<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[लोकसभा निवडणूक 09]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/loksabha-election2009-marathi</link>
    <description><![CDATA[Marathi News Coverage on Lok Sabha Election 09, Marathi Election News, India 2009 Elections, Lok Sabha Election Schedule, General Elections 2009, Parliament Election, Central Election, 2009 Elections, Marathi News, लोकसभा निवडणूक ०९, निवडणूक]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Tue, 09 Jun 2026 23:36:00 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>लोकसभा निवडणूक 09</title>
      <url>https://marathi.webdunia.com/loksabha-election2009-marathi</url>
      <link>https://marathi.webdunia.com/loksabha-election2009-marathi</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/loksabha-election2009-marathi-1021203.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[वरुण गांधींना फायदाच!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/वरुण-गांधींना-फायदाच-109041400048_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/वरुण-गांधींना-फायदाच-109041400048_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[स्वर्गीय संजय गांधी व भाजपची खाजदार श्रीमती मेनका गांधी यांचा मुलगा वरुण गांधी प्रक्षोभग वक्तव्य केल्याने सध्या तुरूगांची‍ हवा खात आहेत. लोकसभा निवडणुकीत पीलीभीत येथील भाजपचा उमेदवार वरूण गांधी आज तुरूंगात असले तरी त्याच्यासाठी हा काळ फायदा मिळवून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0904/14/images/img1090414048_1_1.jpg' Alt='varun Gandhi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वर्गीय संजय गांधी व भाजपची खाजदार श्रीमती मेनका गांधी यांचा मुलगा वरुण गांधी प्रक्षोभग वक्तव्य केल्याने सध्या तुरूगांची‍ हवा खात आहेत. लोकसभा निवडणुकीत पीलीभीत येथील भाजपचा उमेदवार वरूण गांधी आज तुरूंगात असले तरी त्याच्यासाठी हा काळ फायदा मिळवून देणारा आहे. ग्रहाचे पाठबळ उत्तम असल्याने तरूंगात असून वरुणचा आत्मविश्वास अजुनही बुलंद आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वरूणवर प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवल्याने पोलीसानी त्याच्याविरूध्द गुन्हा नोंदवून त्याला तरूंगात टाकले आहे. या प्रकरणावरून वरुण भविष्यात वादग्रस्त नेता बनू शकतो, असे त्याच्या ग्रहांच्या स्थितीवरून सांगता येईल. कांग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी म्हटले की, वरुण भाजपसाठी प्रवीण तोगडीया होऊ नये. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वरूण गांधीच्या जन्मा वेळी वाणी (द्वितीय) भावात अष्टमेश सूर्य व भाग्येश षष्टेश बुधसोबत केतु विराजमान आहे. या स्थितीत आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे वरूण अवघड जात आहे. वाणीमध्ये केतु असणे ही प्रभावशाली व्यक्तीची ओळख आहे. अशा ग्रह स्थिती असलेल्या व्यक्तीचा आवाज कणखर असतो. त्यामुळेच भाजपकडून आधी वरुणला डावलेले जात होते. आता मात्र तेच भाजप वरुण गांधीच्या सोबत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वरूणच्या पत्रिकेत दशमेश शुक्र ही केतुसोबत नक्षत्र अश्विनमध्ये आल्याने चतुर्थ भावात आहे. हिन्दुवादी नागरिकांचे नेतृत्त्व करणार्‍या वरूणचा भाजपाला चांगला फायदा करून घेता येणार आहे. तसे पाहिले तर वरूण गांधीच्या पत्रिका विपरित राजयोगाचे योग दिसत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विपरित राजयोगाचे चिन्ह दिसत असणारा व्यक्ती स्वबळावर उच्चपद प्राप्‍त करत असते. वरूणच्या पत्रिकेत सूर्य, बुध, गुरु व शनि वक्री आहेत. वक्री ग्रहाचे फळ लवकरच मिळते. भाजपने जर हाच मुद्दा उचलून धरला तर दिग्विजय सिंग यांचे म्हणणे ही खरे ठरू शकेल. सध्या ग्रहाची स्थिती पाहिली तर वरुणला फायदाच फायदा आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Apr 2009 15:36:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[निरुपमसह तीन कॉंग्रेस नेत्यांविरोधात गुन्हा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/निरुपमसह-तीन-कॉंग्रेस-नेत्यांविरोधात-गुन्हा-109041400044_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/निरुपमसह-तीन-कॉंग्रेस-नेत्यांविरोधात-गुन्हा-109041400044_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- मुंबईच्या उत्तर पश्चिम उपनगरीय भागात कॉंग्रेस कार्यालयाचे उद्घाटन केल्या प्रकरणी कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांच्यासह तीन नेत्यांविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईच्या उत्तर पश्चिम उपनगरीय भागात कॉंग्रेस कार्यालयाचे उद्घाटन केल्या प्रकरणी कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांच्यासह तीन नेत्यांविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कांदिवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय निरुपम, आमदार पी यू मेहता, आणि एका कॉंग्रेस नगरसेवकाविरोधात कांदिवली पो‍लिस ठाण्‍यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>परवानगी नसताना लाऊडस्पीकरचा वापर आणि लोकांना एकत्रित करण्‍याच्या आरोपांखाली त्यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 188 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Apr 2009 14:47:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अपक्ष निवडणुकीत घाण करतात- मनमोहन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अपक्ष-निवडणुकीत-घाण-करतात-मनमोहन-109041400040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अपक्ष-निवडणुकीत-घाण-करतात-मनमोहन-109041400040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- भारतीय जनता पक्षावर टीका करता- करता आता पंतप्रधान मनमोहन सिंग हे अपक्ष उमेदवारांवर घसरले आहेत. अपक्ष उमेदवार निवडणुक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचे काम करत असल्याने मतदारांनी त्यांना मुळीच भीक घालू नये असे आवाहन त्यांनी मुंबईत मतदारांना ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय जनता पक्षावर टीका करता- करता आता पंतप्रधान मनमोहन सिंग हे अपक्ष उमेदवारांवर घसरले आहेत. अपक्ष उमेदवार निवडणुक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचे काम करत असल्याने मतदारांनी त्यांना मुळीच भीक घालू नये असे आवाहन त्यांनी मुंबईत मतदारांना केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवार आपले नशिब आजमावण्यासाठी उतरले आहेत. त्यांना विजयाची मुळीच आशा आणि शाश्वती नाही, परंतु कॉंग्रेसची मतं फोडण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्‍यात आले असून, त्यांना मतदारांनी प्रोत्साहन देऊ नये असे मनमोहन म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांना तोंड द्यावे लागत असल्याचे मान्य करत प्रादेशिक पक्षांचे राष्ट्रीय राजकारणातील महत्त्व वाढल्याचे मनमोहन म्हणाले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Apr 2009 14:33:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[उद्धवचे उत्तर असमाधानकारक: आयोग]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/उद्धवचे-उत्तर-असमाधानकारक-आयोग-109041300087_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/उद्धवचे-उत्तर-असमाधानकारक-आयोग-109041300087_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणारे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेला खुलासा निवडणूक आयोगाने मान्य केला नाही. उद्धव यांनी असमाधानकारक खुलासा दिल्याचे केंद्रीय निवडणूक उपायुक्त आर. बालकृष्णन स्पष्ट केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणारे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केलेला खुलासा निवडणूक आयोगाने मान्य केला नाही. उद्धव यांनी असमाधानकारक खुलासा दिल्याचे केंद्रीय निवडणूक उपायुक्त आर. बालकृष्णन स्पष्ट केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उद्धव ठाकरे यांनी शिवडी येथे झालेल्या सभेत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान काढले होते. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पक्षाला आणि उद्धव ठाकरे यांना नोटीस बजावली होती. त्याचा उद्धव यांनी केलेला खुलास आयोगाने अमान्य करीत राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना उद्धव ठाकरे यांच्या सभांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ते कोणतेही आक्षेपार्ह विधान करत नाही ना?  या कडे लक्ष द्यावे असे म्हटले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Apr 2009 22:46:17 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भाजपची सत्ता आल्यास पाकमध्ये सैन्य- राजनाथ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/भाजपची-सत्ता-आल्यास-पाकमध्ये-सैन्य-राजनाथ-109041300083_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/भाजपची-सत्ता-आल्यास-पाकमध्ये-सैन्य-राजनाथ-109041300083_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[गया 
मतांसाठी भाजपने आता पाकिस्तानशी युद्ध खेळण्याचा डाव मांडला आहे. भाजपची सत्ता केंद्रात आल्यास दहशतवाद चिरडण्यासाठी पाकिस्तानात सैन्य घुसवू असे पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय समुदायाची परवानगी मिळाल्यानंतरच हे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मतांसाठी भाजपने आता पाकिस्तानशी युद्ध खेळण्याचा डाव मांडला आहे. भाजपची सत्ता केंद्रात आल्यास दहशतवाद चिरडण्यासाठी पाकिस्तानात सैन्य घुसवू असे पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय समुदायाची परवानगी मिळाल्यानंतरच हे पाऊल उचलू हे सांगून 'सावध' भूमिकाही त्यांनी घेतली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजप सत्तेत आल्यास दहशतवाद चिरडण्यासाठी भारतीय लष्कराची मदत हवी काय असे पाकिस्तानला विचारण्यात येईल. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास ठीक. अन्यथा, यासंदर्भात आंतरराष्ट्रीय समुदायाकडे जाऊन पाकिस्तानात सैन्य पाठविण्यासाठी त्यांची परवानगी घेतली जाईल, असे राजनाथसिंह म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अर्थात, पाकिस्तानने स्वतःहून दहशतवाद्यांवर कारवाई करावी आणि आपल्या देशात असलेले त्यांचे जाळे उध्वस्त करावे हीच आमचीही अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले. कॉंग्रेसचे सरकार दहशतवादाला आळा घालण्यात साफ अपयशी ठरल्याचे त्यांनी मुंबई हल्ला व देशातील इतर दहशतवादी घटनांचे उदाहरण देऊन सांगितले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Apr 2009 19:20:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वरूण यांच्यामागे भाजप ठाम- अडवानी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/वरूण-यांच्यामागे-भाजप-ठाम-अडवानी-109041300055_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/वरूण-यांच्यामागे-भाजप-ठाम-अडवानी-109041300055_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांनी आज आपला पक्ष वरूण गांधी यांच्या मागे ठाम उभा असल्याचे स्पष्ट केले. वरूण यांचे विधान मीडीयात आले तसेच असेल तरीही पक्ष त्यांना एकटे सोडणार नाही. त्यांच्या मागे ठाम उभा राहील, असे त्यांनी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांनी आज आपला पक्ष वरूण गांधी यांच्या मागे ठाम उभा असल्याचे स्पष्ट केले. वरूण यांचे विधान मीडीयात आले तसेच असेल तरीही पक्ष त्यांना एकटे सोडणार नाही. त्यांच्या मागे ठाम उभा राहील, असे त्यांनी येथे सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ''सीडीतील आवाज आपला नाही, असे वरूण यांनी स्पष्ट केले आहे. पण हा आवाज त्यांचा असला तरी पक्ष त्यांना एकटे सोडणार नाही. वरूण यांनी विधान बदलावे आणि भविष्यात असे वक्तव्य करू नये एवढा सल्ला फक्त त्यांना पक्ष देईल. पण त्यांना वार्‍यावर सोडणार नाही,'' असे त्यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लाखो लोक असलेल्या पक्षात कुण्या एकाने असे वक्तव्य दिले म्हणून त्याला पक्षातून बाहेर काढण्यात येत नाही. भाजप त्यांच्या विचारांशी सहमत नाही, हे स्पष्टपणे त्यांना सांगितले जाते व भविष्यात असे वक्तव्य देऊ नये असा सल्ला त्यांना देण्यात येतो, असे सांगून, प्रत्येक वेळी हकालपट्टीचाच पर्याय अवलंबला तर कोणताही पक्ष अशा प्रकारे चालूच शकणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Apr 2009 16:41:50 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[हरियाणात सैनिकांची 'व्होट बॅंक']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/हरियाणात-सैनिकांची-व्होट-बॅंक-109041300050_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/हरियाणात-सैनिकांची-व्होट-बॅंक-109041300050_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[चंडिगड 
प्रत्येक ठिकाणी व्होट बॅंक वेगवेगळी असते. ही व्होट बॅंक जातीपातीच्या, धर्माच्या समीकरणावर बनते. पण हरियाणात मात्र ही व्होट बॅंक आहे, सैनिकांची. राज्यातील दहा जागांवर सैनिक व त्यांच्याशी संबंधित असलेल्यांची जवळपास साडेतीन लाख मते महत्त्वपूर्ण ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रत्येक ठिकाणी व्होट बॅंक वेगवेगळी असते. ही व्होट बॅंक जातीपातीच्या, धर्माच्या समीकरणावर बनते. पण हरियाणात मात्र ही व्होट बॅंक आहे, सैनिकांची. राज्यातील दहा जागांवर सैनिक व त्यांच्याशी संबंधित असलेल्यांची जवळपास साडेतीन लाख मते महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात सैनिक, माजी सैनिक व सैनिकांच्या विधवांची मिळून संख्या सव्वा तीन लाखाहून अधिक आहे. याशिवाय त्यांचे कुटुंबिय व या सर्वांचा प्रभाव पडणारी कुटंबे यांची संख्या बरीच होते. सहाजिकच ही सगळी एक व्होट बॅंक बनली आहे. त्यामुळे ही मंडळी कुणाकडे झुकतात, त्यावर बरेच काही अवलंबून आहे. देशातील सैन्यदलांत सर्वाधिक सैनिक हरियाणातील आहे, हेही इथे लक्षात घ्यायला हवे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील लढतीत, मुख्य लढत इंडियन नॅशनल लोकदल व भाजप यांची युती व कॉंग्रेस यांच्यात आहे. याशिवाय बहूजन समाज पक्ष व हरियाणा जनहित कॉंग्रेसही काही ठिकाणी प्रबळ आ हे. त्यामुळे काही जागी चौरंगी लढत आहे. सत्तारूढ कॉग्रेसने सैनिकांच्या विधवांसाठी व माजी सैनिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यांना पेन्शन, घर आदी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे सैनिकांची मते आपल्यालाच मिळतील, असे कॉंग्रेसला वाटत आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Apr 2009 16:26:23 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुत्तेमवारांसाठी 'दिल्ली बहोत दूर']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मुत्तेमवारांसाठी-दिल्ली-बहोत-दूर-109041300044_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मुत्तेमवारांसाठी-दिल्ली-बहोत-दूर-109041300044_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नागपूर 
नागपूर लोकसभा निवडणूक चुरशीच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री विलास मुत्तेमवारांसाठी पुन्हा एकदा दिल्ली गाठणे सोपे नाही.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0904/13/images/img1090413044_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PIB</td><td valign='top' align='right'>PIB</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>नागपूर लोकसभा निवडणूक चुरशीच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. केंद्रीय उर्जा राज्यमंत्री विलास मुत्तेमवारांसाठी पुन्हा एकदा दिल्ली गाठणे सोपे नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुत्तेमवार यांना भाजपचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहित यांचे जबर आव्हान आहे. याशिवाय बहूजन समाज पक्षाचे माणिक वैद्यही मुत्तेमवारांना त्रासदायक ठरणार आहेत. या मतदारसंघात २७ उमेदवार असले तरी खरी लढत या तिघांतच आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुत्तेमवारांना चिमूर मतदारसंघातून  निवडणूक लढवायची होती. पण पक्षश्रेष्ठींनी त्यांना नागपूरमध्ये रिंगणात उतरवले. अर्थात, मुत्तेमवार १९९९ व २००४  मध्ये येथून विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत शेतकर्‍यांच्या नाराजीचा मोठा फटका कॉंग्रेसला विदर्भात बसला होता. त्यामुळे विदर्भातील दहापैकी जेमतेम नागपूरची जागा मुत्तेमवारांना जिंकण्यात यश आले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुरोहित राम मंदिर मुद्यानंतर कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते. भाजपने त्यांना १९९१ मध्ये येथून तिकीट दिले होते. पण राजीव गांधी हत्येनंतर उसळलेल्या सहानुभूतीच्या लाटेत पुरोहित पराभूत झाले आणि दत्ता मेघे जिंकले. पण १९९६ मध्ये मात्र विजयाचा टिळा त्यांच्या भाळी लागला. पण १९९८ मध्ये त्यांना तिकिट न दिल्याने ते कॉंग्रेसमध्ये गेले. कॉंग्रेसने त्यांना १९९९ मध्ये रामटेकमधून लढवले. पण तेथूनही ते हरले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुढे त्यांनी विदर्भ राज्य पार्टी नावाच पक्ष स्थापन केला आणि २००४ मध्ये नागपूरची जागा लढवली. पण दुर्देव म्हणजे त्यांना अवघी २८ हजार मते मिळाली. मग पुरोहितांनी पुन्हा भाजपचा रस्ता धरला आणि आता ते पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बसपचे माणिक वैद्य अगदी आताआतापर्यंत भाजपचे जिल्हाप्रमुख होते. पण महिन्याभरापूर्वीच भाजप सोडून ते बसपमध्ये दाखल झाले आणि त्यांना तिकीट देण्यात आले. २००४ मध्ये बसपचा या मतदारसंघात काहीही प्रभाव पडलेला नव्हता. यावेळी बघूया, कोणाचा किती प्रभाव पडतोय ते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Apr 2009 16:07:51 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अण्णा द्रमुक+भाजप यूती?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अण्णा-द्रमुक-भाजप-यूती-109041300040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अण्णा-द्रमुक-भाजप-यूती-109041300040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[तिरुवनंतपुरम- अण्णा द्रमुक नेत्या जयललिता यांच्याशी निवडणुकांनंतर युती करण्‍याबाबत चर्चा सुरु असल्याचे सांगत अण्णा द्रमुक पुन्हा एकदा एनडीएमध्ये येण्याचे संकेत पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी दिले आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>अण्णा द्रमुक नेत्या जयललिता यांच्याशी निवडणुकांनंतर युती करण्‍याबाबत चर्चा सुरु असल्याचे सांगत अण्णा द्रमुक पुन्हा एकदा एनडीएमध्ये येण्याचे संकेत पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी दिले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणुकांनंतर जर बहुमतासाठी काही खासदार कमी पडले तर भाजप अण्णा द्रमुकची मदत घेऊ शकते या बाबत चर्चा सुरु असल्याचे अडवाणी म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एनडीएमध्ये सामिल व्हायचे का नाही हा निर्णय द्रमुकचा असून, आपण केवळ ही शक्यता व्यक्त केल्याचेही अडवाणी म्हणाले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Apr 2009 15:41:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सोनियांनी माफी मागावी- अडवानी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/सोनियांनी-माफी-मागावी-अडवानी-109041300027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/सोनियांनी-माफी-मागावी-अडवानी-109041300027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[थिरूवनंतपुरम 
