तलिखीतेही या ठिकाणी पाहावयास मिळतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सामुद्रिक वारसा या विशेष दालनात नौकावहन, तंत्रज्ञानाची माहिती, समुद्र मार्ग नकाशे आदींची अभ्यासापूर्ण माहिती येथे मिळते. भारतीय पक्षी, सस्तन प्राणी, मासे, सरपटणारे प्राणी यांची सत्य स्वरुपातील  खूप छानदार छबी या ठिकाणी उपलब्ध आहेत. 18 व्या व 19 व्या शतकातील मौल्यवान दगड, काष्ट, खंजीर अशा विविध कलेचेही दर्शन येथे होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>येथील तळमजल्यात सिंधुसंस्कृती भारतीय शिल्पाचा परिचय करुन होते. तर पहिल्या मजल्यावर कलावस्तू, भारतीय लघुचित्रे व नौकानयनाची माहिती मिळते. तर दुसर्‍या मजल्यावर चीन, जपान तसेच वस्त्र विभाग, युरोपियन चित्रे व प्राचीन शस्त्रे यांचे दालन आहे. भारतीय शस्त्र भांडाराची विपुलता व वि‍‍विधता यांची माहितीही येथे होते. अल्लाउद्दिन खिलजीची तलवार (खांडा) आणि सन 1593 सालचे सम्राट अकबराचे ‍‍‍चिलखत आणि ढालही या दालनाची प्रमुख आकर्षणे आहेत. या म्युझियमध्ये स्व्रिस्तोत्तर 12 वे शतकातील पाटण-गुजरात येथील पटोला साड्या पाहावयास मिळतात. 1898 मधील जपानची फुलदाणी शोताई शिफोतंत्र या ठिकाणी आपणास  पाहावयास मिळतात. या म्युझियममध्ये अति पौर्वात्य कलाही सुबकपणे मांडलेल्या दिसून येतात. अनेक प्रकारची प्राचीन-अर्वाचीन तैलचित्र या ठिकाणी आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रत्येक मंगळवारी मुले व विद्यार्थी यांना येथे मोफत प्रवेश मिळतो. मंगळवार ते रविवार सकाळी 10.15 ते सांयकाळी 5.45 वाजता हे वस्तुसंग्रहालय पाहावयास मिळते. येथील पुरेपूर माहिती करुन घेणार्‍या रसिकांना व अभ्यासकांना किमान 4 ते 5 तास वेळ लागतो. वस्तूसंग्रहालय दर सोमवारी बंद असते. येते इंटरनेट सेवा सुद्धा उपलब्ध आहे. चला, समस्त विश्वाची माहिती करुन घेण्यासाठी मुंबईचे वस्तुसंग्रहालय पाहावयास.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 14:30:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जाणता राजा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/जाणता-राजा-108021800025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/जाणता-राजा-108021800025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[शिवकालीन प्रशासकीय व्यवस्थेत शिवाजी महाराजांची शिस्त खूपच करडी होती. सरकारी नोकरी वंशपरंपरेने न देता लायक व्यक्तिस द्यावी आणि सरकारी कामकाजात लष्कराचा हस्तक्षेप होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218025_1_1.jpg' Alt='shivaji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवकालीन प्रशासकीय व्यवस्थेत शिवाजी महाराजांची शिस्त खूपच करडी होती. सरकारी नोकरी वंशपरंपरेने न देता लायक व्यक्तिस द्यावी आणि सरकारी कामकाजात लष्कराचा हस्तक्षेप होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी फर्मान काढले होते. निरनिराळ्या खात्यांवर स्वतंत्र प्रधान नेमून त्यांच्याकडून त्या त्या खात्याची कामे करुन घेतली जात असत. रयतेकडून जमीनदारांमार्फत करवसुली न करता सरकारी नोकरांकडून करावी. राज्याचा खर्च भागवून नियमितपणे शिल्लक ठेवावी, असे स्थायी निर्देश त्यांनी दिलेले असायचे. सैन्य भरतीत महाराज स्वत:च लक्ष घालीत असत. प्रत्येक सैनिकाला सर्वप्रकारची हत्यारे हाताळण्याचे व चढाईचे प्रशिक्षण देण्याबाबत ते दक्षता घेत असत. महाराजांच्या फौजेत पराक्रमी सैनिक व सेनानींना खास बक्षिसे व उच्च पदे, पदव्या बहाल करुन त्यांचा गौरव केला जात असे. छत्रपती हे केवळ उत्तम राज्यकर्तेच नव्हे तर कुशल प्रशासक होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>वीरपुरुषांची मोर्चेबांधण</font><font style=' color:#000000;'>ी</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराजांच्या लष्करात अतिशूर लढवय्ये, एकनिष्ठ आणि कुशल सैनिकांचा समावेश असे. घोडदळ व पायदळ हे त्यांच्या लष्कराचे मुख्य विभाग होते. घोडदळात सुमारे दीड लाख, तर पायदळात सुमारे दोन लाख सैनिक होते. सैनिकांमध्ये सेनापती, हजारी, जुमेलदार, हवालदार, नाईक अशी पदे असत. साधेपणा व शिस्त ही महाराजांच्या लष्कराची महत्त्वाची वैशिष्टये होती. राज्याची मदार किल्ल्यांवर होती, हे जाणून महाराजांनी रायगड, पुरंदर, पन्हाळा, सिंहगड, विशालगड, प्रतापगड आदी किल्ले, कोट व जंजिरे उभारुन आपल्या मुलूखांची तटबंदी मजबूत केली. खुद्द महाराज हे किल्ले बांधण्याच्या तंत्रात निष्णात स्थापत्यतज्ज्ञ म्हणून ओळखले जात असत. मोगल व आदिलशहा यांच्या सैन्य संख्येचा तुलनेत छत्रपतींकडे सैन्यबळ कमी होते. तथापि, तरुण पिढीतली कर्तबगार पराक्रमी माणसे हेरुन त्यांना महाराजांनी युद्धतंत्रात पारंगत केले. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, दाजी जेधे, रामचंद पंत, शंकराजी नारायण, परशराम पंत, गिरजोजी यादव, बंडो बल्लाळ, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, नेताजी शिंदे आदींच्या समावेश होता. महाराजांचे युद्धनैपुण्य अद्वितीय होते. त्यांनी आदिलशहा, कुतूबशहा, जंजिर्‍याचा सिद्दी, फिरंगी-वखारवाले, अफझलखान, शयस्तेखान, मिर्झा राजा जयसिंग, औरंगजेब या एकापेक्षा एक बलाढ्य शत्रुंशी समर्थपणे मुकाबला करुन त्यांना नामोहरम केले. मराठा तितुका मिळवावा ही मेघगर्जना करुन महाराष्ट्र धर्म वाढविण्यासाठी महाराजांनी आपले सारे आयुष्य वेचले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>युद्धतंत्र-गनिमी काव</font><font style=' color:#000000;'>ा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवाजी महाराजांना आपल्या मुलूखांचे तंतोतंत भौगो‍‍‍लिक ज्ञान होते. मोगल, आदिलशहा यांच्या तुलनेत सैन्यबळ व शस्त्रसाठा कमी असल्याने ते गनिमी कावा या युद्धतंत्राचा वापर करीत असत आणि त्यात त्यांना जबरदस्त यशही आले.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शत्रुच्या नवनव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महाराज वेगवेगळ्या डावपेचांचा वापर करीत असत. शत्रुच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्या कोणत्या सेनाधिकार्‍याला केव्हा व कोठे पाचारण करायचे याबाबतच त्यांचे निर्णय अचूक ठरत असत. गडावर वेळ पडली तर गडावरील सैनिकांनी काय करायचे आणि गडाबाहेर असलेल्यांनी काय करायचे, याचे अचूक प्रशिक्षण सैन्याला तसेच गावकर्‍यांना दिले जात असे. अफझलखानाचा वध, आग्रा भेट, शाहिस्तेखानावर केलेला वार, औरंगजेबच्या कैदेतून शिताफीने केलेली सुटका या ऐतिहासिक घटनांमध्ये शिवबांनी जे यश संपादन केले, त्यात गनिमी काव्याची अहम भूमिका होती. शिवबा हे चतुर व बुद्धिमान योद्धा होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>नाविकदलाचे निर्मात</font><font style=' color:#000000;'>े</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>परकीयांच्या आक्रमणाला आळा घालण्यासाठी सागरी तटालगत किल्यांची गरज ओळखून छत्रपतींनी मालवण बंदरावरील कुरटे बेटावर सिंधुदूर्ग किल्ल्याची उभारणी केली. सिंधुदुर्गसारखा अभेद्य जलदुर्गाची निर्मिती खर्‍या अर्थाने छत्रपतींच्या अगाध स्थापत्य ज्ञानाची प्रचिती देते. भारत देशाला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभल्याने सागरीमार्गे शत्रुंची आक्रमणे होण्याची शक्यता ओळखून महाराजांनी नाविकदलाची निर्मिती केली आणि इब्राहिम दौलतखानची त्या दलाचे प्रमुख पदी नियुक्ती केली. आधुनिक शस्त्रसाठा, युद्धनौका, जहाजे, आगबोटींचे बांधकाम सागरी किनार्‍यावर करुन छत्रपतींनी राज्याच्या संरक्षणासाठी अभेद्य तटबंदी केली. शिवाजीराजे हे नाविकदलाची मुहूर्तमेढ रोवणारे देशातील ‍पहिले राजे होते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 14:10:57 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[हिंदवी स्वराज्याचा निर्माता]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/हिंदवी-स्वराज्याचा-निर्माता-108021800024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/हिंदवी-स्वराज्याचा-निर्माता-108021800024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारताच्या इतिहासात अनेक राजांनी जनमानसात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. परंतु छ‍त्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजांमध्ये एक मूलभूत फरक]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218024_1_1.jpg' Alt='shivaji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताच्या इतिहासात अनेक राजांनी जनमानसात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला. परंतु छ‍त्रपती शिवाजी महाराज आणि इतर राजांमध्ये एक मूलभूत फरक होता. बहुतांशी राजांनी आपापल्या वाडवडिलांच्या राजगादीवर विराजमान होऊन गादी चालविली. पण छत्रपती शिवाजी महाराज मात्र त्याला अपवाद होते. ते स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती. मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. 17 व 18 वे शतक म्हणजे महाराष्ट्रातील योद्यांच्या पराक्रमाची गाथा म्हटली जाते. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>19 <font  style='font-size:11pt; color:#000000'>फ्रेबुवारी 1630 या दिवशी या क्रांतीसूर्याचा जन्म झाला. शिवबाच्या जन्माने साडेतीनशे वर्षांच्या काळ्याकुट्ट अशा मोगल, आदिलशहा, सिद्दी यांच्या जुलूमी राजवटीचा अस्त झाला. जिजाऊ ही शिवबाजी केवळ जन्मदात्री नव्हती तर त्यांची ती स्फूर्ती, प्रेरणा, मार्गदर्शिका व मायेची सावली होती. जिजाऊंचे पुत्रप्रेम अजोड होते, तर शिवरायांची मातृभक्ती अपरंपार होती. पराक्रमी व कर्तृत्वान अशा आदर्श मातेचे छत्र शिवरायांना लाभलं. शिवबाच्या मातृभक्तीचं प्रत्यय यावं यासाठी एका प्रसंगाची आठवण करुन देणं आवश्यक वाटते. एके दिवशी शहाजीराजे शिवबासह विजापूरच्या आदिलशहांना भेटण्यासाठी गेले होते. शहाजींनी बादशाहाला मुजरा केला. शिवबा मात्र ताठ मानेनं बादशहांना न्याहाळीत होता. शहाजी शिवबांजवळ गेले आणि बादशाहाला मुजरा करण्यास सांगितले. परंतु शिवबा नि:स्तब्ध होते. जिजाउंची शिवबाला शिकवण होती की, प्रणाम करायचा तो फक्त माता-पिता व परमेश्वराला. हीच शिकवण आत्मसात करुन शिवबांनी सुलतानाला मुजरा करण्यास नकार दिला. खरं तर शहाजीराजेंची अवज्ञा करण्याचा शिवबाचा हेतू नव्हता. योग्य नसलेल्या माणसाला मुजरा नाकारला, यात शिवबाचं काय चुकलं, असा प्रतिसवाल जिजाऊंनी शहाजीराजेंना या घटनेवर चर्चेदरम्यान केला. आईसारखे परमदैवत दुसरं नाही, हे शिवबाच्या मातृभक्तीने सिद्ध केलं. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>जिजाऊंची शिकव</font><font style=' color:#000000;'>ण</font><font style='font-size:12pt;'></b></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218024_1_2.jpg' Alt='jijamata' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवबाला युद्धतंत्रांचे शिक्षण देण्यासाठी जिजाऊंनी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली. तलवार चालविणे, तिरंदाजी करणं, लढाईचे आराखडे तयार करणे, मैदानावरील तसेच डोंगरी मुलूखावरील लढाई कशी करायची याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं. जिजाऊंनी शिवबाला रामायण-महाभारताच्या कथांच्या माध्यमातून रामाचा पराक्रम, भीमार्जुनाचे युद्धकौशल्य, युधिष्ठीरची धर्मनिष्ठा, पृथ्वीवरील दुष्टांचा संहार करण्यासाठी श्रीकृष्णाने वापरलेली कुटील-नितीची शिकवण दिली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे छत्रपतींना हिंदवी स्वराज्याचा राजा बनवायचा. शिवबाला छत्रपती बनविण्यासाठी जिजाऊंनी प्राणपणाला लावले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>शिवरायांचा राज्यभिषे</font><font style=' color:#000000;'>क</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जिजाऊंनी पाहिलेलं स्वप्न 1674 साली अखेर प्रत्यक्षात उतरलं. ६ जून १६७४ रोजी जिजाऊचा शिवबा छत्रपती झाला. काशीच्या गागाभट्टांकडे या सोहळ्याचे पौराहित्य सोपविण्यात आलं होतं. 6 जून 1674 रोजी पहाटे पाचच्या सुमारास शिवबाचा राज्यारोहण सोहळा संपन्न झाला. छत्रपतींना तोफांची सलामी देण्यात आली. सिंहासनावर आरुढ होण्यापूर्वी महाराजांनी मातोश्रींच्या चरणी वंदन करुन त्यांचा आशीर्वाद घेतला. जिजाऊंच्या डोळांचं पारणं फिटलं. आपल्या हातानं शिवरायांची दृष्ट काढत जिजाऊ म्हणाल्या, शिबवा, तू महाराष्ट्राचा राजा झालास, रयतेचा राजा झालास. शिवबांचा राज्याभिषेक 'ह्याच देही ह्याच डोळा' पहावा यासाठी जिजाऊंनी आपला जीव जणू मुठीत आवळून ठेवला होता. कारण राज्याभिषेक झाल्यावर अवघ्या दहा दिवसातच त्यांचा मृत्यू झाला.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>रणवीर रजपूत</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>वरिष्ठ सहाय्यक संचालक, मंत्रालय</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 13:55:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शिवरायांचा पाळणा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/शिवरायांचा-पाळणा-108021800023_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/शिवरायांचा-पाळणा-108021800023_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[गुणी बाळ असा जागसि का रे वांया | नीज रे नीज शिवराया 
अपरात्री प्रहर लोटला बाई | तरि डोळा लागत नाही ||

हा चालतसे चाळा एकच असला | तिळ उसंत नाही जिवाला ||]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218023_1_1.jpg' Alt='shivaji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PR</td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>गुणी बाळ असा जागसि का रे वांया | नीज रे नीज शिवराया </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>अपरात्री प्रहर लोटला बाई | तरि डोळा लागत नाही ||</font><font style='font-size:11pt; color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हा चालतसे चाळा एकच असला | तिळ उसंत नाही जिवाला ||</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निजयावयाचा हरला सर्व उपाय | जागाच तरी शिवराय ||</font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>चालेल जागता चटका</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>हा असाच घटका घटका</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>कुरवाळा किंवा हटक</font><font style=' color:#000000;'>ा </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>का कष्टविसी तुझी सांवळी काया | नीज रे नीज शिवराया ||१ ||</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ही शांत निजे बारा मावळ थेट | शिवनेरी जुन्नर पेठ ||</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्या निजल्या ना तशाच घाटाखाली | कोकणच्या चवदा ताली ||</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ये भिववाया बागुल तो बघ बाळा | किति बाई काळा काळा ||</font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>इकडे हे सिद्दीजवान </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>तो तिकडे अफझुलखान </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>पलिकडे मुलूख मैदा</font><font style=' color:#000000;'>न</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे आले रे तुला बाळ धराया | नीज रे नीज शिवराया || २ ||</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 12:50:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शिवरायांची दूरदृष्टी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/शिवरायांची-दूरदृष्टी-108021800021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/शिवरायांची-दूरदृष्टी-108021800021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार कसा होता, हे अभ्यासायचे असेल तर त्यासाठी रामचंद्रपंत अमात्यांनी लिहिलेली आज्ञापत्रे वाचायला हवीत. हा ग्रंथ १९ नोव्हेंबर १७१५ रोजी पूर्ण झाला. त्यात व्यापारी म्हणून आलेल्या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218021_1_1.jpg' Alt='shivaji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार कसा होता, हे अभ्यासायचे असेल तर त्यासाठी रामचंद्रपंत अमात्यांनी लिहिलेली आज्ञापत्रे वाचायला हवीत. </font><font style=' color:#FF0080;'>हा ग्रंथ १९ नोव्हेंबर १७१५ रोजी पूर्ण झाला. त्यात व्यापारी म्हणून आलेल्या परकीयांच्या संदर्भातील धोरणही मांडले आहे. '</font><font style=' color:#000000;'>साहूकार' या प्रकरणात त्यांनी इंग्रज, फ्रेंच, आदी युरोपीय व्यापार्‍यांसंबंधी वर्तविलेले भविष्य पुढे खरे ठरले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यात ते लिहितात, ''<b>साहुकारांमध्ये फिरंगी व अंग्रेज व वलंदे व फरासीस व डिंगमारादी टोपीकर हेही लोक सावकारी करितात. परंतु ते वरकड सावकारासारखे नव्हेत. यांचे खावंद प्रत्येक प्रत्येक राज्यच करीत आहेत. त्यांचे हुकमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती साहुकारीस येतात. राज्य करणारास स्थळ लोभ नाही असे काय घडो पाहते? तथापि टोपीकरांस या प्रांती प्रवेश करावा, राज्य करावे, स्वमते प्रतिष्ठावी, हा पूर्णाभिमान. तद्नुरूप स्थळोस्थळी कृतकार्यही झाले आहेत. त्यास ही हट्टी जात. हातास आले स्थळ मेल्यानेही सोडावयाचे नव्हेत. याची आमदरफ्ती आले गेले इतकीच असो द्यावी. कदाचित वखारीस जागा देणे झाली तर खाडीचे मोबारी समुद्रतीरी न द्यावी. तसे ठिकाणी जागा दिल्याने आरमार पाठीशी देऊन त्या बंदरी नूतन किल्लाच निर्माण करणार. तेव्हा इतके स्थळ राज्यातून गेले.''</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 12:39:27 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शिवगान....]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/शिवगान-108021800020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/शिवगान-108021800020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला
दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला

शिवप्रभूची नजर फिरे अन उठे मुलूख सारा
दिशादिशां भेदीत धावल्या खङगाच्या धारा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218020_1_1.jpg' Alt='shivaji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8000'>शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाल</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवप्रभूची नजर फिरे अन उठे मुलूख सारा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिशादिशां भेदीत धावल्या खङगाच्या धारा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे तूफान स्वातंत्र्याचे, ये उधाण अभिमानाचे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे वादळ उग्र वीजांचे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काळोखाचे तट कोसळले, चिरा चिरा ढळला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>कडेकपारी घुमू लागले विजयाचे गान</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>जळल्या रानातूनी उमलले पुन्हा नवे प्राण</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>रायगडावर हर्ष दाटला, घडाचौघडा झडे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>शिंगाच्या ललकारीवरती भगवा झेंडा उडे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>शिवराय भाग्य देशाचे, हे संजीवन प्राणांचे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>हे रुप शक्ति-युक्तिचे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>हा तेजाचा झोत उफाळून, सृष्टितून आला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाल</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गंगा सिंधू, यमुना गोदा कलशातून आल्या</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवरायाला स्नान घालूनी धन्य धन्य झाल्या</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>धीमी पाऊले टाकीत येता रुद्राचा अवतार</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अधीर हृदयातूनी उमटला हर्षे जयजयकार</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>    <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस </font><br/>    <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>सिंहासनाधिश्वर महाराजाधीराज शिवछत्रपती