भारताला बाहेरून येणार्‍या अतिरेक्यांपेक्षा देशातल्याच लोकांकडून जास्त धोका आहे, या कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपला उद्देशून केलेल्या विधानाबद्दल पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताला बाहेरून येणार्‍या अतिरेक्यांपेक्षा देशातल्याच लोकांकडून जास्त धोका आहे, या कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपला उद्देशून केलेल्या विधानाबद्दल पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवानी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून यासाठी सोनियांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सोनियांनी झारखंडमध्ये केलेल्या भाषणात भाजपवर जोरदार टीका केली होती. या भाषणाचा संदर्भ देऊन त्यांची विधाने धक्कादायक असल्याचे अडवानींनी सांगितले. सोनियांनी कुणाचेही नाव घेतलेले नसले तरी त्यांच्या टीकेचा रोख आमच्या पक्षाकडेच होता हे स्पष्ट होते, असे अडवानी म्हणाले. सोनियांना पक्षाची परंपरा माहित नसावी असे सांगून ते म्हणाले, १९६२ व १९६५ च्या युद्धात जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घेतलेल्या भूमिकेचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व लालबहादूर शास्त्री यांनीही कौतुक केले होते. एकदा तर १९६३ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी संघाची एक तुकडी पाठविण्यास नेहरूंनी संगितले होते. पण सोनियांना आपल्याचा पक्षाचा इतिहास माहिती असण्याची शक्यता नाही. त्यामुळेच त्या अशा प्रकारची विधाने करत असाव्यात, अशा शेलक्या शब्दांत अडवानींनी सोनियांवर टीका केली. सोनियांनी अशा विधानांबद्दल माफी मागायला पाहिजे किंवा अल कायदासह इतर विषयांवर आमच्याशी चर्चा करावी असे आव्हानही त्यांनी दिले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सोनियांचे हे विधान मुंबई हल्ल्याप्रकरणी आपण देशातर्फे मांडत असलेल्या भूमिकेलाही छेद देणारे आहे, असे अडवानी म्हणाले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Apr 2009 12:44:31 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विदेशातील ब्लॅकमनी भारतात आणणार- मरांडी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/विदेशातील-ब्लॅकमनी-भारतात-आणणार-मरांडी-109041300012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/विदेशातील-ब्लॅकमनी-भारतात-आणणार-मरांडी-109041300012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रांची- झारखंड विकास मोर्चाचा वचननामा झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी जाहीर केला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>झारखंड विकास मोर्चाचा वचननामा झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी जाहीर केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतदारांना आकर्षीत करण्‍यासाठी त्यांनी अनेक आश्वासनं यात दिली असून, विदेशी बँकांमध्ये जमा करण्‍यात आलेला भारतीय ब्लॅकमनी पुन्हा भारतात आणण्‍याचे आश्वासन त्यांनी आपल्या  जाहीरनाम्यात दिले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपशी युती करण्‍याच्या सार्‍या शक्यता नाकारात झारखंडच्या सर्वच जागांवर आपला पक्ष उमेदवार उभा करणार असल्याचेही मरांडी यांनी स्पष्ट केले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Apr 2009 12:00:37 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मायावतींवरील आरोप अमर यांना महागात पडणार?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मायावतींवरील-आरोप-अमर-यांना-महागात-पडणार-109041200054_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मायावतींवरील-आरोप-अमर-यांना-महागात-पडणार-109041200054_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वाराणसी- उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर व्यक्तीगत केलेली टीका समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमर सिंह यांना महागात पडण्याची शक्यता आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर व्यक्तीगत केलेली टीका समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमर सिंह यांना महागात पडण्याची शक्यता आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वाराणसीतील बेनियाबाग मैदानावर सपाची सभा झाली होती. यात अमर सिंह यांनी मायावती आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर टीका केली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांच्या या वक्तव्या विरोधात प्रशासनाने कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, स्थानिक प्रशासनाने अमर सिंहाचे भाषण असलेली ही सीडी निवडणुक आयोगाकडे पाठवली आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 12 Apr 2009 18:02:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मोदी, मायावती, प्रियंकांच्या आज सभा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मोदी-मायावती-प्रियंकांच्या-आज-सभा-109041200017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मोदी-मायावती-प्रियंकांच्या-आज-सभा-109041200017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसे देशातील नेत्यांनी आपल्या कामाचा आवाका वाढवण्‍यास सुरुवात केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा निवडणुकांची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसे देशातील नेत्यांनी आपल्या कामाचा आवाका वाढवण्‍यास सुरुवात केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील विविध पक्षांनी आपल्या प्रचाराला जोरदार प्रारंभ केला असून, आज भाजप नेते नरेंद्र मोदी यांची उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये प्रचारसभा घेत आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांची गाजीपुर,आणि वाराणसीत सभा होत आहे. ‍कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियंका गांधी आज अमेठी दौर्‍यावर असून, त्यांची येथे आज सभा होत आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 12 Apr 2009 14:05:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉंग्रेस-भाजपवर मायावतींची तोफ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/कॉंग्रेस-भाजपवर-मायावतींची-तोफ-109041200011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/कॉंग्रेस-भाजपवर-मायावतींची-तोफ-109041200011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[बलिया- गरिबांच्या घरी जेवन केल्याने आणि त्यांच्या घरी मुक्काम केल्याने गरिबीचा प्रश्न सुटत नसतो असा टोमणा कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांना लगावत कॉंग्रेस आणि भाजप हे गरिबांविरोधी पक्ष असल्याचा आरोप बसपा नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>गरिबांच्या घरी जेवन केल्याने आणि त्यांच्या घरी मुक्काम केल्याने गरिबीचा प्रश्न सुटत नसतो असा टोमणा कॉंग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांना लगावत कॉंग्रेस आणि भाजप हे गरिबांविरोधी पक्ष असल्याचा आरोप बसपा नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बलिया येथे झालेल्या प्रचार सभेत मायावती यांनी कॉंग्रेस आणि भाजपवर तोफ डागली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशात गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद वाढला असून, बेकारी आणि बेरोजगारी वाढवण्‍यात कॉंग्रेसचा हात असल्याचा आरोप मायावतींनी केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर प्रदेशमध्ये सर्वांना समान वागणूक देण्यात येत असून, राजा-महाराजांचे कुटूंब असो किंवा गांधी कुटूंब सर्वांना कायदा मोडल्यानंतर आपण शिक्षा केल्याचे सांगतानाच त्यांनी भाजप नेते वरुण गांधी यांच्यावर लावण्यात आलेल्या रासुकाचे समर्थन केले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 12 Apr 2009 12:48:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[झारखंडमध्ये 85उमेदवार निवडणुक रिंगणात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/झारखंडमध्ये-85उमेदवार-निवडणुक-रिंगणात-109041200009_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/झारखंडमध्ये-85उमेदवार-निवडणुक-रिंगणात-109041200009_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रांची- झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी 85 उमेदवार निवडणुक रिंगणात असून, 16 एप्रिल राज्यात निवडणुक होत आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी 85 उमेदवार निवडणुक रिंगणात असून, 16 एप्रिल राज्यात निवडणुक होत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात पहिल्या टप्प्यात चतरा, कोडरमा, खुंटी,पलामू, हजारीबाग,या महत्त्वाच्या मतदारसंघात निवडणुका घेतल्या जाणार आहेत. या निवडणुकांमध्ये झामुमो-कॉंग्रेस आणि भाजपमध्ये सरळ-सरळ लढत होणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चतरा मतदार संघातून 11 उमेदवार निवडणुक रिंगणात असून, राष्‍ट्रीय जनतादलानेही या जागेवर आपला उमेदवार उभा केला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 12 Apr 2009 12:45:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चौथ्या आघाडीची स्थापना खुर्चीसाठी- सोनिया]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/चौथ्या-आघाडीची-स्थापना-खुर्चीसाठी-सोनिया-109041100055_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/चौथ्या-आघाडीची-स्थापना-खुर्चीसाठी-सोनिया-109041100055_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जमुई (बिहार) 
कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज प्रथमच केंद्रातील सत्तेत भागीदार असलेल्या लालूप्रसाद यादव व रामविलास पासवान यांच्या पक्षांवर थेट तोफ डागत आपण कुणाचीही भीडभाड ठेवत नसल्याचे दाखवून दिले. या नेत्यांनी मुलायमसिंह यांच्यासमवेत स्थापन ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज प्रथमच केंद्रातील सत्तेत भागीदार असलेल्या लालूप्रसाद यादव व रामविलास पासवान यांच्या पक्षांवर थेट तोफ डागत आपण कुणाचीही भीडभाड ठेवत नसल्याचे दाखवून दिले. या नेत्यांनी मुलायमसिंह यांच्यासमवेत स्थापन केलेल्या चौथ्या आघाडीचा उल्लेख करून हे सगळे सत्तेची खुर्ची डोळ्यासमोर ठेवून केले जात असल्याची टीका त्यांनी केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चौथ्या आघाडीवर अतिशय शेलक्या शब्दांत टीका केली. 'हल्ली आघाड्या स्थापन करण्याची फॅशनच आली आहे. तिसरी आघाडी, चौथी आघाडी आणि अशा कितीतरी आघाड्या आगामी काळात येतील. या सगळ्या आघाड्या सत्ता डोळ्यासमोर ठेवूनच बांधल्या जातात. बाकी त्यामागे काहीही उद्देश नसतो, अशा शब्दांत त्यांनी चौथ्या आघाडीचे वाभाडे काढले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याआधीही अशा अनेक आघाड्या स्थापन झाल्या नि नाहिशाही झाल्या. पण यापैकी कोणतीच आघाडी जातीयवाद, गरीबी व दहशतवादाशी लढा देऊ शकली नाही, अशी टीका करून या प्रश्नांविरोधात लढण्याची ताकद दाखविणारी कॉंग्रेससारखी आघाडी तुम्ही कधी पाहिली आहे, काय असा सवालही त्यांनी केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांनी' कॉंग्रेसबरोबर सत्तेत भागिदारीही केली आणि आता टीकाही करताहेत, असे सांगून जेवढे पक्ष तेवढे नेते हल्ली झाले आहेत. पंतप्रधानपदासाठीही तेवढेच उमेदवार निर्माण झाले आहेत, असे त्यांनी पंतप्रधानपदाची आकांक्षा बाळगणार्‍या लालूप्रसाद यादव व रामविलास पासवानांचे नाव न घेता सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देश असा चालत नाही, असे सांगून मनमोहनसिंग हेच या पदासाठी योग्य उमेदवार आहेत. त्यांच्याकडे अनुभव व दूरदृष्टी असल्याचे सांगून त्यांनी मनमोहनसिंगांची तरफदारी केली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 11 Apr 2009 18:37:41 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चवथ्‍या टप्‍प्‍यातील निवडणूक अधिसूचना जारी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/चवथ्‍या-टप्‍प्‍यातील-निवडणूक-अधिसूचना-जारी-109041100051_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/चवथ्‍या-टप्‍प्‍यातील-निवडणूक-अधिसूचना-जारी-109041100051_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[राष्‍ट्रपती प्रतिभा पाटील यांनी अधिसूचना जारी केल्‍यानंतर चवथ्‍या टप्‍प्‍यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. चवथ्‍या टप्‍प्‍यात 8 राज्यांमध्‍ये 85 लोकसभा मतदार संघात निवडणुका होणार आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्‍ट्रपती प्रतिभा पाटील यांनी अधिसूचना जारी केल्‍यानंतर चवथ्‍या टप्‍प्‍यातील लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. चवथ्‍या टप्‍प्‍यात 8 राज्यांमध्‍ये 85 लोकसभा मतदार संघात निवडणुका होणार आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यात 7 मे रोजी राजस्थानातील 25 जागा, उत्तर प्रदेशात 18, पश्चिम बंगालमध्‍ये 17, हरियाणात 10, दिल्लीमध्‍ये 7, पंजाब 4, बिहार 3 आणि जम्मू-कश्मीरमध्‍ये एका जागेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी भरण्‍याची प्रक्रियाही सुरू झाली असून ती 18 एप्रिलपर्यंत चालणार आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 11 Apr 2009 17:12:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मी म्हातारी दिसते काय?- प्रियंका गांधी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मी-म्हातारी-दिसते-काय-प्रियंका-गांधी-109041100050_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मी-म्हातारी-दिसते-काय-प्रियंका-गांधी-109041100050_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[अमेठी
कॉंग्रेसची संभावना सव्वाशे वर्षांची म्हातारी अशी करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आज कॉंग्रेसच्या तरूण तुर्क नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले. मोदींच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता, 'मी तुम्हाला ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसची संभावना सव्वाशे वर्षांची म्हातारी अशी करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना आज कॉंग्रेसच्या तरूण तुर्क नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिले. मोदींच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता, 'मी तुम्हाला म्हातारी वाटते, का असा प्रतिप्रश्न करून त्यांनी मोदींच्या टीकेची वासलात लावली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बंधू राहूल गांधींच्या प्रचारासाठी प्रियंका येथे आल्या. त्यांच्या स्वागतासाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. गांधी कुटुंबिय नेहमीच अमेठीतील लोकांबरोबर असेल. अमेठीच्या जनतेने इतकी वर्षे साथ दिल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभारही मानले. अमेठीच्या विकासासाठी राहूल घेत असलेल्या मेहनतीबद्दलही त्यांनी यावेळी भाष्य केले.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/miscellaneous/special09/lselection09/0904/10/1090410081_1.htm' target=_blank>कॉंग्रेस सव्वाशे वर्षांची म्हातारी- मोदी</a></b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 11 Apr 2009 16:21:48 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डाव्याची धर्मांध भाजपला मदत- पंतप्रधान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/डाव्याची-धर्मांध-भाजपला-मदत-पंतप्रधान-109041100046_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/डाव्याची-धर्मांध-भाजपला-मदत-पंतप्रधान-109041100046_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कोची 
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज कम्युनिस्टांच्या गडात धडक मारून त्यांच्यावर जोरदार टीकेची तोफ डागली. डावे आणि तिसरी आघाडी धर्मनिरपेक्ष शक्तींना कमकुवत करून सांप्रदायिक भाजप आघाडीला सरकार स्थापनेसाठी मदत करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज कम्युनिस्टांच्या गडात धडक मारून त्यांच्यावर जोरदार टीकेची तोफ डागली. डावे आणि तिसरी आघाडी धर्मनिरपेक्ष शक्तींना कमकुवत करून सांप्रदायिक भाजप आघाडीला सरकार स्थापनेसाठी मदत करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डावी आघाडी किंवा कथित तिसर्‍या आघाडीला केंद्रात कधीही सत्ता स्थापन करता येणार नाही. पण त्यांच्या सवत्यासुभ्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांची मात्र विभागणी होईल. त्याचा फायदा भाजपला होईल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. बायपास सर्जरी झाल्यानंतर पंतप्रधानांनी घेतलेली ही पहिलीच प्रचार सभा होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऐक्य आणि सौहार्दासाठी प्रसिद्ध असलेले केरळवासीय धर्मांध भाजपचे सरकार केंद्रात येऊ न देण्यासाठी डाव्यांना मदत करणार नाहीत, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. सत्तेच्या लोण्यासाठीच एकत्र आलेल्या आघाडीच्या कडबोळ्याला निवडायचे की पाच वर्षे स्थिर सरकार देणार्‍या कॉंग्रेस आघाडीला पुन्हा एकदा संधी द्यायची असे दोन पर्याय लोकांपुढे आहेत, असे ते म्हणाले. केरळमध्ये दीर्घकाळ राज्य करणार्‍या डाव्यांनी नेहमीच चुकीची भूमिका घेतली आहे, असे इतिहास सांगतो, असे स्पष्ट करून महात्मा गांधींनी चलेजाव चळवळ सुरू केली तेव्हाही डावे त्यात सहभागी झाले नव्हते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 11 Apr 2009 16:07:08 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉंग्रेसला आता आमचे महत्त्व कळाले- मुलायम]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/कॉंग्रेसला-आता-आमचे-महत्त्व-कळाले-मुलायम-109041100043_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/कॉंग्रेसला-आता-आमचे-महत्त्व-कळाले-मुलायम-109041100043_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[लखनौ 
आम्हाला खिजगणतीत न धरण्याचा कॉंग्रेसचा निर्णय आता त्यांच्या अंगलट आला आहे. आमचे महत्त्व काय आहे ते त्यांना आता समजतेय, अशा शब्दात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी कॉंग्रेसवर टीका केली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>आम्हाला खिजगणतीत न धरण्याचा कॉंग्रेसचा निर्णय आता त्यांच्या अंगलट आला आहे. आमचे महत्त्व काय आहे ते त्यांना आता समजतेय, अशा शब्दात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी कॉंग्रेसवर टीका केली.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लालू प्रसाद यादव, मुलायमसिंह यादव व रामविलास पासवान यांनी संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत उतरायला हवे होते, असे विधान पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी काल पत्रकार परिषदेत केले होते. त्यावर बोलताना मुलायम यांनी ही टीका केली. ते म्हणाले, आम्ही एकत्र लढायला हवे होते ही जाणीव कॉंग्रेसला झालीय, पण तिला आता फार उशीर झालाय. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आम्ही सर्वांनी एकत्र लढावे असे पंतप्रधानांना वाटत होते, तर त्यांनी त्याचवेळी चर्चांमध्ये हस्तक्षेप का केला नाही. त्यांच्याकडे वेळ आणि पर्याय अशा दोन्ही गोष्टी होत्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्या चौथ्या आघाडीची उत्तर प्रदेश व बिहारमध्ये जोरदार हवा झाली असून सर्व विरोधकांना आम्ही पाणी पाजू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 11 Apr 2009 15:50:46 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['उमेदवार असावा ऐसा गुंडा....']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/-उमेदवार-असावा-ऐसा-गुंडा-109041100033_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/-उमेदवार-असावा-ऐसा-गुंडा-109041100033_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई 
राज्यात पहिल्या टप्प्यात होणार्‍या १३ मतदारसंघातील निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी 'उमेदवार व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा' हा निकष लक्षात घेतलेला दिसतोय. या तेरा मतदारसंघातील निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरलेल्या तब्बल २४६ पैकी ४२ उमेदवार ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात पहिल्या टप्प्यात होणार्‍या १३ मतदारसंघातील निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी 'उमेदवार व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा' हा निकष लक्षात घेतलेला दिसतोय. या तेरा मतदारसंघातील निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरलेल्या तब्बल २४६ पैकी ४२ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यातील अनेकांवर गंभीर गुन्हे आहेत. (२४२ उमेदवारांचाच तपशील हाताशी लागला आहे.) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भंडारा-गोंदिया हा एकमेव मतदारसंघ कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या उमेदवारांचा आहे. बाकी चंद्रपूरमध्ये सर्वाधिक सात उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. अमरावती व नांदेडमध्ये हेच प्रमाण सहा असे आहे. परभणीमध्ये फक्त एका उमेदवारावर गुन्हे दाखल आहेत. बाकी प्रत्येक मतदारसंघात गुन्हे नोंदविलेले उमेदवार आहेतच. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विशेष म्हणजे साधनशुचितेच्या बाता मारणार्‍या भाजपच्या सातपैकी पाच उमेदवारांवर गुन्हे नोंदवले गेले आहेत. म्हणजे पक्षाचे ७१ टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. पण भाजपची प्रमुख प्रतिस्पर्धी कॉंग्रेसही फार मागे नाही. पक्षाने उतरवलेल्या आठपैकी चार उमेदवारांवर गुन्हे नोंदवले गेलेले आहेत. शिवसेनेने याबाबतीत कॉंग्रेसशी 'युती' केलेली असून त्यांचेही सहापैकी चार उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. बाकी बहूजन समाज पक्षाचे दोन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक, समाजवादी पक्षाचा एक, अकरा अपक्ष व इतर पक्षांचे १४ उमेदवारही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या सगळ्या उमेदवारांवर गुन्हेगारी आरोप असले तरी यापैकी फक्त चंद्रपूरहून आयएनडी या पक्षाचे उमेदवार असलेल्या मधुकर विठ्ठलराव निस्ताने यांच्यावर गुन्हे सिद्ध झाले आहेत. यातील काही उमेदवारांवरील आरोप तर अतिशय गंभीर असे आहेत. हिंगोलीतून उभ्या असलेल्या विनायक श्रीराम भिसे यांच्यावर तर खून, खुनाचा प्रयत्न, दुसर्‍याला इजा करणे यासारखे गंभीर आरोप आहेत. हिंगोलीतील शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यावर लाच घेण्याचा गंभीर गुन्हा आहे. याशिवाय दंगलीचाही आरोप आहे. नागपूरमधून उभे असलेल्या भाजपच्या बनवारीलाल पुरोहितांवर चोरीसह इतर बरेच आरोप आहेत. भाजपचेच गडचिरोलीतून उभे असलेले अशोक नेते, अकोल्यातील संजय धोत्रे, चंद्रपूरमधील हंसराज अहिर, नांदेडमधील संभाजी पवार यांच्यावरही काही ना काही गुन्हे दाखल आहेत. शिवसेनेचे बुलढाण्यातील प्रतापराव जाधव, यवतमाळमधील भावना गवळी, अमरावतीतील आनंदराव अडसूळ यांच्यावरही काही गुन्हे आहेत. कॉंग्रेसचे नांदेडमधील उमेदवार भास्करराव खतगावकर, चंद्रपूरमधील नरेश पुगलिया, यवतमाळमधील हरिभाऊ राठोड, रामटेकमधील मुकूल वासनिक यांच्यावर गुन्हे आहेत. हिंगोलीतून उभ्या असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुर्यकांता पाटील यांच्यावरही गुन्हा आहे. पण यापैकी काहींवरचे गुन्हे फारसे गंभीर नाहीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे सगळे पाहता, मतदारांनी अतिशय सावधगिरीने आणि विचार करून उमेदवारांना मत दिले पाहिजे. अन्यथा, कायदे बनविणार्‍या सभागृहात कायदे मोडणारी मंडळी पोहोचतील.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 11 Apr 2009 12:44:08 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉंग्रेस सव्वाशे वर्षांची म्हातारी- मोदी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/कॉंग्रेस-सव्वाशे-वर्षांची-म्हातारी-मोदी-109041000081_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/कॉंग्रेस-सव्वाशे-वर्षांची-म्हातारी-मोदी-109041000081_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[बलिया 
भाजपचे तेजतर्रार नेते व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभर प्रचार दौर्‍यात कॉंग्रेसवर जोरदार टीका करण्याचा धडाका लावला आहे. कॉंग्रेस म्हातारी झाली असून तिला जेवढ्या लवकर निरोप देता येईल, तेवढा द्यायला हवा, असे आवाहन त्यांनी येथे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपचे तेजतर्रार नेते व गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभर प्रचार दौर्‍यात कॉंग्रेसवर जोरदार टीका करण्याचा धडाका लावला आहे. कॉंग्रेस म्हातारी झाली असून तिला जेवढ्या लवकर निरोप देता येईल, तेवढा द्यायला हवा, असे आवाहन त्यांनी येथे केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ते म्हणाले, की कॉंग्रेसचे वय आता १२५ वर्षांचे झाले आहे. या वयात हा पक्ष कोणाचेही भले करू शकणार नाही. हा पक्ष ना कोणत्या राज्यात बदल घडवू शकेल किंवा कोणत्याही समस्येचा सामना करू शकेल. देशाला तरूण सरकार पाहिजे आहे. भाजप केवळ २९ वर्षाचा तरूण पक्ष आहे. भाजपमध्येच महागाई व दहशतवाद निपटून काढण्याची क्षमता आहे. कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात तीन रूपये किलोने गहू देण्याचे आश्वासन दिले आहे, पण गुजरात सरकार गेल्या सात वर्षांपासून दोन रूपये किलोने गहू देते आहे, याकडे लक्ष वेधत त्यांनी कॉंग्रेसच्या जाहिरनाम्याची खिल्ली उडवली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्यान, या मुद्यावर कॉंग्रेसने तातडीने मोदींना उत्तर दिले असून भाजपची विचारधारा म्हातारी असून देशाला मागे घेऊन जाणारी आहे, असे पक्षाचे प्रवक्ते अश्विनीकुमार यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसची तुलना सव्वाशे वर्षाच्या म्हातारीशी करण्याबद्दल भांबवलेले मोदी आपल्यावरील संस्कारानुसारच टीका करत आहेत, असा चिमटा त्यांनी काढला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 10 Apr 2009 19:42:12 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शिवसेनेची 'पंचतारांकित' वचने]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/शिवसेनेची-पंचतारांकित-वचने-109041000080_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/शिवसेनेची-पंचतारांकित-वचने-109041000080_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई 
शिवसेनेने आज जाहीर केलेल्या आपल्या वचननाम्यात दहशतवाद संपविण्याचे बांगलादेशीय घुसखोरांना हाकलण्याचे, शेतकर्‍यांना कर्जमाफीचे व अबाधित वीजपुरवठ्याचे आश्वासन दिले आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या या वचननाम्यात वेगळे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसेनेने आज जाहीर केलेल्या आपल्या वचननाम्यात दहशतवाद संपविण्याचे बांगलादेशीय घुसखोरांना हाकलण्याचे, शेतकर्‍यांना कर्जमाफीचे व अबाधित वीजपुरवठ्याचे आश्वासन दिले आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या या वचननाम्यात वेगळे असे काहीही नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसेनेने सामान्यांसाठीचा हा वचननामा ओबेराय ट्रायडंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाहीर करून एक नवा पायंडा पा़डला. उद्धव यावेळी म्हणाले, की देशात विशेषतः महाराष्ट्रात परिवर्तनाचा माहौल आहे. लोकही शिवसेनेच्या बरोबर आहेत. त्यामुळे यावेळी आम्हाला सर्वाधिक जागा मिळतील यात काही शंका नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, खासदार भारतकुमार राऊत, सुभाष देसाई हेही यावेळी उपस्थित होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत २६ नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करून दहशतवाद निपटून काढण्यासाठी पोटासारखा कायदा बनविण्यास व संसद हल्ला प्रकरणातील फाशीची शिक्षा झालेल्या अफझल गुरूला फाशीवल लटकावण्यास शिवसेनेने या वचननाम्यात पाठिंबा दर्शवला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकांना बहुद्देशीय ओळखपत्र देण्याच्या मागणीवरही यात भर देण्यात आला असून निवडणुकीनंतर केंद्रात सत्ता आल्यानंतर देशातील बांगलादेशी घुसखोरांना हाकलून देण्याची व घुसखोरीला आळा घालण्यासाठी योग्य ते उपाय करण्याची गरज यात व्यक्त करण्यात आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शेतकर्‍यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे सांगताना त्यांच्यावरील सर्व कर्ज माफ करण्याचे वचन यात दिले आहे. शेतकर्‍यांना पद्म पुरस्कारच नव्हे तर भारतरत्नही देण्याचे वचन दिले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील वीज भारनियमनाचा उल्लेख करून लोकांना विना अडथळा वीज पुरविण्यास कटिबद्ध असल्याचे वचन यात देण्यात आले आहे. शिवसेनेच्याच काळात एन्ऱॉन प्रकल्प समुद्रात बुडविण्यात आला. त्यामुळे आता शिवसेना अखंडित वीज कशी देणार असा प्रश्न आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या वचननाम्यावर राज ठाकरे यांच्या मराठी मुद्याचा प्रभाव यातही जाणवला आहे. स्थानिकांना नोकर्‍यांत आरक्षण देण्यासही वचनबद्ध असल्याचे यात म्हटले आहे. मुंबईसह पूर्ण महाराष्ट्रात विकासासाठी पैसा गोळा करणे, शेतकर्‍यांना समर्थन मुल्य जाहीर करणे, मुंबईतील बंद गिरण्यांतील कामगारांचे पुनर्वसन करणे, महाराष्ट्र- कर्नाटक सीमा वाद सोडविणे आदी मुद्देही या वचननाम्यात आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 10 Apr 2009 19:18:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पवार नेमके कुणाबरोबर?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/पवार-नेमके-कुणाबरोबर-109041000059_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/पवार-नेमके-कुणाबरोबर-109041000059_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई 
तिसर्‍या आघाडीशी 'गुप्तगू' करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर आज गोंदियात सभा घेऊन आपण कॉंग्रेसच्याही जवळ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पवारांनी पीटीआयला दिलेल्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>तिसर्‍या आघाडीशी 'गुप्तगू' करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर आज गोंदियात सभा घेऊन आपण कॉंग्रेसच्याही जवळ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पवारांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतलेली नाही, असे स्पष्ट करत असताना, तिकडे मार्क्सवादी नेते प्रकाश करात यांनी पवार निवडणुकीनंतर तिसर्‍या आघाडीबरोबरच येतील, असा विश्वासही व्यक्त केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पवारांच्या या हालचालींनी भल्याभल्यांना गोंधळात टाकले आहे. पवार निवडणुकीनंतरही कॉंग्रेसबरोबर रहाणार की नाही, हा या घडीचा लाखमोलाचा प्रश्न आहे. त्याचे सकारात्मक उत्तर आज तरी मिळत नाहीये. ओरीसातील भुवनेश्वर येथे बुधवारी बिजू जनता दलाच्या नवीन पटनाईकांसह तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांबरोबर एका व्यासपीठावर आलेल्या पवारांनी या नेत्यांशीही गुप्तगू सुरू केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या पाठोपाठ आलेल्या मुलाखतीत त्यांनी निवडणुकीनंतर सगळे काही ठरेल, असे सांगत 'पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण अजूनही असल्याचे स्पष्ट केले.' तिकडे त्यांचे मार्क्सवादी साथी प्रकाश करात यांना पवार आपल्याबरोबरच येतील, असा ठाम विश्वास आहे. आणि गोंदियात राष्ट्रवादीच्याच उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या सोनिया गांधींना मात्र पवार निवडणुकीनंतरही आपल्याबरोबरच राहतील असा सध्या तरी विश्वास आहे. या सगळ्या गोंधळात्मक परिस्थितीनंतरही पवार कुणाबरोबर हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. पवारांनाही ते माहिती नसावे अशी चर्चा आहे. </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 10 Apr 2009 16:22:01 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सोनियांची गोंदियात भाजपवर टीका]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/सोनियांची-गोंदियात-भाजपवर-टीका-109041000061_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/सोनियांची-गोंदियात-भाजपवर-टीका-109041000061_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[साकोली 
धर्मांध विष ओकणार्‍या जातीयवादी शक्ती आणि त्यांचे नेते यांना लोक ओळखून आहेत, अशा शब्दांत कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज भाजप नेते वरूण गांधी यांचे नाव न घेता टीका केली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>धर्मांध विष ओकणार्‍या जातीयवादी शक्ती आणि त्यांचे नेते यांना लोक ओळखून आहेत, अशा शब्दांत कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज भाजप नेते वरूण गांधी यांचे नाव न घेता टीका केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार व नागरी वाहतूक मंत्री प्रफूल्ल पटेल यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत सोनिया बोलत होत्या. सोनियांच्या या राज्यातील पहिल्या प्रचारसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही व्यासपीठावर होते. सोनियांनी यावेळी परंपरा मोडून कॉंग्रेसऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>धर्मांध शक्तींवर टीका करताना सोनियांनी कुणाचेच नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख वरूण यांच्या दिशेनेच होता. धर्मांधता, जातीयवाद आणि प्रांतीयवाद करणारे पक्ष कोणते आहेत, याची देशाला कल्पना आहे. यांचेच नेते विद्वेषी वक्तव्य करतात आणि पकडलेल्या अतिरेक्यांना अफगाणिस्तानात पाहुण्यांसारखे घेऊन जातात, अशी टीकाही त्यांनी केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचेही सोनियांनी कौतुक केले. त्यांच्याकडे अनुभव आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता असल्यानेच कॉंग्रेस आघाडी पाच वर्षे स्थिर सरकार देऊ शकली याकडेही त्यांनी लक्ष वेधले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विदर्भात सोनियांनी घेतलेल्या सभेला मोठे महत्त्व आहे. विदर्भात गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला नागपूर वगळता एकही जागा मिळू शकली नव्हती. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 10 Apr 2009 16:16:59 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[तिसऱ्या आघाडीची भूमिका महत्त्वाची-पवार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/तिसऱ्या-आघाडीची-भूमिका-महत्त्वाची-पवार-109041000045_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/तिसऱ्या-आघाडीची-भूमिका-महत्त्वाची-पवार-109041000045_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पवारांनी काही दिवसांपूर्वी याला होकार दिला नंतर नकार अशा द्विधा अवस्थेत अजूनही पवार अडकले असून, पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण कायम असल्याचे संकेत दिले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सध्या देशात शाळा महाविद्यालयातील परीक्षांप्रमाणे स्थिती निर्माण झाली असून, तिसऱ्या आघाडीत जायचे का नाही हे परीक्षे प्रमाणेच प्रॅक्टीकलच्या गुणांवर आधारीत असल्याचे सांगत पुन्हा एकदा पवारांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतली नसल्याचे स्पष्ट केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणुकांनंतर डाव्या पक्षांनी तयार केलेल्या तिसऱ्या आघाडीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांचा विचार करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पवार म्हणाले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 10 Apr 2009 16:03:40 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लोकसभेत पोहोचण्याचा गुंडांचा 'वाम'मार्ग]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लोकसभेत-पोहोचण्याचा-गुंडांचा-वाम-मार्ग-109041000041_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लोकसभेत-पोहोचण्याचा-गुंडांचा-वाम-मार्ग-109041000041_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पाटणा 
कायदे कितीही कडक असले तरी पळवाटाही तितक्याच आहेत. म्हणूनच बिहारमध्ये दोषी ठरलेल्या अनेक गुंड नेत्यांनी आपल्या बायकांना खासदार बनविण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. या बाहूबली नेत्यांचे वर्चस्व पहाता या बायका निवडूनही येतील कदाचित.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कायदे कितीही कडक असले तरी पळवाटाही तितक्याच आहेत. म्हणूनच बिहारमध्ये दोषी ठरलेल्या अनेक गुंड नेत्यांनी आपल्या वामांगींना अर्थात बायकांना खासदार बनविण्याचा 'मार्ग' अवलंबला आहे. या बाहूबली नेत्यांचे वर्चस्व पहाता या बायका निवडूनही येतील कदाचित. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यातील अनेक बाहुबली नेत्यांना न्यायालयाने निवडणूक लढविण्यास बंदी केली आहे. म्हणून त्यांनी आपल्या बायकांना निवडणुकीत उतरवले आहे. राष्ट्रीय जनता दलाचा नेता मोहम्मद शहाबुद्दीन लोकजनशक्ती पक्षाचे सूरजसिंह उर्फ सुरजभान, खासदार राजेश रंजन अर्थात पप्पू यादव व माजी खासदार आनंद मोहन यांचा यात समावेश आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शहाबुद्दीन यांनी पत्नी हिना शहाबुद्दीन यांना सीवान या मतदारसंघातून उतरवले आहे. राष्ट्रीय जनता दलाने तिला तिकिट दिले आहे. सूरजभान यांनी पत्नी वीणा देवीला नवादातून लोकसभेत पाठविण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. गुन्हेगारी प्रकरणातच तुरूंगात बंद असलेल्या खासदार आनंद मोहन यांनी पत्नी लव्हली आनंदला कॉंग्रेसतर्फे शिवहर लोकसभा मतदारसंघातून उतरवले आहे. राजदचे बाहुबली खासदार पप्पू यादवला न्यायालयाने निवडणूक लढविण्यास बंदी केल्यानंतर त्याने पत्नी रंजीत रंजनला कॉंग्रेसच्या तिकिटावर सुपौल मतदारसंघातून लोकसभेवर पाठविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याशिवाय राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष व व आमदार प्रदीप कुमार जोशी या सध्या तुरूंगात बंद असलेल्या नेत्यानेही पत्नी रश्मी जोशी यांना काराकट मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवले आहे. दंगलीप्रकरणी बरीच वर्षे गजाआड असलेल्या माजी मंत्री संजय सिंह यांची पत्नी सुनीला देवी नवादातून लढत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याशिवाय अनेक बाहुबली उमेदवारांनी आपल्या बायकांना निवडणुकीत उतरवले आहे.</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 10 Apr 2009 14:44:14 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राजस्थानातील 'लक्ष'वेधी उमेदवार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/राजस्थानातील-लक्ष-वेधी-उमेदवार-109041000042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/राजस्थानातील-लक्ष-वेधी-उमेदवार-109041000042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जयपूर- निवडणुक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले जातात आणि पैसे खर्च केले जातात. यात कोट्यवधीची गुंतवणूक केली जाते. देशातील अनेक मतदार संघातील काही उमेदवार तर असे आहेत, की त्यांचा निवडणुक खर्चच कोटीच्या घरात आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणुक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे वाटले जातात आणि पैसे खर्च केले जातात. यात कोट्यवधीची गुंतवणूक केली जाते. देशातील अनेक मतदार संघातील काही उमेदवार तर असे आहेत, की त्यांचा निवडणुक खर्चच कोटीच्या घरात आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>परंतु मागील पंचवार्षीक निवडणुकीत राजस्थानातील 105 उमेदवारांनी केवळ पाच लाख रुपये खर्च करत निवडणुक लढल्याची माहिती निवडणुक आयोगाने दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सर्वात कमी खर्च केलेल्या उमेदवारांत बिकानेर आणि अजमेर येथील उमेदवारांचा नंबर लागतो त्यांनी केवळ पाच लाखात निवडणुक लढल्याचे म्हटले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 10 Apr 2009 14:23:18 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अडवाणींविरोधात निवडणुक आयोगाकडे तक्रार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अडवाणींविरोधात-निवडणुक-आयोगाकडे-तक्रार-109041000030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अडवाणींविरोधात-निवडणुक-आयोगाकडे-तक्रार-109041000030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[अहमदाबाद- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जगदीप मर्चंट नावाच्या एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली असून, अडवाणींनी गांधीनगरमध्ये आल्यानंतर निवडणुक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अतिरिक्त मुख्य निवडणुक अधिकारी टी नटराजन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 10 Apr 2009 12:42:27 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉग्रेस उमेदवाराचा 'आयपीएल' प्रचार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/कॉग्रेस-उमेदवाराचा-आयपीएल-प्रचार-109041000029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/कॉग्रेस-उमेदवाराचा-आयपीएल-प्रचार-109041000029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- मतदारांना आकर्षीत करण्यासाठी उमेदवार आणि पक्ष विविध युक्त्या लढवत आहेत. एका कॉग्रेस उमेदवाराने आपला प्रचार करण्यासाठी आयपीएल सामन्यांचा आधार घेतला असून, त्याने  आपल्या वेबसाइटवर आयपीएल स्कोर देण्याची व्यवस्था केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मतदारांना आकर्षीत करण्यासाठी उमेदवार आणि पक्ष विविध युक्त्या लढवत आहेत. एका कॉग्रेस उमेदवाराने आपला प्रचार करण्यासाठी आयपीएल सामन्यांचा आधार घेतला असून, त्याने  आपल्या वेबसाइटवर आयपीएल स्कोर देण्याची व्यवस्था केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आयपीएल सामन्यांना आफ्रिकेत सुरुवात होणार असून, या दरम्यान निवडणुका असल्याने मतदारांना आकर्षीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कॉग्रेस उमेदवार महाबळ मिश्रा यांनी दिली आहे. इंडियन प्रिमीयर लिगच्या सामन्यांचा स्कोरही यावर देण्यात येणार आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 10 Apr 2009 12:38:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बिहारींनी 'मनसे' निवडून दिले परप्रांतीयांना]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/बिहारींनी-मनसे-निवडून-दिले-परप्रांतीयांना-109041000026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/बिहारींनी-मनसे-निवडून-दिले-परप्रांतीयांना-109041000026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पाटणा 
मुंबई व महाराष्ट्रातून बिहारींना हाकलण्याच्या मोहिमेचे 'राज'कारण सुरू असताना खुद्द बिहारचे लोक मात्र परप्रांतीयांचे अगदी 'मनसे' स्वागत करत असल्याचा इतिहास आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0904/10/images/img1090410026_1_1.jpg' Alt='father' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> ''<font  style='font-size:11pt; color:#000000'>नाना, मी आणि विशाल ऑफिसमध्ये जात आहोत. फ्लॅटचं दार बाहेरून लावून घेतलं आहे व किल्ल्या माझ्याबरोबरच घेऊन जातेय. म्हातारपणामुळं तुमचं डोकं काही ठिकाणावर राहत नाही. तुम्ही दार उघड ठेवाल. हल्ली सोसायटीमध्ये चोर्‍या फार होत आहेत. लाइटचं बिल फार येतंय म्हणून कटाउट काढून घेतलाय.''</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'></font><br/>''<font  style='font-size:11pt; color:#800080'>भूक लागेल म्हणून दोन पोळ्या आणि थोडीशी भाजी डब्यात ठेवली आहे. तितकीच खाऊन घ्या. उगीच सारखं काही खाण्यासाठी अधाशीपणा करून डबे हुडकू नका. कारण जास्त खा-खा करून तुमची तब्येत बिघडली तर ऑफिस सोडून आम्हाला तुमचंच निस्तरावं लागेल.'' </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>''<font  style='font-size:11pt; color:#000000'>राघू पोपटासाठी त्याच्या पिंजर्‍यामध्ये डाळ आणि पाणी ठेवलं आहे. मांजरीवर लक्ष ठेवा. ती त्याचा घास घ्यायला टपलीय. 'राघू तुमच्या हलगर्जीपणामुळे उडून गेला तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे. मी सांगितलेलं डोक्यात उतरलंय की नाही? बरं निघते मी. लक्ष ठेवा.'' </font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'>विजयाने अशा असंख्य सूचना नानांना दिल्या व त्यांना फ्लॅटमध्ये 'कोंडून' विशालबरोबर ऑफिसमध्ये निघून गेली. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या काही वर्षांपासून असंच चाललं होतं. नाना रिटायर झाल्यापासून एकुलता एक मुलगा, विशालबरोबर राहत होते. स्वत:जवळ जे होतं ते मुलाच्या नावावर करून दिलं होतं. आता मुलगा आणि सून जसं ठेवतील तसं राहणं भाग होतं. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>म्हातारपणामुळे भूक पण लागायची. काही नवीन खायची इच्छा व्हायची. पण दोन पोळ्या आणि थंड भाजी एवढ्यावरच त्यांना दिवस काढावा लागायचा. करमणुकीचे काहीच साधन नसायचे. लाइटचं बिल जास्त येतं म्हणून कटाउट काढल्यामुळे टिव्ही, टेप, रेडिओ सगळं बंद होतं. गरम होत असलं तर जुन्या रद्दी पेपरचा पंखा करून स्वतः वारं घ्यावं लागायचं. वेळ जावा म्हणून तोच पेपर वाचायचा. काही जुने पेपर तर सारखे सारखे वाचून तोंडपाठ झाले होते. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0904/10/images/img1090410026_1_2.jpg' Alt='popat' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>नाना आणि राघू पोपट फ्लॅटमध्ये दिवसभर एकटे असायचे. राघू पिंजर्‍यामध्ये तर नाना फ्लॅटमध्ये कोंडलेले. नानांना या जगण्याचा कंटाळाच आला होता, पण काही करू शकत नव्हते. कारण परस्वाधीनता. आजही तसंच झालं होतं. नानाचा काही केल्या वेळ जात नव्हता. त्यांनी दुपारी तीन-चार वाजेपर्यंत काहीच खाल्लं नव्हतं आणि राघूनेही काहीच खाल्लं नव्हत. दोघे एकाच प्रकारच्या बंधनामध्ये होते. कोंडलेले. दोघांच्या समोर अन्न होत पण खायचं सुख नव्हतं.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'>नानांना सुनेचे शब्द आठवले - 'राघू तुमच्या हलगर्जीपणामुळे उडून गेला तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे.'  </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नानांनी बराच वेळ विचार केला आणि मनामध्ये काही निश्चय केल्याप्रमाणे अचानक उठले पिंजर्‍याचं दार उघडलं व राघूला पकडून खिडकीच्या बाहेर मोकळ्या हवेत सोडून दिले. इतक्या वर्षांपासून बंदिस्त असलेला तो पक्षी एक क्षणामध्ये आकाशात भरारी मारून उडून गेला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नानांना आपण केलेल्या कृत्यामुळे सून आणि मुलाच्या रागाला बळी पडण्याची भीती तर वाटली पण मनाच्या एका कोपर्‍यामध्ये दोन बद्ध जीवांपैकी एकाची सुटका झाल्याच समाधान पण होतं </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 10 Apr 2009 12:33:54 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अब्दुल्ला कुट्टी यांच्या कारवर दगडफेक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अब्दुल्ला-कुट्टी-यांच्या-कारवर-दगडफेक-109041000024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अब्दुल्ला-कुट्टी-यांच्या-कारवर-दगडफेक-109041000024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कन्नूर- माकपतून हकालपट्टी करण्यात आलेले खासदार ए पी अब्दुल्ला कुट्टी यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>माकपतून हकालपट्टी करण्यात आलेले खासदार ए पी अब्दुल्ला कुट्टी यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली.    </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पोलिस आधीकारी एम बी आझाद यांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालड भागात आली असता अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर दगडफेक केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एका निवडणुक प्रचार सभेत सहभागी होण्यासाठी जात असताना त्यांच्या कारवर हा हल्ला करण्यात आला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 10 Apr 2009 12:02:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वायको विरुधूनगरमधून निवडणुक लढवणार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/वायको-विरुधूनगरमधून-निवडणुक-लढवणार-109041000023_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/वायको-विरुधूनगरमधून-निवडणुक-लढवणार-109041000023_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[चेन्नई- लिट्टे प्रमुख प्रभाकरण याच्या समर्थनार्थ वक्तव्य करणारे वायको तमिळनाडूतील विरुधूनगर येथून निवडणूक लढवणार आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लिट्टे प्रमुख प्रभाकरण याच्या समर्थनार्थ वक्तव्य करणारे वायको तमिळनाडूतील विरुधूनगर येथून निवडणूक लढवणार आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अन्नाद्रमुकशी युती केल्यानंतर जागा वाटपाचा तिढा संपुष्टात आल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रभाकरण याच्या केसालाही धक्का लागला तर तमिळनाडूत रक्ताचे पाट वाहतील अशी धमकी त्यांनी एका जाहीर प्रचारसभेतून दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्रीलंकेतील तमिळ नागरिकांवर सरकारचा अत्याचार सुरू असून, हाच मुख्य मुद्दा करत त्यांनी निवडणुक लढण्याचा निर्णय घेतला आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 10 Apr 2009 12:01:15 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[झारखंडमध्ये कॉग्रेस आमदार निलंबित]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/झारखंडमध्ये-कॉग्रेस-आमदार-निलंबित-109041000020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/झारखंडमध्ये-कॉग्रेस-आमदार-निलंबित-109041000020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रांची- पक्षाचे नियम तोडत इतर पक्षांना मदत केल्याचा आरोप करत आणि राजदच्या तिकिटावर लोकसभा निवडणुका लढवणाऱ्या थॉमस हांसदा या कॉग्रेसच्या माजी आमदाराची पक्षाने हकालपट्टी केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पक्षाचे नियम तोडत इतर पक्षांना मदत केल्याचा आरोप करत आणि राजदच्या तिकिटावर लोकसभा निवडणुका लढवणाऱ्या थॉमस हांसदा या कॉग्रेसच्या माजी आमदाराची पक्षाने हकालपट्टी केली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पक्षाने तिकिट नाकारल्याने नाराज झालेल्या थॉमस यांनी राजदच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाने त्यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 10 Apr 2009 11:55:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['पेन्शनी'त निघालेले नेते निवडणुकीबाहेर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/-पेन्शनी-त-निघालेले-नेते-निवडणुकीबाहेर-109041000018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/-पेन्शनी-त-निघालेले-नेते-निवडणुकीबाहेर-109041000018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
लोकसभा निवडणुकीच्या महाकुंभमेळ्यात अनेक दिग्गज उतरले असले तरी अनेक दिग्गजांनी मात्र याकडे पाठ फिरवली आहे. अनेक वर्षे संसद गाजविणार्‍या या दिग्गजांच्या कर्तृत्वाला वयाचा अडसरही लागला आणि त्यांनी या लोकशाहीतल्या मोठ्या उत्सवाचे 'प्रेक्षक' ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा निवडणुकीच्या महाकुंभमेळ्यात अनेक दिग्गज उतरले असले तरी अनेक दिग्गजांनी मात्र याकडे पाठ फिरवली आहे. अनेक वर्षे संसद गाजविणार्‍या या दिग्गजांच्या कर्तृत्वाला वयाचा अडसरही लागला आणि त्यांनी या लोकशाहीतल्या मोठ्या उत्सवाचे 'प्रेक्षक' म्हणून भूमिका स्वीकारणे पसंत केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपचे नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यंदा प्रथमच निवडणुकीत नाहीयेत. वाजपेयींची तब्बेत साथ देत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. तिकडे पश्चिम बंगालमध्ये लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निलंबित केल्यानंतर त्यांनी आता निवडणूक न लढविण्याचा फैसला केलाय. पश्चिम बंगालचे तब्बल दोन दशके मुख्यमंत्री राहिलेल्या ज्योती बसूंही निवडणुकीच्या रिंगणाबाहेर आहेत. ज्योतिबाबूंची पंतप्</font><font style='font-size:11pt;'>रध</font><font style='font-size:11pt;'>ानपदाची बस १९९६ मध्ये पक्षाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चुकली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माजी पंतप्रधान व्हि. पी. सिंह व चंद्रशेखर व कॉंग्रेसी नेते ए.बी.ए गनी खान चौधरी या तिन्ही दिवंगत नेत्यांची अनुपस्थिती या निवडणुकीत जाणवते आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्माही निधन पावल्यामुळे या निवडणुकीत नाहीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याशिवाय नारायणदत्त तिवारी, बलराम जाखड, शिवचरण मातूर, नवल किशोर शर्मा, सय्यद सिब्ते रजी, रामेश्वर ठाकूर, आर. एल. भाटीया, एस. सी. जमीर व प्रभा राव या ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांना कॉंग्रेसने पेन्शनीत काढून त्यांना राज्यपाल केले आहे. त्यामुळे हे नेतेही आता लोकसभेत दिसण्याची शक्यता नाही. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 10 Apr 2009 11:49:03 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['पंतप्रधानांबद्दल आदर, पण अमेरिकन प्रेमाला आक्षेप']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/-पंतप्रधानांबद्दल-आदर-पण-अमेरिकन-प्रेमाला-आक्षेप-109040900082_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/-पंतप्रधानांबद्दल-आदर-पण-अमेरिकन-प्रेमाला-आक्षेप-109040900082_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पंतप्रधान डॉ.‍मनमोहनसिंग यांच्या निष्ठेबद्दल आम्हाला तसूभरही शंका नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे. परंतु त्यांच्या अमेरिकन प्रेमाला आमचा आक्षेप आहे, असे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांनी सांगितले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान डॉ.‍मनमोहनसिंग यांच्या निष्ठेबद्दल आम्हाला तसूभरही शंका नाही. त्यांच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे. परंतु त्यांच्या अमेरिकन प्रेमाला आमचा आक्षेप आहे, असे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एनडीटीव्हीशी बोलतांना श्री.भट्टाचार्य यांनी सांगितले की, डॉ.मनमोहनसिंग यांची मी आदर करतो. कारण ते सत्यवादी आणि विद्वान अर्थतज्ज्ञ आहे. मी त्यांचा धोरणांचा विरोध करतो. विशेषता: त्यांच्या अमेरिकन प्रेमाला विरोध करतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नंदीग्राममध्ये झालेल्या हिसांचाराची आम्ही जाबाबदारी टाळत नसल्याचे त्यांनी सांगितले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 09 Apr 2009 21:54:51 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लोकसभा पुन्हा त्रिशंकू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लोकसभा-पुन्हा-त्रिशंकू-109040900081_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लोकसभा-पुन्हा-त्रिशंकू-109040900081_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[लोकसभेच्या निवडणुका आता काही आठवड्यांवर आल्या असतांना 'द वीक' ने केलेल्या पाहणीत आगामी लोकसभेत  कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळणार नाही. सर्वात जास्त 234 जागा संयुक्त पुरोगामी आघाडीला  (संपुआ) मिळणार आहे. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 186 ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभेच्या निवडणुका आता काही आठवड्यांवर आल्या असतांना 'द वीक' ने केलेल्या पाहणीत आगामी लोकसभेत कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळणार नाही. सर्वात जास्त 234 जागा संयुक्त पुरोगामी आघाडीला (संपुआ) मिळणार आहे. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 186 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस 144 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. तर भारतीय जनता पक्षाला 140 जागा मिळणार आहे. तिसरी आघाडी किंग मेकरची भूमिका बजविणार असून त्यांना 112 जागांवर विजय मिळणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान म्हणून भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांना सर्वात जास्त 15 टक्के मते मिळाली आहे. तर डॉ.मनमोहनसिंग यांना 14 टक्के मतदारांची पसंती आहे. 11 टक्के लोकांची पसंती सोनिया गांधींकडे तर 10 टक्के  मतदारांची पसंती राहूल गांधी आहे. मायावतींना नऊ टक्के तर वाजपेयींना आठ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संपुआ आघाडीत कॉंग्रेस 144, समाजवादी पक्ष 32, राष्ट्रवादी कॉंग्रेस 13, डिएमके व सहयोगी पक्ष 13, तृणमूल  कॉंग्रेस 11, राजद आणि लोकजनशक्ती पार्टी 15, युडीएफ दोन, नॅशनल कॉन्फरन्स तीन आणि झारखंड मुक्ती मोर्चास एक जागा मिळणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजप नेतृत्वाखाली रालोओस 186 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यात भाजप 140, जनता दल  (युनायटेड) 18, शिवसेना 12, आसाम गण परिषद पाच, अकाली दल पाच, आरएलडी चार आणि आयएनएलडीला दोन जागा मिळणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तिसर्‍या आघाडीत डाव्या पक्षांना 33, बसपा 29, एआयएडीएमके आणि सहयोगी पक्ष 24, तेलगू देसम 14, बीजू  जनता दल नऊ, जनता दल (संयुक्त) दोन, एचव्हीएम एक, चिरंजीवचा पक्षाला दोन तर इतरांना नऊ जागा दर्शविण्यात आल्या आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाहणीनुसार 37 टक्के लोकांनी संपुआ चांगले सरकार देवू शकते, असे मत व्यक्त केले आहे. तर रालोओस 27  टक्के मते मिळाली आहेत. 14 टक्के लोकांची पसंती तिसर्‍या आघाडीला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>21 <font  style='font-size:11pt; color:#000000'>टक्के लोकांनी जागतिक मंदीला महत्वाचा प्रश्न म्हटले आहे. तर 17 टक्के लोकांनी राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. 14 टक्के लोकांनी भ्रष्टाचारास प्राधान्य दिले आहे. महागाई रोखण्यात संपुआ सरकार अपयशी ठरल्याचे मत 32  टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. तसेच दशतवाद रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे मत 26 टक्के लोकांनी व्यक्त  केले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 09 Apr 2009 20:34:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[टायटलर, सज्जनकुमारचे तिकीट कापले]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/टायटलर-सज्जनकुमारचे-तिकीट-कापले-109040900076_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/टायटलर-सज्जनकुमारचे-तिकीट-कापले-109040900076_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[शिख विरोधी दंगातून क्लिन चीट मिळालेल्या जगदीश टायटलर आणि सज्जनकुमार यांचे ति‍कीट अखेरी कापण्यात आले. पत्रकार जरनैलसिंग याने गृहमंत्री पी.चिंदबरम यांच्यावर पत्रकाराने बूट फेकल्याच्या प्रकरणानंतर  शिख बांधवांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याप्रकरणी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>शिख विरोधी दंगातून क्लिन चीट मिळालेल्या जगदीश टायटलर आणि सज्जनकुमार यांचे ति‍कीट अखेरी कापण्यात आले. पत्रकार जरनैलसिंग याने गृहमंत्री पी.चिंदबरम यांच्यावर बूट फेकल्याच्या प्रकरणानंतर शिख बांधवांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. याप्रकरणी पंजाबमध्ये आंदोलन झाले. यामुळे या दोन्ही नेत्यांना माघार घेण्यास लावण्याचा निर्णय कॉंग्रेसला घ्यावा लागला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिल्ली उत्तर पूर्वमधून कॉंग्रेसच्या तिकीटावर टायटलर निवडणूक लढणार होते. परंतु 1984 सालच्या दिल्लीतील शीख  दंगल प्रकरणातील आरोपी काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना सीबीआयने क्लिन चिट दिल्याचा निषेध करत एका शीख पत्रकार जरनैलसिंग याने केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या दिशेने जोडा भिरकावला होता. तसेच पंजाबमध्ये आंदोलन सुरु झाले होते. यामुळे कॉंग्रेसने टायटलर यांच्या उमेदवारीचा फेरविचार करण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस प्रवक्ता जर्नादन द्विवेदी यांनी जगदीश टायटलर आणि सज्जनकुमार निवडणूक लढविणार नसल्याचे आज जाहीर केले. कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी हा निर्णय घेतल</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>आहे. या दोन्ही मतदार संघातील नवीन नावाबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><a href='http://marathi.webdunia.com/miscellaneous/special09/lselection09/0904/09/1090409072_1.htm' target=_blank>टायटलरचा चेंडु सोनियांच्या कोर्टात</a></font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 09 Apr 2009 19:59:12 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[टायटलर यांचा चेंडू सोनियांच्या कोर्टात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/टायटलर-यांचा-चेंडू-सोनियांच्या-कोर्टात-109040900072_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/टायटलर-यांचा-चेंडू-सोनियांच्या-कोर्टात-109040900072_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[शिख विरोधी दंगातून क्लिन चीट मिळालेल्या जगदीश टायटलर यांच्यावर पत्रकाराने बूट फेकल्याच्या प्रकरणानंतर शिख बांधवांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यामुळे जगदीश टायटलर यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबतचा निर्णय कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसचे नवी दिल्लीतील उमेदवार जगदिश टायटलर यांनी आपल्या उमेदवारीचा निर्णय पक्षाध्यक्षा सोनिया गांधीच घेतील, असे सांगून चेंडू त्यांच्या कोर्टात ढकलला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या श</font><font style='font-size:11pt;'>ीख विरोधी द</font><font style='font-size:11pt;'>ंगलीप्रकरणी टायटलर यांना क्ल</font><font style='font-size:11pt;'>ीन चीट मिळाल्य</font><font style='font-size:11pt;'>ानंतर संतप्त भावना उमटल्या होत्या. त्यातच याप्रकरणी एका पत्रकाराने गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्य दिशेने बूट फेकल्यानंतर तर या प्रकरणाचे गांभीर्य वाढून टायटलर यांच्या उमेदवारीवर संक्रात आली होती.  </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिल्ली उत्तर पूर्वमधून कॉंग्रेसच्या तिकीटावर टायटलर निवडणूक लढणार होते. परंतु 1984 सालच्या दिल्लीतील शीखविरोधी दंगलीत ते आरोपीही होते. पण नुकतेच सीबीआयने त्यांना क्लीन चिट दिल्याचा निषेध करत जरनैलसिंग या शीख पत्रकाराने केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या दिशेने जोडा भिरकावला होता. त्यानंतर पंजाबमध्येही आंदोलन सुरु झाले होते. यामुळे कॉंग्रेसने टायटलर यांच्या उमेदवारीचा फेरविचार करण्याचे संकेत यापूर्वीच दिले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पत्रकार परिषदेत बोलतांना टायटलर यांनी सांगितले की, 1984 च्या दंगल प्रकरणी माझ्या विरोधात गुन्हा दाखल झाला नाही. तसेच 1999 या प्रकरणातून मला क्लिन चीट मिळाली होती. माध्यमांना हे प्रकरण समजले नाही. मला पक्षाने उमेदवारी दिली आहे. आता त्याबाबतचा निर्णय कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर सोडला आहे. त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य असेल, असे ते म्हणाले.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 09 Apr 2009 18:51:36 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राजकारण हे गंभीर माध्यम- प्रकाश झा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/राजकारण-हे-गंभीर-माध्यम-प्रकाश-झा-109040900069_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/राजकारण-हे-गंभीर-माध्यम-प्रकाश-झा-109040900069_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पाटणा 
पाटणा साहिबमध्ये परस्परांविरोधात उतरलेल्या अभिनेता शत्रुघ्न सिन्हा व शेखर सुमन यांना चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पाटणा साहिबमध्ये परस्परांविरोधात उतरलेल्या अभिनेता शत्रुघ्न सिन्हा व शेखर सुमन यांना चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतः झा बिहारमधील बेतिया मतदारसंघातून लोकजनशक्ती पक्षातर्फे निवडणूक लढवत आहेत. चित्रपट अभिनेते केवळ 'चमकोगिरी' करण्यासाठी राजकारणात उतरत असतात काय असे विचारले असता, ही बाब सगळ्यांसाठी खरी नसते, असे सांगून लोकांमध्ये काम करून ओळख निर्माण केलेले अनेक कलावंत राजकारणात आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. राजकारण हे आपल्या मायभूमीसाठी व तेथील रहिवाशांसाठी गंभीरपणे काही करू पाहण्याचे माध्यम असल्याचे मी स्वतः मानतो, असेही ते म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दामूल या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त फिल्मनंतर झा यांनी कमर्शियल व आर्टचा संकर करून अनेक फिल्म्स केल्या. त्या गाजल्याही. आता ते राजनीती ही फिल्म बनवत आहेत. ज्यात कतरीना कैफही आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 09 Apr 2009 18:44:59 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गांधी घराण्याचा बालेकिल्ला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/गांधी-घराण्याचा-बालेकिल्ला-109040900071_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/गांधी-घराण्याचा-बालेकिल्ला-109040900071_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रायबरेली 
काही मतदारसंघ विशिष्ट घराण्यांचे म्हणून ओळखले जातात. रायबरेली आणि अमेठी हे त्यापैकीच एक. या दोन्ही मतदारसंघांवर नेहरू-गांधी घराण्याचे राज्य असते. यावेळीही काही वेगळी परिस्थिती नाही.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>काही मतदारसंघ विशिष्ट घराण्यांचे म्हणून ओळखले जातात. रायबरेली आणि अमेठी हे त्यापैकीच एक. या दोन्ही मतदारसंघांवर नेहरू-गांधी घराण्याचे राज्य असते. यावेळीही काही वेगळी परिस्थिती नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रायबरेलीपासून सुलतानपूरपर्यंत प्रत्येक घराच्या छतावर कॉंग्रेसचा ध्वज फडकतो आहे. दारावर सोनिया, राहूल व प्रियंकाचे पोस्टर्स दिसत आहेत. अमेठी लोकसभा मतदारसंघातील राज्यातील सत्ताधारी बहूजन समाज पक्षाच्या ताब्यात असलेल्या गौरीगंज या विधानसभा मतदारसंघातही कॉंग्रेसचाच ध्वज फडकताना दिसतोय. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रायबरेली विधानसभा मतदारसंघात अखिलेश सिंह हे अपक्ष निवडून आले आहेत. पण तरीही या शहरात कॉंग्रेसचेच वर्चस्व आहे. स्वतः सिंह हे माजी कॉंग्रेस नेतेच आहेत. सोनिया गांधी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्या तेव्हा अवघे शहर जणू त्यांना पाठिंबा द्यायला रस्त्यावर आले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सोनियांच्या विरोधात भाजपचे आर. बी. सिंह, बहूजन समाज पक्षाचे आर. एस. कुशवाह निवडणुकीत उतरले आहेत. अमेठीत भाजपचे प्रदीप धौरी व बसपचे आशीष शुक्ला रिंगणात आहेत. राहूल गांधींचा मतदारसंघ असलेल्या अमेठीत कडवी टक्कर देण्याचा या दोघांचाही इरादा आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रायबरेली मतदारसंघावर सुरवातीपासूनच नेहरू-गांधी घराण्याचे वर्चस्व आहे. १९५७ मध्ये फिरोज गांधी या मतदारसंघातून लञले. १९६७ मध्ये इंदिरा गांधींनी या मतदारसंघातून निवडणूक लढली. पण १९७७ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना धक्कादायकरित्या पराभव पत्करावा लागला आणि जनता पार्टीचे राजनारायण लोकसभेत जाऊन पोहोचले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यानंतर १९८० मध्ये इंदिरा गांधी पुन्हा एकदा जिंकल्या. पण त्या आंध्र प्रदेशातील मेंढक येथूनही जिंकल्या असल्याने त्यांनी रायबरेलीचा राजीनामा दिला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत अरूण नेहरू जिंकले. पुढे १९९६ व ९८ च्या निवडणुकीत या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व होते. या काळात गांधी घराण्यापैकी कुणीही निवडणुकीत उतरले नव्हते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>२००४ मध्ये सोनियांनी निवडणूक जिंकली, पण लाभाच्या पदावरून झालेल्या आरोपावरून त्यांनी राजीनामा दिला. मग पुन्हा झालेल्या पोटनिवडणुकीत त्या चार लाख मतांनी विजयी झाल्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेठी मतदारसंघात १९७७ मध्ये संजय गांधींनी निवडणूक लढवली होती. १९८० मध्येही ते निवडून आले. पण त्यांच्या निधनानंतर ८१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत राजीव गांधी मोठ्या बहूमताने निवडून आले होते. १९८४ मध्येही त्यांनी येथूनच निवडणूक लढवली आणि ते निवडून गेले. आता राहूल गांधी या मतदारसंघातून दुसर्‍यांदा निवडून जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 09 Apr 2009 17:05:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अडवाणींनाही नाही विजयाची शाश्वती?