महाराज</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>शिवछत्रपतींचा जय हो, श्रीजगदंबेचा जय हो</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>ह्या भरतभूमीचा जय हो</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>जयजयकारातूनी उजळल्या शतकांच्या माला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8000'>दहा दिशांच्या हृदयांमधुनी अरुणोदय झाला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 12:29:42 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कवि भूषणकृत 'शिवस्तुती']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/कवि-भूषणकृत-शिवस्तुती-108021800017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/कवि-भूषणकृत-शिवस्तुती-108021800017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हिंडून ज्यांनी 'हिंदवाना'ला कृत‍ि करण्यास जागृत करून, हिंदूंच्या मुक्ततेचे रण लढावयास नि तें यशस्वी करण्यास स्फूर्ति दिली, त्या आपल्या राष्ट्रीय....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><i>देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हिंडून ज्यांनी 'हिंदवाना'ला कृत‍ि करण्यास जागृत करून, हिंदूंच्या मुक्ततेचे रण लढावयास नि तें यशस्वी करण्यास स्फूर्ति दिली, त्या आपल्या राष्ट्रीय भाटांत अत्यंत प्रख्यात असा जो 'भूषण' त्याने औरंगजेबाला पुढील सवाल टाकलेला आहे. </font><font style=' color:#000000;'></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>''<font  style='font-size:11pt; color:#000000'>लाज धरौ शिवजीसे लरौ सब सैयद शेख पठान पठायके।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भूषन ह्यां गढकोटन हारे उहां तुग क्यों मठ तोरे रियासके।।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हिंदुके पति सोंन विसात सतावत हिंदु गरीबन पायके। </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लीजे कलंक न दिल्लीके बालम आलम आलमगीर कहायके।।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><i>आणखी एके ठिकाणी भूषण लिहितो--</font><font style=' color:#000000;'></i></font><br/>''<font  style='font-size:11pt; color:#000000'>जगतमे जीते महावीर महाराजन ते </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराज बावन हूं पातसाह लेवाने।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पातसाह बावनौ दिल्लीके पातशाह दिल्लीपती</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पातसाह जींसो हिंदुपति सेवाने''</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दाढीके रखैयन की दाढीसी रहति छाति</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वाढी जस मर्याद हद्द हिंदुवाने की </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कढि गयि रयतिके मनकी कसम मिट गयी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ठसक तमाम तुरकानेकी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भूषण भनत दिल्लीपति दिल धकधका सुनिसुनि</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>धाक सिवराज मरदानेकी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मोठी भयि चंडि बिन चोटीके चबाय सीस</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खोटी भयि संपत्ति चकताके घरानेकी ।।''</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#8000FF'>गरीब बिचार्‍या हिंदु गोसाव्या भिकार्‍यांना छळून आणि हिंदू मठमंदिरांचा विध्वंस करून हे औरंगजेब, तू काय मोठी फुशारकी मिरवतोस? स्वत: हिंदुपतीशीं सामना देण्याचे धैर्य. तुज जवळ कोठे आहे? हिंदुसम्राट शिवरायांनी तुझी रग जिरविली असल्याने आलमगीर म्हणजे जगाला जिंकणारा अशी धादांत खोटी पदवी आपल्यामागे लावून घेताना तुला एवढीसुध्दा लाज कशी वाटत नाही?)</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><i>शिवाजीने केलेल्या पराक्रमाविषयी भूषण गातो- </font><font style=' color:#000000;'></i></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राखी हिंदुवानो, हिंदुवानके तिलक राख्यो, </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्मृति और पुराण राख्यो वेद विधी सुनि मै</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राखी रजपूती राजधानी राखी राजनकी, </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>धरामे धरम राख्या राख्यो गुण गुणीमे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भूषण सुकीवंजीति हद्द मरहट्टनकी, देसदेस</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>करिति बखानी तव सुनि मैं</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>साहीके सुपूत सिवराज समरेस 'तेरी' दिल्लीदल</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दाबीक दीवाल राखी दुनिमै ।।   