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अडवाणींनाही-नाही-विजयाची-शाश्वती-109040900065_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अडवाणींनाही-नाही-विजयाची-शाश्वती-109040900065_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[अहमदाबाद- एनडीएला बहुमत मिळेल असे मला वाटत नाही असे वक्तव्य करून भाजपच्या विजयी अभियानातील हवा पक्षाच्याच नेत्या सुषमा स्वराज यांनी काढली होती. आता पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनीही असेच काहीसे वक्तव्य करून कार्यकर्त्यांमधला जोष कमी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>एनडीएला बहुमत मिळेल असे मला वाटत नाही असे वक्तव्य करून भाजपच्या विजयी अभियानातील हवा पक्षाच्याच नेत्या सुषमा स्वराज यांनी काढली होती. आता पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनीही असेच काहीसे वक्तव्य करून कार्यकर्त्यांमधला जोष कमी केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अडवाणी यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज भरला. यानंतर त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना रात्री पार्टीही दिली. यात मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासावर बोट ठेवत. कार्यकर्त्यांमध्ये </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>2004<font  style='font-size:11pt; color:#000000'>च्या निवडणुकांप्रमाणेच अतिआत्मविश्वास दिसून येत असून, त्यांनी थोडे धीराने घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांसह नेतेही आवाक झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>2004<font  style='font-size:11pt; color:#000000'>च्या निवडणुकांच्या पराभवाचे मोठे कारण भाजप कार्यकर्त्यांचा अतिआत्मविश्वास हेच होते असे सांगताना आताही कार्यकर्त्यांमध्ये मला हा दिसून येत असल्याने त्यांनी सावधगिरी बाळगावी असा सल्लाही अडवाणींनी कार्यकर्त्यांना दिला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 09 Apr 2009 15:48:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉंग्रेस यंदा २३ जागा जास्त लढवतेय]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/कॉंग्रेस-यंदा-२३-जागा-जास्त-लढवतेय-109040900029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/कॉंग्रेस-यंदा-२३-जागा-जास्त-लढवतेय-109040900029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. कॉंग्रेससाठी तर विशेषच. पाच वर्षे आघाडीचा संसार करून झाल्यानंतरही पक्षाने उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन प्रमुख राज्यांत 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. हा निर्णय किती यशस्वी ठरला ते ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>यंदाची लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे. कॉंग्रेससाठी तर विशेषच. पाच वर्षे आघाडीचा संसार करून झाल्यानंतरही पक्षाने उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन प्रमुख राज्यांत 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. हा निर्णय किती यशस्वी ठरला ते निवडणुकीनंतर कळणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने ५४३ पैकी ४१७ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी फक्त १४५ जिंकल्या होत्या. यावेळी पक्ष ४४० जागा लढवत आहे. त्यामुळे यावेळी त्यापेक्षा जास्त जागा मिळतील, अशी पक्षाला अपेक्षा आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पक्षाचे नेते जयराम रमेश यांच्या मते, या वेळची निवडणूक चुरशीची आहे. पण तरीही कॉंग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील अशी आशाही आहे. कॉंग्रेस आघाडीतून तमिळनाडूतील पीएमके हा पक्ष गेल्याचा धक्का मोठा असल्याचे ते म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अटलबिहारी वाजपेयींची अनुपस्थिती मोठ्या प्रमाणात जाणवेल. कारण लालकृष्ण अडवानींच्या नावावर मते मिळणार नाहीत, असा दावा करून कॉंग्रेसला गेल्या पाच वर्षातील विकासकामाच्या जोरावर मते मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 09 Apr 2009 11:55:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉग्रेसशी फारकतीचे पवारांचे संकेत]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/कॉग्रेसशी-फारकतीचे-पवारांचे-संकेत-109040900028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/कॉग्रेसशी-फारकतीचे-पवारांचे-संकेत-109040900028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भुवनेश्वर- तिसऱ्या आघाडीसह बीजू जनता दलाच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या भाषणाने विरोधकांऐवजी कॉग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीतील नेत्यांना धडकी भरली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>तिसऱ्या आघाडीसह बीजू जनता दलाच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या भाषणाने विरोधकांऐवजी कॉग्रेस आणि संयुक्त पुरोगामी आघाडीतील नेत्यांना धडकी भरली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तिसऱ्या आघाडीत आपण जाणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही पवार यांनी भुवनेश्वरमध्ये झालेल्या सभेत माकप नेते सीताराम येचुरी यांच्यासमवेत प्रचारसभा घेतली. तूर्तास कॉग्रेसशी आघाडी असली तरी निवडणुकांनंतर संपुआमध्ये जाणे बंधनकारक नसल्याचे सांगत त्यांनी कॉग्रेसशी फारकत घेण्याचे संकेत दिले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जागा वाटपापासूनच पवार यांनी कॉग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केला असून, तिसरी आघाडी स्थापन झाल्यानंतर पवार यांनी सारे पर्याय खुले असल्याचे म्हटले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 09 Apr 2009 11:46:12 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लालू+मुलायम+पासवान आज वाराणसीत]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लालू-मुलायम-पासवान-आज-वाराणसीत-109040900027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लालू-मुलायम-पासवान-आज-वाराणसीत-109040900027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वाराणसी- समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव, राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि रामविलास पासवान सपाचे नविन सरचिटणीस संजय दत्त यांच्यासह आज वाराणसीत प्रचार सभा घेणार आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव, राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि रामविलास पासवान सपाचे नविन सरचिटणीस संजय दत्त यांच्यासह आज वाराणसीत प्रचार सभा घेणार आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सपाचे उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्‍यात आले आहे. या तीन नेत्यांनी आघाडी स्थापन केल्याने कॉंग्रेस पक्ष चांगलाच अडचणीत सापडला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज सभा झाल्यानंतर हे नेते बरेली आणि गोरखपुर येथे सभा होणार आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 09 Apr 2009 11:14:29 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आयोध्येतून उमांचा प्रचाराचा शुभारंभ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/आयोध्येतून-उमांचा-प्रचाराचा-शुभारंभ-109040900021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/आयोध्येतून-उमांचा-प्रचाराचा-शुभारंभ-109040900021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- लालकृष्ण अडवाणींना आपले समर्थन असल्याचे सांगितल्यानंतर आता भाजश नेत्या उमा भारती आयोध्येतून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लालकृष्ण अडवाणींना आपले समर्थन असल्याचे सांगितल्यानंतर आता भाजश नेत्या उमा भारती आयोध्येतून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज उमा भारती यांची आयोध्येत सभा असून, यात त्या अडवाणींना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर करण्‍याची शक्यता आहे. उमा यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार अडवाणी यांना आपला पाठिंबा असल्याचे यापूर्वच जाहीर केले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 09 Apr 2009 10:50:18 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[देवेगौडा कोट्यधीश तर बंगाराप्पा लक्ष्मीपती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/देवेगौडा-कोट्यधीश-तर-बंगाराप्पा-लक्ष्मीपती-109040900019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/देवेगौडा-कोट्यधीश-तर-बंगाराप्पा-लक्ष्मीपती-109040900019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[हासन- जनता दल सेक्युलर प्रमुख एच डी देवेगौडा यांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या पाठोपाठ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस बंगाराप्पा यांनीही आपला अर्ज दाखल केला असून, उभय नेत्यांनी यात आपली संपत्ती जाहीर केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>जनता दल सेक्युलर प्रमुख एच डी देवेगौडा यांनी काल आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्या पाठोपाठ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस बंगाराप्पा यांनीही आपला अर्ज दाखल केला असून, उभय नेत्यांनी यात आपली संपत्ती जाहीर केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माजी पंतप्रधान आणि एका पक्षाचे प्रमुख असलेल्या देवेगौडांकडे 2.92 कोटीची मालमत्ता असून, या व्यतिरिक्त आपल्याकडे काही नसल्याचे त्यांनी म्हटले आहेत तर बंगाराप्पा यांनी आपल्याकडे केवळ 15 लाख रुपयांची नगदी आणि जमीन असल्याचे आपल्या अर्जात नमूद केले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 09 Apr 2009 10:11:57 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पवार तिसर्‍या आघाडीत येणार:करात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/पवार-तिसर्‍या-आघाडीत-येणार-करात-109040800085_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/पवार-तिसर्‍या-आघाडीत-येणार-करात-109040800085_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिसर्‍या आघाडीसोबत येण्यास तयार आहेत, असा दावा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश कारत यांनी केला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तिसर्‍या आघाडीसोबत येण्यास तयार आहेत, असा दावा मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश कारत यांनी केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्री. करात यांनी सांगितले की, लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान यांच्यासारख्या नेत्यांनी कॉंग्रेसशी नाते तोडले आहे. आता शरद पवार तिसर्‍या आघाडीशी हातमिळवणीस तयार आहे. यामुळे संयुक्त पुरोगामी आघाडक्ष केंद्रात सरकार कसे बनविणार? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 08 Apr 2009 22:54:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मोदी पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार: रावल]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मोदी-पंतप्रधानपदासाठी-योग्य-उमेदवार-रावल-109040800082_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मोदी-पंतप्रधानपदासाठी-योग्य-उमेदवार-रावल-109040800082_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[उद्योग जगतानंतर आता अभिनेता परेश रावलने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार सांगितले आहे. रावल यांच्या वक्तव्यामुळे भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आडवाणी का मोदी असा प्रश्न निर्माण झाला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>उद्योग जगतानंतर आता अभिनेता परेश रावलने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार सांगितले आहे. रावल यांच्या वक्तव्यामुळे भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आडवाणी का मोदी असा प्रश्न निर्माण झाला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपने पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून लालकृष्ण आडवाणी यांचे नाव जाहीर केले आहे. परंतु भाजप उमेदवाराच्या प्रचाराच्या सभेनंतर बोलतांना श्री.रावल यांनी केंद्रात भाजपाची सत्ता येणार असल्याचे सांगितले. मोदी यांची सुस्ती करतांना ते म्हणाले की, मोदीच्या कार्यकाळात गुजरातचा विकास झाला आहे. मोदी ठरविलेले काम पूर्ण करतात. यामुळे त्याच्या शासनाने उल्लेखनीय यश मिळविले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 08 Apr 2009 21:57:37 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मॅच फिक्सिंगचा मुद्दा उपयोगाचा नाही: अझर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मॅच-फिक्सिंगचा-मुद्दा-उपयोगाचा-नाही-अझर-109040800079_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मॅच-फिक्सिंगचा-मुद्दा-उपयोगाचा-नाही-अझर-109040800079_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मॅच फिक्‍सिंगप्रकरणी आपल्यावर झालेले आरोप हा निवडणुकीचा मुद्दाच असू शकत नाही, अशा शब्दांत भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि कॉंग्रेस उमेदवार मोहंमद अझरुद्दिन यांनी विरोधकांच्या प्रयत्नांवर टीका केली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मॅच फिक्‍सिंगप्रकरणी आपल्यावर झालेले आरोप हा निवडणुकीचा मुद्दाच असू शकत नाही, अशा शब्दांत भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि कॉंग्रेस उमेदवार मोहंमद अझरुद्दिन यांनी विरोधकांच्या प्रयत्नांवर टीका केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अझहरुद्दीन यांना उमेदवारी मिळाल्यामुळे मॅच फिक्सिंगचा मुद्दा प्रचारात मांडणार असल्याचे भाजपासह इतर विरोधी पक्षांनी जाहीर केले. त्याबाबत अझर म्हणाला की, मॅच फिक्सिंग मुद्‌द्‌याचा विरोधकांना उपयोग होणार नाही. क्रिकेटमधील आपली कारकीर्द लोकांपर्यंत पोचण्यास आपल्याला मदत करेल. तसेच आयात केलेला उमेदवार असा शिक्का आपल्यावर मारण्यानेही काहीच फरक पडणार नाही.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 08 Apr 2009 20:29:48 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[युपीमध्ये 'एकला चलो रे' चा निर्णय योग्य]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/युपीमध्ये-एकला-चलो-रे-चा-निर्णय-योग्य-109040800067_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/युपीमध्ये-एकला-चलो-रे-चा-निर्णय-योग्य-109040800067_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[राज्यात एकूण ८० जागा आहेत. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने नऊ जागा मिळवल्या होत्या. सहा जागांवर त्यांचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर होते. आता यावेळी कॉंग्रेस ५७ जागांवर लढत आहे. यातल्या किमान वीस जागी कॉंग्रेस पहिल्या किंवा दुसर्‍या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0904/08/images/img1090408067_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर प्रदेशात मुलायमसिंहांच्या सायकलवर बसण्याचे नाकारून कॉंग्रेसने त्यांना 'हात' दाखवून अवलक्षण केलेले नाही. उत्तर प्रदेशातील कॉंग्रेसच्या गतकामगिरीचा नीट आढावा घेतल्यास ही बाब स्पष्ट होते. कॉंग्रेसने सुरवातीला समाजवादी पक्षाबरोबर युती करणार असल्याची हवा केली आणि आयत्यावेळी पंधरा जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. कॉंग्रेसने समाजवादी पक्षाला चर्चेत गुंतवत ठेवत ही चाल खेळली असली तरी त्यामागे मोठा विचार होता. गेल्या काही वर्षापासून या राज्यात पक्षाची स्थिती ढासळलेली आहे. ती मजबूत करायची असेल तर त्यासाठी स्वतंत्रपणे लढणे गरजेचे होते. तोच निर्णय आयत्यावेळी घेण्यात आला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात एकूण ८० जागा आहेत. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने नऊ जागा मिळवल्या होत्या. सहा जागांवर त्यांचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर होते. आता यावेळी कॉंग्रेस ५७ जागांवर लढत आहे. यातल्या किमान वीस जागी कॉंग्रेस पहिल्या किंवा दुसर्‍या क्रमांकावर रहाण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ स्वबळावर लढण्याचा निर्णय चुकीचा नव्हता. पण त्याचवेळी पक्षाने समाजवादी पक्षाला ठोकर मारताना छोट्या छोट्या पक्षांशी मात्र युती केली आहे. यात आर. के चौधरी यांची राष्ट्रीय स्वाभीमान पार्टी, सोनेलाल पटेल यांचा अपना दल व महान पार्टी यांचा समावेश आहे. कॉंग्रेसला मुलायमसिंह जेवढ्या जागा देत होते, त्यापेक्षा दुप्पट जागांवर कॉंग्रेसचे तगडे उमेदवार मैदानात आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला नऊ जागा मिळाल्या असल्या तरी १२.०४ टक्के मते मिळाली होती. त्या आधी ९९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला १४.७२ मते मिळाली होती व १० जागा पदरात पडल्या होत्या. २००२ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने ४०२ जागी उमेदवार उभे केले होते. त्यात पक्षाला ८.९९ टक्के मते मिळाली आणि २५ जागा. २००७ च्या निवडणुकीत पक्षाने ३९३ जागी उमेदवार उभे केले आणि २२३ जागी अमानत जप्त झाली. ८.८४ टक्के मते मिळवून पक्षाने २२ जागा कमावल्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे सगळे पाहिल्यानंतर गेल्या दोन निवडणुकीच्या तुलनेत पक्षाची आजची स्थिती बरी आहे. अमेठी, रायबरेली, सुलतानपूर, कुशीनगर येथे कॉंग्रेस मजबूत आहे. मुरादाबादमध्ये अझहरूद्दीनच्या विजयात फारसा अडसर येईल, असे वाटत नाही. रामपूरमधून नूरबानो, धोरहरा येथून जतिन प्रसाद, उन्नाव येथून अनू टंडन, कानपूरहून श्रीप्रकाश जैसवाल, फरुखाबाद येथून सलमान खुर्शीद, प्रतापगडहून रत्ना सिंह, बदायूं येथील सलीम शेरवानी, देवरिया येथून बालेश्वर यादव व मिर्झापूरहून रमेश दुबे मजबूत आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यावेळी बसपा, सपा, भाजप व कॉंग्रेस असा चौकोनी मुकाबला असल्याने कॉंग्रेसला गेल्यावेळेच्या तुलनेत जास्त जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटायला नको. सध्या तरी 'एकला चलो रे'चा कॉंग्रेसचा निर्णय योग्य वाटतो आहे. निकालानंतर काय दिसते ते बघूया.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 08 Apr 2009 17:58:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>नई दुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ओळखपत्र काढताना बिप्स वैतागली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/ओळखपत्र-काढताना-बिप्स-वैतागली-109040800058_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/ओळखपत्र-काढताना-बिप्स-वैतागली-109040800058_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- बोल्ड गर्ल म्हणून परिचीत असलेल्या बिपाशा बसुला निवडणुक ओळखपत्र काढताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागल्याने ती जाम वैतागली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>बोल्ड गर्ल म्हणून परिचीत असलेल्या बिपाशा बसुला निवडणुक ओळखपत्र काढताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागल्याने ती जाम वैतागली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एका मोग्झीनच्या प्रदर्शनानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत तिने आपल्याला कराव्या लागलेल्या कसरतींचा पाढा वाचला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणुक म्हटलं की आपल्या अंगावर काटा येतो, परंतु निवडणुकीत मतदान करणे आपल्याला आपवडत असल्याचे ती म्हणते. मतदान हा एकच चान्स असा असतो की आपण ज्यात देशाचा नेता निवडू शकतो आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला मत देऊ शकोत असे तिचे म्हणणे आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणुक ओळखपत्र तयार करताना आपल्याला असंख्य अडचणी आल्याने या प्रक्रियेत काही बदल करण्‍याची गरज तिने व्यक्त केली आहे. जॉन अब्राहम हा आपला चांगला मित्र असला तरी त्याच्याशी लग्न करण्याचा कोणताही विचार नसल्याचे ती म्हणाली. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 08 Apr 2009 17:04:40 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शेखावत करणार फर्नांडिसांचा प्रचार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/शेखावत-करणार-फर्नांडिसांचा-प्रचार-109040800056_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/शेखावत-करणार-फर्नांडिसांचा-प्रचार-109040800056_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
जनता दलाच्या आपल्याच लोकांनी 'साथी' जॉर्ज फर्नांडिसांची 'साथ' सोडली असली तरी त्यांचे संघीय साथी व माजी राष्ट्रपती भैरोसिंह शेखावत मात्र अजूनही त्यांच्या साथीस आहेत. बंडखोरी करून अपक्ष म्हणून लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या फर्नांडिसांच्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>जनता दलाच्या आपल्याच लोकांनी 'साथी' जॉर्ज फर्नांडिसांची 'साथ' सोडली असली तरी त्यांचे संघीय साथी व माजी राष्ट्रपती भैरोसिंह शेखावत मात्र अजूनही त्यांच्या साथीस आहेत. बंडखोरी करून अपक्ष म्हणून लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या फर्नांडिसांच्या प्रचारासाठी शेखावत बिहारमध्ये जाणार आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शेखावत दहा एप्रिलला मुजफ्फरपूर येथील दोन सभांना उपस्थित रहातील. फर्नांडिस यांना वय झाल्यामुळे पक्षाने तिकिट नाकारले आहे. तर दिग्विजय सिंह यांनी बडखोरी करून अर्ज भरला आहे. फर्नांडिस नऊ वेळा खासदार झाले आहेत. ते शेखावत यांचे जुने मित्र आहेत. जनता दलाने फर्नांडिस यांच्याविरोधात कॅप्टन जयनारायण निषाद यांना उमेदवारी दिली आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 08 Apr 2009 16:54:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भाजप- डाव्यांवर सोनियांचा प्रहार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/भाजप-डाव्यांवर-सोनियांचा-प्रहार-109040800050_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/भाजप-डाव्यांवर-सोनियांचा-प्रहार-109040800050_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वाटाकारा (केरळ)- पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरोधात प्रचार करणार्‍या भारतीय जनता पक्ष आणि डाव्या आघाडीतील पक्षांवर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जोरदार प्रहार केला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविरोधात प्रचार करणार्‍या भारतीय जनता पक्ष आणि डाव्या आघाडीतील पक्षांवर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जोरदार प्रहार केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केरळमध्ये कॉंग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी त्या आल्या असता त्यांनी भाजप आणि डाव्यांना संधीसाधू ही उपमा दिली. पंतप्रधान मनमोहन यांचा विरोध करण्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आलेत ही शरमेची बाब असल्याचे त्या म्हणाल्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान कोणत्याही पक्षाचा असो त्यांच्या विरोधात अपमानजनक भाषण करणे चुकीचे असल्याचे सोनिया म्हणाल्या. मनमोहन यांनी भारताच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम केल्याची पावतीही त्यांनी दिली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 08 Apr 2009 16:19:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डाव्यांचे कोणते तोंड खरे? - थरूर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/डाव्यांचे-कोणते-तोंड-खरे-थरूर-109040800042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/डाव्यांचे-कोणते-तोंड-खरे-थरूर-109040800042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[थिरूवनंतपुरम 
आपली संभावना अमेरिकन व झिओनिस्ट एजंट अशी करणार्‍या डाव्या पक्षांनी संयुक्त राष्ट्रसंघात सरचिटणीसपदासाठी आपल्याला पाठिंबा दिला होता, याकडे कॉंग्रेसचे येथील उमेदवार शशी थरूर यांनी लक्ष वेधले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>आपली संभावना अमेरिकन व झिओनिस्ट एजंट अशी करणार्‍या डाव्या पक्षांनी संयुक्त राष्ट्रसंघात सरचिटणीसपदासाठी आपल्याला पाठिंबा दिला होता, याकडे कॉंग्रेसचे येथील उमेदवार शशी थरूर यांनी लक्ष वेधले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संयुक्त राष्ट्रसंघात काम केलेले थरूर आता लोकसभेत जाण्यासाठीची लढाई येथून लढत आहे. त्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या एका स्थानिक नेत्याशी मुकाबला करावा लागत आहे. 'बाहेरचा' उमेदवार हा शिक्का पुसण्यासाठी आणि आपण मल्याळीच आहोत, हे ठसविण्यासाठी मात्र त्यांना मोठी मेहनत करावी लागत आहे. त्यात त्यांना मल्याळी भाषाही नीट बोलता येत नाही. त्यामुळे त्यांची थोडी अडचण झाली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डावे आपल्याविरोधात शाब्दिक चर्चा करू शकत नसल्याने बिनबुडाचे आरोप करून विद्वेषी मोहिम राबवित असल्याचा आरोपही थरूर यांनी केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या संयुक्त राष्ट्रसंघातील सरचिटणीसपदाच्या उमेदवारीला अमेरिकेने नकाराधिकाराचा वापर केला, त्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस प्रकाश करात यांनी पीपल्स डेमोक्रसी या पक्षाच्या नियतकालिकात लेख लिहून याचा निषेध केला होता. त्याचवेळी मल्याळममधील देशाभिमानी या पक्षाच्या मुखपत्रातही याच आशायाचा लेख प्रसिद्ध झाला होता, याकडे थरूर यांनी लक्ष वेधले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 08 Apr 2009 15:56:11 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अडवाणींनी भरला उमेदवारी अर्ज]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अडवाणींनी-भरला-उमेदवारी-अर्ज-109040800041_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अडवाणींनी-भरला-उमेदवारी-अर्ज-109040800041_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[गांधीनगर (गुजरात)- भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरात मधून आज आपला उमेदवारी अर्ज भरला. गुजरातच्या गांधीनगरमधून ते निवडणुक लढवत असून, दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी त्यांनी हा अर्ज दाखल केला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी गुजरात मधून आज आपला उमेदवारी अर्ज भरला. गुजरातच्या गांधीनगरमधून ते निवडणुक लढवत असून, दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी त्यांनी हा अर्ज दाखल केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपचे प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम रुपाला यांच्या घरी त्यांनी पुजा केल्यानंतर अडवाणींनी आपल्या कुटूंबासमवेत गांधीनगर येथील जिल्हाधीकारी कार्यालयात अर्ज दाखल केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अडवाणींनी आतापर्यंत या जागेवर चारदा विजय मिळवला असून, यावर्षीही त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 08 Apr 2009 15:18:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अडवाणीही बे-कार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अडवाणीही-बे-कार-109040800040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अडवाणीही-बे-कार-109040800040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय जनता पार्टीचे पीएम इन वेटींग लालकृष्ण आडवाणी यांनी आज गुजरातच्‍या गांधीनगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दाखल केली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय जनता पार्टीचे पीएम इन वेटींग लालकृष्ण आडवाणी यांनी आज गुजरातच्‍या गांधीनगर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दाखल केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आडवाणी यांनी आयोगाच्‍या समोर दिलेल्‍या आपल्‍या संपत्तीच्‍या प्रतिज्ञा पत्रात स्‍पष्‍ट केले आहे, की त्‍यांच्‍याकडे केवळ 20 हजार रुपये नगदी आहेत. तर दिल्ली आणि गांधीनगरमध्‍ये एक-एक घर आहे. त्‍यांची किंमत दोन कोटी 37 लाख रुपये आहे. तर त्‍यांच्‍या पत्नी कमला अडवाणी यांच्‍याकडे 36 लाख 56 हजार रुपयांचे बॉंड आहेत. 14 लाख 40 हजार रुपयांचे दागिने व 5000 रुपये रोख आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 08 Apr 2009 15:00:31 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही- मुलायमसिंह]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/पंतप्रधानपदाच्या-शर्यतीत-नाही-मुलायमसिंह-109040800039_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/पंतप्रधानपदाच्या-शर्यतीत-नाही-मुलायमसिंह-109040800039_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[लखनौ 
आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, पण 'किंगमेकर' मात्र असू असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी आज स्पष्ट केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, पण 'किंगमेकर' मात्र असू असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी आज स्पष्ट केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुलायम म्हणाले, की मला पंतप्रधान होण्याची इच्छा नाही, असा याचा अर्थ नाही. राजकारणात आलेल्या प्रत्येकाला हे पद कधी ना कधी भूषवावे असे नक्कीच वाटत असते. पण यावेळी मात्र मी या शर्यतीत नाही. पण लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान बनविण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ते म्हणाले, की पंतप्रधानपदासाठी अनेक नावे समोर येत आहेत. कॉंग्रेस व भाजप आघाडी सत्ता प्राप्त करू शकतील एवढ्या जागा मिळणार नाहीत, हे पक्के आहे. त्यामुळे पुढचा पंतप्रधान कोण असेल हे राष्ट्रीय जनता दल, लोकजनशक्ती पक्ष व समाजवादी पक्ष यांची आघाडी ठरविणार आहे. बिहार व उत्तर प्रदेशात या पक्षांचेच एवढे खासदार असतील की तेच पंतप्रधान ठरवतील. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 08 Apr 2009 14:56:54 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आसाममध्ये निवडणुक पर्यवेक्षकावर हल्ला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/आसाममध्ये-निवडणुक-पर्यवेक्षकावर-हल्ला-109040800036_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/आसाममध्ये-निवडणुक-पर्यवेक्षकावर-हल्ला-109040800036_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[हाफलांग- मध्य आसामातील नॉर्थ कछार हिल्स जिल्ह्यात आज सकाळी अज्ञात नक्षलवाद्यांनी निवडणुक आयोगाच्या पर्यवेक्षकावर हल्ला केला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्य आसामातील नॉर्थ कछार हिल्स जिल्ह्यात आज सकाळी अज्ञात नक्षलवाद्यांनी निवडणुक आयोगाच्या पर्यवेक्षकावर हल्ला केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्यवेक्षक ए पी सिंह त्यांच्या टीम सोबत जात असताना नक्षलवाद्यांनी टीमवर अचानक अंदाधूंद गोळीबार सुरु केला. हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसून, पोलिसांनी या भागात नक्षलवाद्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 08 Apr 2009 14:34:40 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मी निवडणुक लढवणारच-टायटलर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मी-निवडणुक-लढवणारच-टायटलर-109040800034_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मी-निवडणुक-लढवणारच-टायटलर-109040800034_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जगदीश टायटलर यांनी काहीही झाले तरी आपण निवडणुक लढवणारच अल्याचे स्पष्ट करत आता कॉंग्रेसला आव्हाण दिले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जगदीश टायटलर यांनी काहीही झाले तरी आपण निवडणुक लढवणारच अल्याचे स्पष्ट करत आता कॉंग्रेसला आव्हाण दिले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>1984 <font  style='font-size:11pt; color:#000000'>साली दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगली प्रकरणात टायटलर दोषी असून, आता न्यायालयात सीबीआयने त्यांच्याविरोधातील केस मागे घेत त्यांना निर्दोष असल्याचे म्हटले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सीबीआयच्या या भूमिकेनंतर शीख समुदायात नाराजगी असून, टायटलर यांना तिकिट न देण्यासाठी कॉंग्रेसवर दबाव वाढत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस पक्षातील नेत्यांनी दिलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असून, काहीही झाले तरी आपल्याला पक्षाकडून तिकिट मिळेल आणि आपण उत्तर दिल्लीतून निवडणुक लढवणार असल्याचे टायटलर यांनी ठासून सांगितले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 08 Apr 2009 14:17:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[समाजवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/समाजवादी-पक्ष-फुटीच्या-उंबरठ्यावर-109040800010_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/समाजवादी-पक्ष-फुटीच्या-उंबरठ्यावर-109040800010_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[लखनौ 
आझम खान यांच्याशी असलेल्या मतभेदांची जाहिर वाच्यता करून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास पक्ष सोडून जाऊ अशी धमकी समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह यांनी काल पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, रात्री तातडीने त्यांनी या विधानाचा खुलासा करून घुमजाव ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>आझम खान यांच्याशी असलेल्या मतभेदांची जाहिर वाच्यता करून त्यांच्यावर कारवाई न झाल्यास पक्ष सोडून जाऊ अशी धमकी समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह यांनी काल पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, रात्री तातडीने त्यांनी या विधानाचा खुलासा करून घुमजाव केले. पण त्यांच्या या विधानाने समाजवादी पक्षातील मतभेद मात्र समोर आले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी हे जग सोडून जाईन, पण पक्ष सोडणार नाही, असे भावनात्मक विधान करून त्यांनी पक्षाशी कटिबद्धता दर्शविण्याचा प्रयत्न केला. आझम खान सातत्याने अमरसिंह यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे वैतागलेल्या अमरसिंहांनी पक्षात 'एक तर मी राहिन किंवा खान' अशी भाषा केली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमरसिंहांची 'मैत्रिण' असलेल्या अभिनेत्री जयाप्रदा यांना रामपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. रामपूर हे आझम खान यांचे गाव. त्यांनी जयाप्रदांबद्दल नाराजी व्यक्त करून त्यांच्याविरोधात प्रचार सुरू केला आहे. जयाप्रदा येथूनच गेल्यावेळी निवडून आल्या होत्या. मात्र, आझम खान यांना आता त्यांना विरोध आहे. याच मुद्यावरून त्यांचे अमरसिंहांशी वाजले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>मी कुठे उभा आहे, याची मला कल्पना आहे. माझी सहनशक्ती ज्यावेळी संपेल, त्यावेळी मी मुलायमजी आणि पक्षाला रामराम ठोकेन', असे विधान अमरसिंहांनी काल केले होते. मात्र, या विधानाचे परिणाम जाणवायला लागल्यानंतर, माझे विधान संदर्भ सोडून दाखविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. ' आपल्यात काहीही मतभेद नाहीत. सगळे काही ठीक आहे, अशी सारवासारव त्यांनी केली. 'मुलायमसिंह हेच माझे नेते आहेत, त्यामुळे पक्षात फूट पडण्याची शक्यताच नाही, असे सिंग म्हणाले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 08 Apr 2009 11:26:01 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लालू, पासवान फ्यूज बल्प: ‍‍नितीशकुमार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लालू-पासवान-फ्यूज-बल्प-‍‍नितीशकुमार-109040700096_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लालू-पासवान-फ्यूज-बल्प-‍‍नितीशकुमार-109040700096_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग सर्वात कमकुवत पंतप्रधान आहे. तसेच लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान हे फ्यूज बल्प आहे, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग सर्वात कमकुवत पंतप्रधान आहे. तसेच लालूप्रसाद यादव आणि रामविलास पासवान हे फ्यूज बल्प आहे, अशी टीका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बलिया जिल्ह्यात जनता दल युनायटेडच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत नितीशकुमार बोलत होते. ते म्हणाले की, कल्याणसिंह यांन समाजवादी पक्षात घेणार्‍या मुलायमसिंह बरोबर लालू यादव युती करतात. यामुळे त्यांच्या धर्मनिरपेक्षताच्या विचार फोल असल्याचे दिसून येते. लालूप्रसाद आणि पासवान यांची मैत्रीही विचित्र आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 07 Apr 2009 22:00:37 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[टायटलरच्या उमेदवारीचा पुनर्विचार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/टायटलरच्या-उमेदवारीचा-पुनर्विचार-109040700095_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/टायटलरच्या-उमेदवारीचा-पुनर्विचार-109040700095_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[शिख विरोधी दंगातून क्लिन चीट मिळालेल्या जगदीश टायटलरवर पत्रकाराने बूट फेकल्यानंतर कॉंग्रेसने त्यांच्या उमेदवारीवर पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>शिख विरोधी दंगातून क्लिन चीट मिळालेल्या जगदीश टायटलरवर पत्रकाराने बूट फेकल्यानंतर कॉंग्रेसने त्यांच्या उमेदवारीवर पुनर्विचार करण्याचे संकेत दिले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>1984 <font  style='font-size:11pt; color:#000000'>सालच्या दिल्लीतील शीख दंगल प्रकरणातील आरोपी काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांना सीबीआयने क्लिन चिट दिल्याचा निषेध करत एका शीख पत्रकाराने केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या दिशेने जोडा भिरकावला. आता या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी टायटलर यांच्या उमेदवारीचा फेरविचार करण्यात येणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 07 Apr 2009 21:51:37 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अमरसिंह यांची 'सपा' सोडण्याची धमकी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अमरसिंह-यांची-सपा-सोडण्याची-धमकी-109040700086_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अमरसिंह-यांची-सपा-सोडण्याची-धमकी-109040700086_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[लखनौ 
समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह यांनी आज पक्ष सोडण्याची धमकी देऊन खळबळ माजवली. पक्षातील नेते मोम्मद आझम खान यांच्यासंदर्भात पक्षाची भूमिका मवाळ राहिल्यास आपण पक्ष सोडून देऊ, असा इशारा अमरसिंह यांनी आज दिला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह यांनी आज पक्ष सोडण्याची धमकी देऊन खळबळ माजवली. पक्षातील नेते मोम्मद आझम खान यांच्यासंदर्भात पक्षाची भूमिका मवाळ राहिल्यास आपण पक्ष सोडून देऊ, असा इशारा अमरसिंह यांनी आज दिला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्टुडंट इस्लामिक फेडरेशन ऑफ इंडियातर्फे (सिफी) आयोजित एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. खान हे आपल्याविरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर करीत आक्रमक पवित्रा घेऊन आहेत. पण सहनशीलतेचीही सीमा असते. पक्ष त्यांच्याशी समझौता करण्याचा प्रयत्न करूनही ते त्याला बधलेले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यासंदर्भात पक्षाने काही विचार करायला हवा, असे अमरसिंह म्हणाले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 07 Apr 2009 18:26:03 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शबनम मौसीला चांदीची नावड]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/शबनम-मौसीला-चांदीची-नावड-109040700085_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/शबनम-मौसीला-चांदीची-नावड-109040700085_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पन्ना 
मध्य प्रदेशातील खजुराहो मतदारसंघातून अपक्ष उमेदवार असलेल्या शबनम मौसी या तृतीयपंथीय आमदाराकडे लाखोंची संपत्ती आहे. पण चांदीच्या दागिन्यांचा सोस नाही.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्य प्रदेशातील खजुराहो मतदारसंघातून अपक्ष उमेदवार असलेल्या शबनम मौसी या तृतीयपंथीय आमदाराकडे लाखोंची संपत्ती आहे. पण चांदीच्या दागिन्यांचा सोस नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चांदीऐवजी सोने चांगले, असे तिचे मत आहे. म्हणूनच तिच्याकडे ८५ तोळे सोने आहे. त्या तुलनेत चांदी फक्त दोनशे ग्रॅम आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील सोहागपुर विधानसभा मतदारसंघातून शबनम मौसी १९९८ मध्ये आमदार म्हणून निवडून आली. देशातील ती पहिलीच तृतीयपंथीय आमदार होती. ४८ वर्षांच्या शबनम मौसीला आता लोकसभेत पोहोचायचे आहे. बघूया, ती विजयी होते का ते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 07 Apr 2009 17:40:41 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सपातर्फे भिवंडीतून रघुनाथ पाटील]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/सपातर्फे-भिवंडीतून-रघुनाथ-पाटील-109040700084_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/सपातर्फे-भिवंडीतून-रघुनाथ-पाटील-109040700084_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई 
भिवंडी मतदारसंघातून समाजवादी पक्षाने कॉंग्रेसचे माजी नेते रघुनाथ पाटील यांना मैदानात उतरवले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भिवंडी मतदारसंघातून समाजवादी पक्षाने कॉंग्रेसचे माजी नेते रघुनाथ पाटील यांना मैदानात उतरवले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समाजवादी पक्षाचे मुंबई अध्यक्ष अबू आझमी यांनी आज ही घोषणा केली. भिवंडीत असलेली मुस्लिम मते, समाजवादी पक्षाशी या समुदायाशी असलेली जवळीक आणि हिंदू असलेले रघुनाथ पाटील ही सारी कारणे पाटील यांच्या उमेदवारी मागे आहेत. पाटील गेल्या तीस वर्षांपासून कॉंग्रेसशी संबंधित आहेत. गेल्या वीस वर्षांपासून ते जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 07 Apr 2009 17:33:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लखनौतून कॉंग्रेसची रिता बहूगुणा यांना उमेदवारी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लखनौतून-कॉंग्रेसची-रिता-बहूगुणा-यांना-उमेदवारी-109040700083_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लखनौतून-कॉंग्रेसची-रिता-बहूगुणा-यांना-उमेदवारी-109040700083_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[लखनौ
लखनौच्या प्रतिष्ठ्ति जागेवर उत्तर प्रदेश कॉंग्रेसने पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रिता बहुगुणा-जोशी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपचे लालजी टंडन व समाजवादी पक्षाच्या नफीसा अली यांच्याशी होईल.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लखनौच्या प्रतिष्ठ्ति जागेवर उत्तर प्रदेश कॉंग्रेसने पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रिता बहुगुणा-जोशी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपचे लालजी टंडन व समाजवादी पक्षाच्या नफीसा अली यांच्याशी होईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बहूजन समाज पक्षातर्फे या जागेवर पक्षाचे सरचिटणीस अखिलेश दास निवडणूक लढत आहेत. आधी समाजवादी पक्षाने या जागेवरून अभिनेता संजय दत्तची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याला निवडणूक लढविण्यास बंदी केल्याने संजयऐवजी नफीसा अली यांना उमेदवारी देण्यात आली. </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 07 Apr 2009 17:12:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लालूंचे विधान शब्दशः घेऊ नये- चिदंबरम]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लालूंचे-विधान-शब्दशः-घेऊ-नये-चिदंबरम-109040700066_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लालूंचे-विधान-शब्दशः-घेऊ-नये-चिदंबरम-109040700066_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली
वरूण गांधी यांच्यासंदर्भात राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या वक्तव्याचा शब्दशः अर्थ घ्यायची गरज नाही, असे केंद्रिय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>वरूण गांधी यांच्यासंदर्भात राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केलेल्या वक्तव्याचा शब्दशः अर्थ घ्यायची गरज नाही, असे केंद्रिय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस मुख्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 'मी गृहमंत्री असतो, तर वरूण गांधी यांना रोडरोलरखाली चिरडले असते, असे विधान लालूंनी केले होते. त्यावरून वाद उत्पन्न झाला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गृहमंत्री या नात्याने कायदेभंग करणार्‍या कोणत्याही व्यक्तीविरूद्ध कायदेशीररित्याच कारवाई झाली पाहिजे, असा आपला आग्रह असल्याचेही चिदंबरम म्हणाले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 07 Apr 2009 16:19:17 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सुषमा स्वराज यांच्या विजयाचा मार्ग मोकळा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/सुषमा-स्वराज-यांच्या-विजयाचा-मार्ग-मोकळा-109040700031_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/सुषमा-स्वराज-यांच्या-विजयाचा-मार्ग-मोकळा-109040700031_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मध्‍ये प्रदेशातील विदिशा लोकसभा मतदार संघातून भाजपच्‍या उमेदवार सुषमा स्वराज यांच्‍या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. कॉंग्रेसवर उमेदवारी अर्ज रद्द होण्‍याची नामुष्‍की आली आहे. त्‍यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार राजकुमार पटेल हे रिंगणातून बाहेर झाले आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्‍ये प्रदेशातील विदिशा लोकसभा मतदार संघातून भाजपच्‍या उमेदवार सुषमा स्वराज यांच्‍या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. कॉंग्रेसवर उमेदवारी अर्ज रद्द होण्‍याची नामुष्‍की आली आहे. त्‍यामुळे कॉंग्रेसचे उमेदवार राजकुमार पटेल हे रिंगणातून बाहेर झाले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजकुमार पटेल यांनी नामांकन पत्र भरण्‍याच्‍या अखेरच्‍या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्‍यावेळी त्‍यांनी मूळ ए कॉपी अर्जाच्‍या जागी त्‍याची छायांकित प्रत दिल्‍याचे जिल्‍हाधिका-यांनी त्यांच्‍या लक्षात आणून दिले. त्‍यामुळे मूळ अर्ज आणण्‍यासाठी गेलेले पटेल वेळेच्‍या आत अर्ज आणू न शकल्‍याने बाद झाले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सोमवारी अर्ज पडताळणीनंतर त्‍यांना बाद ठरविण्‍यात आले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 07 Apr 2009 12:55:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चिरंजीवीचा चौथ्या आघाडीला पाठिंबा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/चिरंजीवीचा-चौथ्या-आघाडीला-पाठिंबा-109040700036_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/चिरंजीवीचा-चौथ्या-आघाडीला-पाठिंबा-109040700036_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[हैदराबाद
लालू प्रसाद यादव, मुलायमसिंह यादव आणि रामविलास पासवान यांच्या चौथ्या आघाडीला आता दक्षिणेतूनही बळ मिळाले आहे. आंध्र प्रदेशमधील 'प्रजाराज्यम' पक्षाचा प्रमुख व अभिनेता चिरंजीवी याने या आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लालू प्रसाद यादव, मुलायमसिंह यादव आणि रामविलास पासवान यांच्या चौथ्या आघाडीला आता दक्षिणेतूनही बळ मिळाले आहे. आंध्र प्रदेशमधील 'प्रजाराज्यम' पक्षाचा प्रमुख व अभिनेता चिरंजीवी याने या आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समाजवादी पक्षाचे नेते अमरसिंह व संजय दत्त यांची सोमवारी रात्री हैदराबादमध्ये भेट घेतल्यानंतर चिरंजीवीने आपला पाठिंबा जाहीर केला. 'मी राष्ट्रीय पातळीवर कुणाला पाठिंबा देऊ याचा विचार करतच होतो. मग चौथ्या आघाडीला का नाही, असा विचार करून मी त्यांना पाठिंबा जाहीर केला, असे त्याने सांगितले. समविचारी पक्षांची मोट बांधण्यासाठी येथे आल्याचे अमरसिंह यांनी यावेळी सांगितले.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 07 Apr 2009 12:55:04 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वरुण विरोधी वक्तव्‍याबद्दल लालूवर एफआयआर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/वरुण-विरोधी-वक्तव्‍याबद्दल-लालूवर-एफआयआर-109040700025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/वरुण-विरोधी-वक्तव्‍याबद्दल-लालूवर-एफआयआर-109040700025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वरुण गांधी यांना रोड रोलरने चिरडून टाकण्‍याची भाषा केल्‍या प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्‍या विरोधात वादग्रस्‍त भाषण दिल्‍या प्रकरणी एफआयआर दाखल करण्‍यात आली आहे. या संदर्भातील तक्रार किशनगंज पोलीस स्‍टेशनमध्‍ये नोंदविण्‍यात आली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>वरुण गांधी यांना रोड रोलरने चिरडून टाकण्‍याची भाषा केल्‍या प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्‍या विरोधात वादग्रस्‍त भाषण दिल्‍या प्रकरणी एफआयआर दाखल करण्‍यात आली आहे. या संदर्भातील तक्रार किशनगंज पोलीस स्‍टेशनमध्‍ये नोंदविण्‍यात आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्‍यान, लालू यांनी आपल्‍या भाषणावरून पलटी मारली असून आपण रोलर चालविण्‍याचे वक्तव्‍य केलेच नसल्‍याचा दावा केला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 07 Apr 2009 11:56:47 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अडवाणी उद्या उमेदवारी अर्ज भरणार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अडवाणी-उद्या-उमेदवारी-अर्ज-भरणार-109040700006_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अडवाणी-उद्या-उमेदवारी-अर्ज-भरणार-109040700006_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वरिष्ठ भाजपा नेता लालकृष्ण आडवाणी आपल्‍या गांधीनगर मतदार संघातून आठ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>वरिष्ठ भाजपा नेता लालकृष्ण आडवाणी आपल्‍या गांधीनगर मतदार संघातून आठ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यावेळी राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम रुपाला उपस्थित असतील. याच दिवशी आडवाणी अहमदाबादमध्‍ये भाजपच्‍या नवीन कार्यालयाचे उदघाटन करतील.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 07 Apr 2009 10:00:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मायावती लवकरच तुरुंगातः मुलायम]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मायावती-लवकरच-तुरुंगातः-मुलायम-109040600072_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मायावती-लवकरच-तुरुंगातः-मुलायम-109040600072_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[उत्तर प्रदेशच्‍या मुख्यमंत्री मायावती यांनी इतका मोठा भ्रष्‍टाचार केला आहे, की त्‍यांची चौकशी झाली तर मायावती तुरुंगात असतील, असा आरोप समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी केला आहे. मायावती यांच्‍या भ्रष्‍टाचाराचे सर्वपुरावे आपल्‍याकडे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर प्रदेशच्‍या मुख्यमंत्री मायावती यांनी इतका मोठा भ्रष्‍टाचार केला आहे, की त्‍यांची चौकशी झाली तर मायावती तुरुंगात असतील, असा आरोप समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी केला आहे. मायावती यांच्‍या भ्रष्‍टाचाराचे सर्वपुरावे आपल्‍याकडे असून निवडणुकांनंतर आपण ते जाहीर करू असेही त्‍यांनी जाहीर केले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 06 Apr 2009 19:44:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉंग्रेसला शिवसेनेचे 'काय हे' उत्तर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/कॉंग्रेसला-शिवसेनेचे-काय-हे-उत्तर-109040600061_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/कॉंग्रेसला-शिवसेनेचे-काय-हे-उत्तर-109040600061_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[यंदाचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार कॉंग्रेसने संगीतमय केला असून ए. आर. रहमानच्‍या 'जय हो' हे गीत प्रचारासाठी वापरले जात आहे. तर शिवसेना-भाजपा युतीने या गीतास उत्तर देण्‍यासाठी मराठीतून 'काय हे...' हे गीत उतरविले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>यंदाचा लोकसभा निवडणुकीचा प्रचार कॉंग्रेसने संगीतमय केला असून ए. आर. रहमानच्‍या 'जय हो' हे गीत प्रचारासाठी वापरले जात आहे. तर शिवसेना-भाजपा युतीने या गीतास उत्तर देण्‍यासाठी मराठीतून 'काय हे...' हे गीत उतरविले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नुकत्याच शिवसेना-भाजपाच्‍या संयुक्त सभेत शिवाजी पार्कवर हे गाणे वाजविण्‍यात आले होते. हे गीत गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी तयार केले असून या गीतातून मुंबईवरील हल्‍ला, दहशतवादी हल्‍ले, क्रिकेट मैदानात  चीयरलीडर्स, शेतक-यांची हत्‍या आणि भारनियमन हे मुद्दे घेण्‍यात आले आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 06 Apr 2009 19:43:17 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पवार कॉंग्रेसला भितातः मोदी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/पवार-कॉंग्रेसला-भितातः-मोदी-109040600059_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/पवार-कॉंग्रेसला-भितातः-मोदी-109040600059_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बीजद, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आणि डाव्‍यांच्‍या रॅलीत कॉंग्रेसच्‍या भितीमुळे गेले नसल्‍याचा आरोप गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बीजद, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आणि डाव्‍यांच्‍या रॅलीत कॉंग्रेसच्‍या भितीमुळे गेले नसल्‍याचा आरोप गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मोदी म्हणाले, की पवार यांच्‍या विमानात तांत्रिक बिघाड झाला नव्‍हता तर त्‍यांच्‍यावर कॉंग्रेसने दबाव निर्माण केला होता. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 06 Apr 2009 19:43:01 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राहुलनंतर सोनिया गांधीही बे-कार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/राहुलनंतर-सोनिया-गांधीही-बे-कार-109040600032_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/राहुलनंतर-सोनिया-गांधीही-बे-कार-109040600032_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कॉंग्रेसाध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्‍या प्रतिज्ञा पत्रानुसार त्‍यांच्‍याकडे दीड कोटी रुपयांची संपत्ती आहे. रायबरेली मतदार संघातून दोन वेळा विजयी झालेल्‍या सोनियांकडे 48 लाख रुपये दोन बँकेच्‍या खात्‍यात जमा आहेत. तर 75 हजार ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्या घराण्‍याचे कपडे धुण्‍यासाठी एकेकाळी पॅरीसला जात असत, त्‍या नेहरु-गांधी घराण्‍याचा वारसा सांगणा-या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची सून तर राजीव गांधींची पत्नी असलेल्‍या </font><font style='font-size:11pt;'>कॉंग्रेसाध्‍यक्षा सोनिया गांधी </font><font style='font-size:11pt;'>यांच्‍याकडे स्‍वतःची कार नाही, असे जर कुणी सांगितले, तर तुमचा विश्‍वास बसेल का? नाही ना? पण तुम्हाला तो ठेवावा लागेल, कारण ही माहिती दुस-या-तिस-या कुणी दिलेली नाही तर दस्‍तुर खुद्द सोनिया गांधींनीच दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आजच्‍या राजकारण्‍यांकडे कार नव्‍हे तर स्‍वतःचे विमानं व हेलिकॉप्‍टर असताना सोनियांकडे कार नाही हे काहीसे न रुचणारे आहे. सोनियांकडेच नाही तर राहुल गांधींकडेही कार नाही. त्‍यामुळे आश्‍चर्य जरा जास्‍तच वाटतंय. तर दुस-या बाजूला राजकारणात येऊन काही वर्षेच उलटलेल्‍या 'समाजवादी' अबू आजमींकडे मात्र स्‍वतःच्‍या तीन आलिशान कार आहेत. तर 122 कोटींची संपत्ती आहे. </font><font style='font-size:11pt;'>तर सोनियांच्‍याच मंत्रिमंडळात असलेल्‍या कमलनाथ हे दोन हेलिकॉप्‍टर व दोन विमानांचे नाथ आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सोनियांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्‍या प्रतिज्ञा पत्रानुसार त्‍यांच्‍याकडे दीड कोटी रुपयांची संपत्ती आहे. रायबरेली मतदार संघातून दोन वेळा विजयी झालेल्‍या सोनियांकडे 48 लाख रुपये दोन बँकेच्‍या खात्‍यात जमा आहेत. तर 75 हजार रुपये रोख आहेत. याशिवाय भविष्‍य निर्वाह निधी 24 लाख रुपये, एनएसएस 19.5 लाख रुपये, दिल्‍ली जवळ 2.19 लाख रुपयांचे दोन फार्म हाऊस, इटलीत 18.5 लाख रुपये किंमतीचा एक वडीलोपार्जित बंगला आहे. त्‍यांनी या वर्षी 5.58 लाख रुपये टॅक्स भरला आहे. तर 32 हजार रुपये मालमत्ता कर भरला आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 06 Apr 2009 14:47:29 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[122 कोटींचा समाजवादी अबू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/122-कोटींचा-समाजवादी-अबू-109040600030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/122-कोटींचा-समाजवादी-अबू-109040600030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी आज उ.मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अबू यांनी यावेळी सादर केलेल्‍या प्रतिज्ञापत्रानुसार त्‍यांच्‍याकडे सुमारे 100 कोटी रुपयांची संपत्ती आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>समाजवादाच्‍या गोष्‍टी करणा-या समाजवादी पक्षाच्‍या नेत्‍यांकडे ज्यावेळी अवाढव्‍य संपत्ती दिसते तेव्‍हा हेच खरोखरीचे '</font><font style='font-size:11pt;'>समाजवाद</font><font style='font-size:11pt;'>ी' का? असा प्रश्‍न सामान्‍य मतदाराला पडणे साहजिकच आहे. समाजवादी </font><font style='font-size:11pt;'>पक्षाचे नेते अबू आजमी यांनी आज उ.मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. अबू यांनी यावेळी सादर केलेल्‍या प्रतिज्ञापत्रानुसार त्‍यांच्‍याकडे सुमारे 122 कोटी रुपयांची संपत्ती आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अबू आजमी यांनी दिलेल्‍या आकडेवारीनुसार त्‍यांच्‍याकडे बँकेत 1 लाख रुपये रोख, 12.5 लाख रुपयांचे दागिने, द.मुंबईत 12 कोटींचा बंगला, खंडाळ्यात 75 लाखाचा बंगला, तर कुलाब्यातही 2 कोटींचा बंगला आहे. अबू यांच्‍याकडे तीन आलीशान गाड्या असून त्यात मर्सिडीज, होंडा आणि फियाट या गाडीचा समावेश आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अबू आजमी यांच्‍या या आकडेवारीनंतर ते आजवरचे लोकसभा निवडणुकीतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 06 Apr 2009 14:15:31 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सोनिया गांधींची उमेदवारी दाखल]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/सोनिया-गांधींची-उमेदवारी-दाखल-109040600029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/सोनिया-गांधींची-उमेदवारी-दाखल-109040600029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कॉंग्रेसाध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी आज रायबरेली मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्‍यांच्‍यासह त्‍यांचे पुत्र आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी हजर होते. आपल्‍या पारंपरिक मतदार संघातून सोनियांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यापूर्वी येथील ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसाध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी आज रायबरेली मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्‍यांच्‍यासह त्‍यांचे पुत्र आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी हजर होते. आपल्‍या पारंपरिक मतदार संघातून सोनियांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यापूर्वी येथील कॉंग्रेस कार्यालयास भेट दिली. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 06 Apr 2009 14:07:22 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[किरीट सोमय्यांना अडथळा शिशिर शिंदेंचा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/किरीट-सोमय्यांना-अडथळा-शिशिर-शिंदेंचा-109040600027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/किरीट-सोमय्यांना-अडथळा-शिशिर-शिंदेंचा-109040600027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[उत्तर पूर्व मुंबईमधून भाजपचे किरीट सोमय्या व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार संजय दिना पाटील यांच्यात लढत रंगणार आहे. याच मतदारसंघातून दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम इच्छुक होती. पण, पक्षश्रेष्ठींनी सोमय्यांना पसंती दिल्याने ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0904/06/images/img1090406027_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर पूर्व मुंबईमधून भाजपचे किरीट सोमय्या व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार संजय दिना पाटील यांच्यात लढत रंगणार आहे. याच मतदारसंघातून दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांची मुलगी पूनम इच्छुक होती. पण, पक्षश्रेष्ठींनी सोमय्यांना पसंती दिल्याने पूनम यांना माघार घ्यावी लागली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पूनम यांचा अडथळा दूर केला असला तरी किरीट सोमय्यांची डोकेदुखी संपलेली नाही. मतदारसंघाच्या पुनर्रचनेमुळे त्यांना राष्ट्रवादीच्या संजय पाटलांशी कडवी टक्कर घ्यावी लागणार आहे. या मतदारसंघात मानखुर्द, शिवाजी नगर, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर (पश्चिम), विक्रोळी, भांडूप व मुलूंड हे भाग येतात. संजय पाटील भांडूपचे विद्यमान आमदार आहेत. मुलुंड, भांडूपमध्ये लोडशेडींग, मुलुंड व कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंड समस्या, देवनार डंपिंग ग्राऊंडचे प्रदुषण, इस्टर्न एक्सप्रेस व एलबीएस मार्गाचा विस्तार, पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गाचे अर्धवट राहिलेले काम हे येथील मुद्दे आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सोमय्या व पाटील यांच्या मार्गात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिशिर शिंदेंचा मोठा अडथळा आहे. याशिवाय बहूजन समाज पक्षाचे अशोक सिंह हे सुद्धा उमेदवार आहेत. शिशिर शिंदे आक्रमक आमदार आहेत. मराठी मते ते मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वळवतील असा अंदाज आहे. त्याचा तोटा सोमय्या व पाटील दोघांनाही होऊ शकतो. अशोक सिंह यांना दलित मते मिळू शकतात. त्याचा तोटा पाटील यांना प्रामुख्याने होईल. सोमय्यांना गुजराती मते मोठ्या प्रमाणात मिळू शकतात.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 06 Apr 2009 12:45:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>नई दुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जनताच कॉग्रेसला धडा शिकवेल- अडवाणी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/जनताच-कॉग्रेसला-धडा-शिकवेल-अडवाणी-109040500057_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/जनताच-कॉग्रेसला-धडा-शिकवेल-अडवाणी-109040500057_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- यंदा जनतेचा मूड भाजप बाजूने आहे. युतीचे सर्व उमेदवार मुंबईतून निवडून येतील. यापूर्वी 1993 मध्येही मुंबईवर दहशतवादीहल्ला झाला होता. त्याची पुनरावृत्ती आता झाली असून, जनताच कॉग्रेसला धडा शिकवेल असा इशारा देत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>यंदा जनतेचा मूड भाजप बाजूने आहे. युतीचे सर्व उमेदवार मुंबईतून निवडून येतील. यापूर्वी 1993 मध्येही मुंबईवर दहशतवादीहल्ला झाला होता. त्याची पुनरावृत्ती आता झाली असून, जनताच कॉग्रेसला धडा शिकवेल असा इशारा देत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी कॉंग्रेसवर तोफ डागली.    </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हल्ल्यांपूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग, गृहमंत्री शिवराज पाटील यांनी हल्ल्यांची शक्यता व्यक्त केल्यानंतरही हल्ला झाला ही शरमेची बाब असल्याचे ते म्हणाले.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>न्यूयॉर्कच्या डब्ल्यूटीओवर झालेला हल्ला हा आतापर्यंतचा सर्वाधीक मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगतानाच अमेरिकी  सरकारने या हल्ल्यांच्या चौकशीसाठी एका समितीचे गठण केले होते. हल्ला कसा झाला याची संपूर्ण चौकशी या समितीने केली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर झालेल्या हल्ल्यांनंतर केंद्र सरकारने या हल्ल्यांच्या चौकशीसाठी कोणतीही पावले उचलली नसल्याचे आरोप अडवाणींनी आपल्या भाषणात केले.