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'हिंदूत्व'मधून साभार)  </b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 12:05:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराजांच्या स्वराज्य संस्थापनेचे स्वरूप]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/महाराजांच्या-स्वराज्य-संस्थापनेचे-स्वरूप-108021800016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/महाराजांच्या-स्वराज्य-संस्थापनेचे-स्वरूप-108021800016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[शिवाजीमहाराजांमुळे महाराष्ट्रातील लोकांचे एक राष्ट्र बनले आणि त्याने आपल्या पराक्रमाने स्वातंत्र्य प्राप्त केले. महाराष्ट्राच्या अंगचे धैर्य, शौर्य, चिकाटी इत्यादी गुण जगाच्या निदर्शनास]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218016_1_1.jpg' Alt='shivaji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवाजीमहाराजांमुळे महाराष्ट्रातील लोकांचे एक राष्ट्र बनले आणि त्याने आपल्या पराक्रमाने स्वातंत्र्य प्राप्त केले. महाराष्ट्राच्या अंगचे धैर्य, शौर्य, चिकाटी इत्यादी गुण जगाच्या निदर्शनास येण्यास आणि सर्वत्र त्याचे नाव दुमदुमण्यास महाराजांचा राज्यस्थापनेचा उद्योग कारण झाला. महाराष्ट्रात अनेक जाती व अनेक पंथ आहेत. परंतु महाराजांनी त्यांच्यातला विस्कळीतपणा घालवून त्या सर्वात ऐक्यभाव उत्पन्न केला ही त्यांची सर्वांत फार मोठी कामगिरी झाली. प्रत्येक व्यक्तीची स्वत:संबंधीची आणि समाजासंबंधीची अशी दोन कर्तव्ये असतात. या दोन कर्तव्यांचा विरोध टाकून दोन्हींचा समन्वय कसा साधावा हे महाराजांनी महाराष्ट्राला शिकविले. प्रत्येकाने आपल्या घरी आपले जातिधर्म पाळावे. परंतु सार्वजनिक जीवनात त्याने समाजहित साधलेच पाहिजे असा त्यांचा दंडक आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>शिवकालीन राजकीय व सामाजिक स्थित्यंतर </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाभिमान किंवा देशप्रेम हा गुण आपल्या भारतात माहीत नव्हता. तो गुण महाराजांनी उत्पन्न केला व वाढीस लावला. त्यांनी थंडगोळ्याप्रमाणे अचेतन असलेल्या महाराष्ट्रात चैतन्य ओतले. महाराजांच्या वेळचा समाज जिवंत होता. त्याला स्वत:च्या कर्तव्याची जाणीव होती. म्हणून आलेल्या संकटांना धैर्याने तोंड देऊन त्यांनी महाराष्ट्राचे संरक्षण केले. एखादा गुण अंगी मुरण्यास कालावधी लागतो. सतराव्या आणि अठराव्या शतकात देशाभिमानाचा गुण महाराष्ट्राच्या अंगी मुरला. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218016_1_2.jpg' Alt='shivaji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रावर मोगलांशी युद्ध करण्याचा प्रसंग आल्यामुळे त्याच्या ठिकाणची राष्ट्रीय वृत्ती अतिशय बळकट व चिवट झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना बंधुभावाने एकत्र येऊन काम करण्याची सवय लागली. आणि सहकाराने कामे पार पाडण्याची व परस्परांना साहाय्य करण्याची त्यांची शक्ती आपोआप प्रकट झाली. यापुढे आपण जबाबदारीने महत्कार्ये पार पाडू शकू असा आत्मविश्वास त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झाला. त्याच्या भरवशावर त्यांनी पुढे एक शतक भारतावर प्रभुत्व गाजविले. तेव्हा ते जात्याच शूर, साहसी, काटक, धैर्यवान, राजकारणी, उत्साही, त्यागी, आणि निर्भय असल्याचे जगाच्या निदर्शनास आले. मुसलमानांनी सर्वांना जिंकले, परंतु महाराष्ट्रापुढे त्यांना हात टेकावे लागले. त्यांच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घालण्यात एकटे मराठे यशस्वी झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वराज्य स्थापन केले ते कायम टिकले पाहिजे. यासाठी महाराजांनी किल्ले आणि फौज यांची कायमची व्यवस्था लावून दिली होती. महाराजांचा सरंजाम देण्याच्या बाबतीत कटाक्ष होता. सरंजामाविषयी महाराजांच्या तालमीत वाढलेला रामचंद्रपंत अमात्य लिहितो- ''</font><font style=' color:#8000FF;'>राज्यातील वतनदार देशमुख व देशकुलकर्णी, पाटील आदीकरून स्वकल्प परंतु स्वतंत्र्य देशनायकच आहेत. आहे देश इतक्यावर कालक्रमणा करावी, ही यांची बुद्धी नाही. परचक्र आले म्हणजे वतनाच्या आशेने अगोदर सलूख करतात, स्वत: भेटतात, तिकडील भेद इकडे, इकडील भेद तिकडे करून राज्यात शत्रूचा प्रवेश करितात.''</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराजांची लूट केली ती परमुलखात केली. नवीन राज्य स्थापन करताना असा प्रकार व्हावयाचाच. कारण फौजफाट्याचा खर्च भागविणे आवश्यक असते. मात्र या लुटीत महाराजांनी कुराण, मशीद, स्त्रिया, मुले इत्यादिकांना हात लावला नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#8000FF'><b>महाराष्ट्राच्या जीवनातील स्थित्यंतरे पुस्तकातून साभार) </b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 12:02:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शिवाजी महाराज आरती....]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/शिवाजी-महाराज-आरती-108021800014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/शिवाजी-महाराज-आरती-108021800014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जयदेव जयदेव जय जय शिवराया !
या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!

आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला
आला आला सावध हो भूपाला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जयदेव जयदेव जय जय शिवराया !</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घाला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आला आला सावध हो भूपाला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सद् गदिता भूमाता दे तुज हाकेला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>करुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....१</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ती पूता भूमाता म्लेंच्छाही छळता</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......२</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलो</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>साधु परित्राणाया दुष्कृती नाशाया</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........३</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>करुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशास्तव शिवनेरी घेई देहाला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशास्तव रायगडी ठेवी देहाला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशस्वातंत्र्याचा दाता जो झाला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........४</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बोला शिवाजी महाराज की ... जय !!</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 11:53:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शिवाजी महाराजांची थोरवी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/शिवाजी-महाराजांची-थोरवी-108021800013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/शिवाजी-महाराजांची-थोरवी-108021800013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वस्तुनिष्ठ भूमिकेवरून विचार केला तरच शिवाजीमहाराजांच्या थोरवीचे आकलन होईल. त्यांनी स्वराज्यसंस्थापना केली याचा अर्थ त्यांनी मुसलमानांचे वर्चस्व नाहीसे केले. युरोपीय व्यापार्‍यांच्या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218013_1_1.jpg' Alt='shivaji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>वस्तुनिष्ठ भूमिकेवरून विचार केला तरच शिवाजीमहाराजांच्या थोरवीचे आकलन होईल. त्यांनी स्वराज्यसंस्थापना केली याचा अर्थ त्यांनी मुसलमानांचे वर्चस्व नाहीसे केले. युरोपीय व्यापार्‍यांच्या वखारी लुटल्या आणि जाळल्या याचा अर्थ त्यांच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घातला. ते लोकोत्तर पुरूष होते याविषयी वाद असण्याचे कारण नाही. जगातील कोणत्याही विभूतीच्या अंगी आढळणारे अनेक असाधारण गुण त्यांच्या ठायी एकत्रित झाले होते. लहानपणापासून नाना प्रकारची संकटे सोसल्यामुळे त्यांना जगाचा विशेष अनुभव होता आणि त्याचा योग्य उपयोग करून घेण्याची बुद्धी स्वभावात:च त्यांच्या ठिकाणी होती. त्यांची राहणी साधी होती. त्यामुळे शिपाईगड्यांत त्यांच्यासंबंधी आपुलकी होती. त्या बळावर त्यांनी आपल्याभोवती जीवास जीव देणारे असंख्य मित्र गोळा केले होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराज नीतिमान होते. त्यांना कोणतेही व्यसन नव्हते. शत्रूच्या स्त्रियांना त्यांनी सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचविल्याचे प्रसंग त्यांच्या चरित्रात आहेत. आपल्या आचरणाने त्यांनी प्रजेला नीतीचा धडा शिकविला होता. त्यांच्या राजनीतीत शक्ती व युक्ती या दोहींचा समन्वय होता. ते जसे शूर योद्धे होते तसे बुद्धिमान मुत्सद्दी होते. ध्येय आणि व्यवहार यांची सांगड घालण्याचे कौशल्य त्यांना साधले होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांची धर्मावर नि:सीम श्रद्धा होती. धर्मभावना त्यांच्या अंत:करणात सदैव जागृत होती. राष्ट्रोन्नती धर्मोन्नतीवर अवलंबून आहे अशी त्यांची दृढ धारणा होती. तिच्या अनुषंगाने त्यांची सारी कार्ये होत. राज्यव्यवहाराबाबत त्यांचा स्वभाव अत्यंत कडक होता. गुन्हेगाराला ते जबरदस्त शिक्षा दिल्याशिवाय राहात नसत. प्रतापराव गुजरांवरचा त्यांचा राग इतिहासात नमूद आहे. कारभारात महाराज कडक असले तरी मुळात ते अंत:करणाने कोमल व दयाशील होते. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218013_1_2.jpg' Alt='kile' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांनी पैसा गोळा केला. कारण सैन्य ठेवण्यास पैसा उभारावा लागतो. आणि सैन्याशिवाय शत्रूला तोंड देता येत नाही. त्यांनी थोड्या पैशांत व थोड्या खर्चात फौजफाटा व गड, किल्ले यांची अत्यंत उत्तम व्यवस्था ठेवली. अडाणी मावळ्यांना त्यांनी हाताशी धरले व स्वराज्यस्थापनेचे कार्य केले. यात त्यांची योजकता व्यक्त होते. त्यांच्या पश्चात हे कार्य कुणास साधले नाही. कारण मराठ्यांशी जशी परंपरा ऐकू येते तशी मावळ्यांची परंपरा ऐकू येत नाही. या वस्तुस्थितीचा कदाचित आनुवंशिकतेशी संबंध असावा.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यकारभारात महाराज सदैव सावध होते. त्यांचे हेरांचे खाते होते. त्यांच्या हेरांत बहिर्जी नाईक प्रसिद्ध आहे. कारभार चालविण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान नेमले होते. त्यांच्यात कामाची वाटणी करण्यात आली होती, त्यांची शिस्त अत्यंत कडक होती. त्यांनी जिंकलेल्या मुलुखावर चौथाई म्हणून एक नवीन हक्क बसविला. त्या चौथाईच्या उत्पन्नावर जिंकलेल्या प्रदेशाच्या संरक्षणाचा आणि फौजेच्या इतर खर्चाचा भार असे. तिच्यावरून इंग्रजांना तैनाती फौजेची कल्पना स्फुरली होती. महाराजांची फौज किती शिस्तबद्ध होती याची साक्ष त्यांचे हे पत्र देईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पावसाळ्याच्या तोंडी त्यांनी सैन्याला ताकीद दिली आहे, ''पावसाळ्याकारणे पागेस सामा व दाणा व वरकड केला होता तो कित्येक खर्च होऊन गेला. परंतु जरूर जाले त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसीतैसी पागेची बेगमी केली आहे. असेल तोवरी धुंदी करून चाराल. मग पडत्या पावसात काही मिळणार नाही. उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे विलातीस तसवीस देऊ लागाल. तरी रयतेस काडीचा आधार द्यावयाची गरज नाही. घलक पागेचे आहेत, खण धरून राहिले असतील, कोणी आगट्या करतील, कोणी भलतेच जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाकूला आगी घेतील. गवत पडले आहे ऐसे अगर वारे लागले आहे ऐसे मनामन आणिता म्हणजे अविस्त्राच एखादा दगा होईल. रात्रीस दिवा घरात असेल, अविस्त्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. बदनामी ज्यावर येईल त्यास, मराठियाची तो इज्जत वाचणार नाही.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>महाराष्ट्राच्या जीवनातील स्थित्यंतरे पुस्तकातून साभार)</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 11:51:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[प्रभो शिवाजी राजा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/प्रभो-शिवाजी-राजा-108021800011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/प्रभो-शिवाजी-राजा-108021800011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा
हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218011_1_1.jpg' Alt='shivaji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>हे हिंदुशक्ति-संभूत-दीप्तितम-तेजा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतीच्या साजा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>करि हिंदुराष्ट्र हें तूतें, वंदना</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>करि अंतःकरणज तुज, अभि-नंदना</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>तव चरणिं भक्तिच्या चर्ची, चंदना</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ती शुद्ध हेतुची कर्मी, राहुं दे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ती बुद्धि भाबडया जीवां, लाहुं दे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ती शक्ति शोणितामाजीं, वाहुं दे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थे तुज ज्या</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराज</font><font style='font-size:11pt;'>ा. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 11:42:40 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[निश्चयाचा महामेरु....]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/निश्चयाचा-महामेरु-108021800009_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/निश्चयाचा-महामेरु-108021800009_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योग</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राज</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>सावधपणे नृपवर, तुच्छ केल</font><font style=' color:#000000;'>े</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारण</font><font style=' color:#000000;'>े</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राज</font><font style='font-size:11pt;'>ा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 11:39:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[म्यानातून उसळे.....]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/म्यानातून-उसळे-108021800008_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/म्यानातून-उसळे-108021800008_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात निमिषात]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>म्यानातून उसळे तलवारीची पात</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>वेडात मराठे वीर दौडले सात</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरदार सहा सरसावुनि उठले शेले</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रिकबीत टाकले पाय, झेलले भाले</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उसळले धुळीचे मेघ सात निमिषात</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>छावणीत शिरले थेट भेट गनिमांना</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>कोसळल्या उल्का जळत सात दर्या</font><font style=' color:#000000;'>त</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खालून आग, वर आग, आग बाजूंनी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गदीर्त लोपले सात जीव ते मानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खग सात जळाले अभिमानी वणव्यात</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>ओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>अद्याप विराणी कुणी वार्‍यावर गा</font><font style='font-size:11pt;'>त.</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 11:38:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्र गीत....]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/महाराष्ट्र-गीत-108021800007_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/महाराष्ट्र-गीत-108021800007_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0802/18/images/img1080218007_1_1.jpg' Alt='shivaji' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#8000FF'>जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>जय जय महाराष्ट्र माझा ... ॥१</font><font style=' color:#000000;'>॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२</font><font style=' color:#000000;'>॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>दारिद्र्याच्या उन्हात शिजला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>निढ़ळाच्या घामाने भिजला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>देशगौरवासाठी झिजला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#8000FF'>दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 11:35:19 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जय जय शिवराया....]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/जय-जय-शिवराया-108021800005_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shivaji-maharaj-marathi/जय-जय-शिवराया-108021800005_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी
कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी
माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण ते ही नाही
घर कराया सामुग्री नाही, विचार सुचेना काही]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कठीण काळे, ओळखी धरीनात कोणी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माणसा खावया अन्न नाही, अंथरुण पांघरुण ते ही नाही</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>घर कराया सामुग्री नाही, विचार सुचेना काही</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अखंड चिंतेच्या प्रवाही, पडले लोक</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>जय देव, जय देव, जय जय शिवराया</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>या, या अनन्य शरणां, आर्या ताराय</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आला आला सावध हो शिवभूपाला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सदगदीता भूमाता दे तुज हाकेला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>करुणारव भेदूनी तव हृदय न का गेला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जय देव, जय देव, जय जय शिवराया</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्रीजगदंबा जी तव शुंभादीक भक्षी</font><font style=' color:#FF0080;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>दशमुख मर्दूनी ती श्रीरघुवर संरक्षी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>ती पूता भूमाता, म्लेंच्छा ही छळता</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>तुजविण शिवराया तिज कोण दुजा त्रात</font><font style=' color:#000000;'>ा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जय देव, जय देव, जय जय शिवराया</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्रस्त आम्ही दीन आम्ही, शरण तुला आलो</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>परवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालो</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>साधुपरित्राणाया, दुष्कृती नाशाया</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भगवन भगवदगीता सार्थ कराया या</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जय देव, जय देव, जय जय शिवराय</font><font style='font-size:11pt;'>ा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Feb 2008 11:32:18 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:25:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shivaji Maharaj]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