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर झालेल्या हल्ल्यांची संपूर्ण चौकशी करावी तसेच, या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्‍याची मागणी त्यांनी केंद्र  सरकारकडे केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>1993 <font  style='font-size:11pt; color:#000000'>साली झालेल्या हल्ल्यांपेक्षाही मुंबईवर झालेला हल्ला हा अधिक भयानक असल्याचे सांगत पुन्हा अशा प्रकारचा हल्ला होऊ नये यासाठी केंद्र सरकारने जनतेला खात्री देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यासाठी येणार्‍या काळात केंद्र सरकारला सत्तेवरुन पायउतार करण्यासाठी मतदारांनी सेना भाजपच्या सार्‍या उमेदवारांना मते देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 05 Apr 2009 21:48:26 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अडवाणी दुसरे वल्लभभाई पटेल- मुंडे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अडवाणी-दुसरे-वल्लभभाई-पटेल-मुंडे-109040500054_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अडवाणी-दुसरे-वल्लभभाई-पटेल-मुंडे-109040500054_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- देशात दहशतवाद वाढला आहे. दहशतवाद मोडून काढण्याचे काम येड्या गबाळ्यांना जमणार नसून, त्यासाठी युतीची सत्ता येणे गरजेचे असल्याचे सांगत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे दुसरे रूप असल्याचे मत भाजपचे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>देशात दहशतवाद वाढला आहे. दहशतवाद मोडून काढण्याचे काम येड्या गबाळ्यांना जमणार नसून, त्यासाठी युतीची सत्ता येणे गरजेचे असल्याचे सांगत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी हे सरदार वल्लभभाई पटेल यांचे दुसरे रूप असल्याचे मत भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजप आणि सेनेने आज शिवाजी मैदानावर संयुक्त सभा घेत कॉग्रेस आणि राष्ट्रवादीवर तोफ डागली. या प्रसंगी बोलताना मुंडे यांनी आर आर आबांसह केंद्र सरकारचीही खिल्ली उडवली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉग्रेस सरकार सत्तेवर असताना अनेक स्फोट झाले, भाजपचे सरकार सत्तेवर होते तेव्हा एकही स्फोट झाला नाही किंवा दंगल उसळली नसल्याचे ते म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातून दहशतवाद संपवायचा असेल तर त्यासाठी केवळ भाजप सेना युतीचेच सरकार एकमेव उपाय असून, जनतेने युतीला निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 05 Apr 2009 21:46:06 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जगायचं असेल तर अडवाणींना मत द्या-जोशी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/जगायचं-असेल-तर-अडवाणींना-मत-द्या-जोशी-109040500055_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/जगायचं-असेल-तर-अडवाणींना-मत-द्या-जोशी-109040500055_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- मुंबईसह देशात दहशतवाद वाढत चालला आहे. आता देशात जगण्याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. जर जगण्याची शाश्वती हवी असेल तर लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील युतीला निवडून द्यावे असे आवाहन सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईसह देशात दहशतवाद वाढत चालला आहे. आता देशात जगण्याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. जर जगण्याची शाश्वती हवी असेल तर लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखालील युतीला निवडून द्यावे असे आवाहन सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत झालेल्या हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूवर संशय घेणाऱ्या केंद्रातील सरकारला उखडून काढण्याचे आवाहन त्यांनी या प्रसंगी उपस्थितांना केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशात दहशतवाद वाढत असल्याने आणि केंद्रातील कॉग्रेस सरकारला दहशतवादावर नियंत्रण करण्यात अपयश आल्याने आता अडवाणी यांना पंतप्रधान करणे गरजेचे असल्याचे जोशी म्हणाले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 05 Apr 2009 21:45:46 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चला दिल्ली जिंकायला- उद्धव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/चला-दिल्ली-जिंकायला-उद्धव-109040500056_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/चला-दिल्ली-जिंकायला-उद्धव-109040500056_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- विरोधक म्हणतात शिवसेना भाजपकडे स्टार प्रचारक नाही, आता त्यांचे कसे होणार, परंतु मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन रणांगणावर पडलो असल्याने आता कोणीही आम्हाला रोखू शकणार नसल्याचे सांगत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>विरोधक म्हणतात शिवसेना भाजपकडे स्टार प्रचारक नाही, आता त्यांचे कसे होणार, परंतु मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन रणांगणावर पडलो असल्याने आता कोणीही आम्हाला रोखू शकणार नसल्याचे सांगत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सेना भाजपच्या निवडणुक प्रचाराचा बिगुल वाजवला. आता चला दिल्ली जिंकायला असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देश भवितव्य ठरवण्यात व्यस्त असताना पंतप्रधान मनमोहन सिंग पुन्हा एकदा बाबरी मशीद प्रकरण काढत असून, जर लालकृष्ण अडवाणी यांनी मशीद पाडली हेच त्यांचे कर्तृत्व असल्याचे कॉग्रेस म्हणत असेल तर कॉग्रेस आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करावे असे आवाहन उद्धव यांनी केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद, केंद्र सरकारची धोरणं, आणि कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर उद्धव यांनी आपल्या भाषणातून तोफ डागली.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कसाबला वकील देण्याची चर्चा सुरू आहे. मुंबई हल्ल्यात अनेक पोलिस अधिकारी शहीद झाल्यानंतरही सरकार खोटारडेपणा करत असून कसाब आणि अफजल गुरुला पहिले फाशी द्या अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अफजल गुरुला वकील द्यायलाही शिवसेनेचा विरोध नव्हता आणि कसाबला ही वकील देण्यास विरोध नाही परंतु न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही त्याची सरकार अंमलबजावणी करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज देशाला स्वातंत्र्य मिळून 60 वर्षे लोटल्यानंतरही देशाच्या सीमा सुरक्षित नसल्याचे ते म्हणाले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रक्ताने बरबटलेल्या हाताला मतदान करू नका असे पवार साहेब म्हणतात, तर मी त्यांना विचारतो गेल्या आठ वर्षात पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर मग सांगा पवार साहेब या शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? त्यांच्या पत्नीच्या कुंकुने माखलेल्या हाताला जनतेने मते द्यावीत का असा प्रश्नही उद्धव यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कशासाठी सेनेच्या अंगावर येता असा इशारा देतानाच, देश चालवण्यासाठी एकट्या मुंबईतून अर्धा महसूल दिला जातो, या मोबदल्यात मुंबईला काही मिळत नसल्याचे सांगताना महाराष्ट्राला विसरू नका असे आवाहनही त्यांनी लालकृष्ण अडवाणींना केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईकरांनी मर मर मरायचं आणि अर्थसंकल्पात आम्हाला काही मिळत नसल्याने आपण पंतप्रधान झाल्यानंतर मुंबईला न्याय देण्याची विनंती त्यांनी अडवाणींना केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशात मजबूत सरकार आले नाही तर देशात यादवी माजेल असेही उद्धव म्हणाले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 05 Apr 2009 21:34:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंडेंकडे दुर्लक्ष नाही- अडवाणी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मुंडेंकडे-दुर्लक्ष-नाही-अडवाणी-109040500052_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मुंडेंकडे-दुर्लक्ष-नाही-अडवाणी-109040500052_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[औरंगाबाद- काही पक्ष जातीवर, काही पक्ष नेत्यांवर तर कॉग्रेस पक्ष कुटुंबावर आधारीत असून, भारतीय जनता पार्टी ही जनतेवर आधारित असल्याचे सांगत गोपीनाथ मुंडे यांच्याकडे दुर्लक्ष केले जाणार नसल्याचे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>काही पक्ष जातीवर, काही पक्ष नेत्यांवर तर कॉग्रेस पक्ष कुटुंबावर आधारीत असून, भारतीय जनता पार्टी ही जनतेवर आधारित असल्याचे सांगत गोपीनाथ मुंडे यांच्याकडे दुर्लक्ष केले जाणार नसल्याचे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी स्पष्ट केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अडवाणी यांची औरंगाबादमध्ये सभा झाली यानंतर त्यांनी पत्रकारपरिषदेत दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची आठवण काढत त्यांना विसरणे अशक्य असल्याचे अडवाणी म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपमध्ये कोणताही नेता नाराज नाही. गोपीनाथ मुंडे तर मुळीच नाहीत. पक्षाचे मुंडेंकडे दुर्लक्ष नसल्याचे सांगत पुनम यांना पक्षात योग्य स्थान देण्याचे संकेतही त्यांनी दिला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 05 Apr 2009 19:21:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लखनऊतून आता नफीसा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लखनऊतून-आता-नफीसा-109040500047_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लखनऊतून-आता-नफीसा-109040500047_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुन्‍नाभाई संजय दत्तला निवडणूक लढविण्‍यास न्‍यायालयाने निर्बंध घातल्‍यानंतर लखनऊच्‍या जागेवर समाजवादी पार्टीने प्रसिध्‍द समाजसेविका आणि माजी भारत सुंदरी नफीसा अली यांना उमेदवारी दिल्‍याची घोषणा केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुन्‍नाभाई संजय दत्तला निवडणूक लढविण्‍यास न्‍यायालयाने निर्बंध घातल्‍यानंतर लखनऊच्‍या जागेवर समाजवादी पार्टीने प्रसिध्‍द समाजसेविका आणि माजी भारत सुंदरी नफीसा अली यांना उमेदवारी दिल्‍याची घोषणा केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सपा महासचिव अमर सिंह यांनी एका पत्रकार परिषदेतून ही घोषणा केली. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 05 Apr 2009 17:44:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मित्तल राजस्थान प्रभारी नाहीत - भाजप]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मित्तल-राजस्थान-प्रभारी-नाहीत-भाजप-109040500016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मित्तल-राजस्थान-प्रभारी-नाहीत-भाजप-109040500016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- भाजप नेते अरुण जेटली यांचे मित्तल यांच्याशी मतभेद निर्माण झाल्याने जेटली यांनी राजीनाम्याची तयारी केली होती. हा वाद शमत नाही तोच आता मित्तल यांनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे भेट घेतल्यानंतर मित्तल यांना राजस्थानचे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजप नेते आणि प्रसिद्ध उद्योगपती सुधांशू मित्तल यांच्या निमित्ताने भाजपमध्ये रोज नवनवीन वाद उत्पन्न होत आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यापूर्वी भाजप नेते अरुण जेटली यांचे मित्तल यांच्याशी मतभेद निर्माण झाल्याने जेटली यांनी राजीनाम्याची तयारी केली होती. हा वाद शमत नाही तोच आता मित्तल यांनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे भेट घेतल्यानंतर मित्तल यांना राजस्थानचे निवडणुक प्रभारी हा चार्ज देण्यात आल्याचे वृत्त आल्याने अनेक नेते नाराज झाले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे वृत्त प्रसार माध्यमात पसरताच भाजप नेत्यांनी पत्रकारपरिषद घेत मित्तल यांना राजस्थानचे प्रभारी करण्यात आले नसल्याचे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 05 Apr 2009 12:53:48 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबईत आज युतीची जाहीर सभा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मुंबईत-आज-युतीची-जाहीर-सभा-109040500015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मुंबईत-आज-युतीची-जाहीर-सभा-109040500015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर भाजप- शिवसेना युतीची जाहीर सभा रविवारी, 5 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता येथील शिवतीर्थ मैदानावर होणार आहे. यावेळी राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्‍ण अडवाणी आणि शिवसेनेचे कार्याध्‍यक्ष ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर भाजप- शिवसेना युतीची जाहीर सभा रविवारी, 5 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता येथील शिवतीर्थ मैदानावर होणार आहे. यावेळी राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्‍ण अडवाणी आणि शिवसेनेचे कार्याध्‍यक्ष उध्‍दव ठाकरे यांचे जाहीर भाषणे होतील. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे या सभेत थेट संवाद साधणार आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या सभेसाठी शिवतीर्थ मैदानावर भव्‍य व्‍यासपीठ उभारण्‍यात आले असून कडेकोट सुरक्षा व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 05 Apr 2009 12:53:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्र कॉग्रेसमध्ये बंडखोरी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/महाराष्ट्र-कॉग्रेसमध्ये-बंडखोरी-109040500014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/महाराष्ट्र-कॉग्रेसमध्ये-बंडखोरी-109040500014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- मतभेद आणि वादाने खंगलेल्या महाराष्ट्र कॉग्रेसला निवडणुकांपूर्वी मोठा धक्का बसला असून, उत्तर मुंबईतील आमदार पी यू मेहता यांच्यासह त्यांच्या 10 समर्थक कॉग्रेस नगर सेवकांनी राजीनामा देत बंडाचे निशाण उभारले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मतभेद आणि वादाने खंगलेल्या महाराष्ट्र कॉग्रेसला निवडणुकांपूर्वी मोठा धक्का बसला असून, उत्तर मुंबईतील आमदार पी यू मेहता यांच्यासह त्यांच्या 10 समर्थक कॉग्रेस नगर सेवकांनी राजीनामा देत बंडाचे निशाण उभारले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर मुंबईतील जागेवरून निवडणुक लढवण्यावरून हा वाद निर्माण झाला असून, या जागेवर संजय निरुपम यांना तिकिट देण्यात आल्याने मेहता आणि समर्थक नाराज आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यापूर्वी 2004मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये बॉलीवूड कलाकार गोविंदा कॉग्रेसच्या तिकिटावर विजयी झाला होता. यानंतर ही जागा कायम वादातच अडकलेली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्थानिक नेत्याला या जागेवर उमेदवारी देण्याची मागणी येथील कार्यकर्त्यांनी केली असताना निरुपम यांना तिकिट देण्यात आल्याने कार्यकर्ते नाराज असून, पी यू मेहता यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज पहाटे अचानक मेहता आणि समर्थकांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्याने कॉग्रेस गोटात खळबळ उडाली आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 05 Apr 2009 12:46:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[निवडणूक आयोगाची मुलायमना नोटीस]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/निवडणूक-आयोगाची-मुलायमना-नोटीस-109040500012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/निवडणूक-आयोगाची-मुलायमना-नोटीस-109040500012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[निवडणूक आयोगाने मुलायम सिंह यांना मैनपुरीत येथे दिलेल्‍या वादग्रस्‍त भाषणाबाबत कडक शब्‍दात ताकीद दिली असून असा प्रकार यापुढे होणार नाही याची खबरदारी घेण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. मुलायम सिंह यांनी आपल्‍या या वादग्रस्‍त भाषणात मैनपुरीच्‍या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणूक आयोगाने मुलायम सिंह यांना मैनपुरीत येथे दिलेल्‍या वादग्रस्‍त भाषणाबाबत कडक शब्‍दात ताकीद दिली असून असा प्रकार यापुढे होणार नाही याची खबरदारी घेण्‍याच्‍या सूचना दिल्‍या आहेत. मुलायम सिंह यांनी आपल्‍या या वादग्रस्‍त भाषणात मैनपुरीच्‍या जिल्‍हाधिका-यास धमकावण्‍याचा प्रयत्‍न केला होता.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 05 Apr 2009 12:29:54 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['वरुणः वरून गांधी आतून मोदी']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/-वरुणः-वरून-गांधी-आतून-मोदी-109040500003_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/-वरुणः-वरून-गांधी-आतून-मोदी-109040500003_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वरुण गांधी केवळ 'वरून' गांधी आहेत आणि आतून मोदी आहेत. त्‍यांच्‍या नावात गांधी असले तरीही ते मोदी इतकेच हिंसक आहेत. हे आपल्‍याला विसरून चालणार नाही, अशी टीका राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्‍यक्ष शदर पवार यांनी केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>वरुण गांधी केवळ 'वरून' गांधी आहेत आणि आतून मोदी आहेत. त्‍यांच्‍या नावात गांधी असले तरीही ते मोदी इतकेच हिंसक आहेत. हे आपल्‍याला विसरून चालणार नाही, अशी टीका राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्‍यक्ष शदर पवार यांनी केली आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वरुण गांधी यांच्‍या वादग्रस्त भाषणा संदर्भात ते पुणे येथील सभेत त्‍यांनी भाजपा व वरुण गांधी यांच्‍यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, की वरुण यांची स्थिती पाहिल्‍यानंतर भाजपचे पीएम इन वेटींग अडवाणी त्‍यांची तुलना आजचे जयप्रकाश नारायणन म्हणून करतात हे खरोखरच मोठे दुर्दैव म्‍हणावे लागेल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 05 Apr 2009 10:56:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वरुणचे वक्तव्‍य दुःखदः अझहर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/वरुणचे-वक्तव्‍य-दुःखदः-अझहर-109040400059_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/वरुणचे-वक्तव्‍य-दुःखदः-अझहर-109040400059_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय जनता पार्टीच्‍या पीलीभीत मतदार संघातील उमेदवार वरुण गांधी यांनी केलेले भाषण चिंताजनक आणि दोन समाजांमध्‍ये द्वेष पसरविणारे असून त्‍यामुळे तरुण पिढीत चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे मत माजी क्रिकेटर आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदार ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय जनता पार्टीच्‍या पीलीभीत मतदार संघातील उमेदवार वरुण गांधी यांनी केलेले भाषण चिंताजनक आणि दोन समाजांमध्‍ये द्वेष पसरविणारे असून त्‍यामुळे तरुण पिढीत चुकीचा संदेश जाऊ शकतो, असे मत माजी क्रिकेटर आणि उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार मोहम्मद अजहरूद्दीन यांनी व्‍यक्त केले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुरादाबाद लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसच्‍या टिकटावर लढत असलेल्‍या अजहरूद्दीनने सांगितले, की वरुण गांधी सारख्‍या सुशिक्षित परिवारातील तरुणाने असे वक्तव्‍य करणे दुःखद आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Apr 2009 18:55:36 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[परेश रावल करणार भाजपचा प्रचार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/परेश-रावल-करणार-भाजपचा-प्रचार-109040400058_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/परेश-रावल-करणार-भाजपचा-प्रचार-109040400058_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
लोकशाहीच्या महाकुंभमेळ्यात पडद्यावरच्या सिनेकलावंतांनाही उडी घेतली आहे. या यादीत आता परेश रावल यांचेही नाव जोडले गेले आहे. ते भाजपसाठी गुजरातमध्ये प्रचार करणार आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकशाहीच्या महाकुंभमेळ्यात पडद्यावरच्या सिनेकलावंतांनाही उडी घेतली आहे. या यादीत आता परेश रावल यांचेही नाव जोडले गेले आहे. ते भाजपसाठी गुजरातमध्ये प्रचार करणार आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ते म्हणाले, की मी लवकरच सूरत, बडोदा व अहमदाबाद येथे भाजपसाठी प्रचार करेन. अभिनेता दर्शन जरीवाला, अपरा मेहता व मनोज जोशी यांच्यासह गुजरातच्या विविध भागात प्रचारासाठी दौरा करेन. राजकारणात मात्र येणार नाही हे त्यांनी ठामपणे सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणुकीत उतरण्यात आपल्याला रस नाही. अभिनय हाच माझा प्रांत आहे हे सांगून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र यांच्यामुळे आपण हा प्रचार करत नसून त्यांनी राज्यात केलेल्या कामामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपने हेमामालिनी, धर्मेंद्र व विनोद खन्ना यांना तर कॉंग्रसने शाहरूख खान, सलमान खान, गोविंदा व प्रीती झिंटा यांना प्रचारात उतरवले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Apr 2009 18:41:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अर्जुन सिंह मुली विरोधात प्रचार करणार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अर्जुन-सिंह-मुली-विरोधात-प्रचार-करणार-109040400056_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अर्जुन-सिंह-मुली-विरोधात-प्रचार-करणार-109040400056_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[सीधी लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मनुष्‍यबळ विकास मंत्री अर्जुन सिंह यांची कन्‍या वीणा सिंह यांना उमेदवारी न मिळाल्‍याने त्‍यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. असे असले तरीही आपण पक्षाचे निष्‍ठावान कार्यकर्ते असल्‍याने गरज वाटल्‍यास आपण मुली ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>सीधी लोकसभा मतदार संघातून केंद्रीय मनुष्‍यबळ विकास मंत्री अर्जुन सिंह यांची कन्‍या वीणा सिंह यांना उमेदवारी न मिळाल्‍याने त्‍यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. असे असले तरीही आपण पक्षाचे निष्‍ठावान कार्यकर्ते असल्‍याने गरज वाटल्‍यास आपण मुली विरोधात प्रचार करणार अशी भूमिका सिंह यांनी जाहीर केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अर्जुन म्‍हणाले, की कन्‍या वीणा सिंह आणि पुत्र अजय सिंह यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्‍याने आपल्‍याला दुःख झाले असले तरीही पक्षाचा निष्‍ठावान कार्यकर्ता म्हणून मी नाराजी जाहीर करून शकत नाही. उमेदवारी कुणाला द्यावी हा पक्ष नेतृत्‍वाचा अधिकार आहे. या मतदार संघातून मी पक्षाचा प्रचार करण्‍यास बांधील असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Apr 2009 18:29:24 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राम मंदिर श्रद्धेचा विषय- वेंकय्या नायडू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/राम-मंदिर-श्रद्धेचा-विषय-वेंकय्या-नायडू-109040400054_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/राम-मंदिर-श्रद्धेचा-विषय-वेंकय्या-नायडू-109040400054_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[शिवपुरी 
राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नसून तो श्रद्धेचा विषय असल्याची मखलाशी भाजपचे उपाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नसून तो श्रद्धेचा विषय असल्याची मखलाशी भाजपचे उपाध्यक्ष वेंकय्या नायडू यांनी केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्रात भाजपचे सरकार आल्यास जम्मू काश्मीरमधून ३७० कलम काढण्यात येईल याचाही त्यांनी पुनरूच्चार केला. वरूण गांधी तुरूंगात राहिले तरीही निवडणूक लढतीलच असे सांगून केंद्र व राज्य सरकारने वरूणवर केलेली कारवाई अनुचित असल्याचेही ते म्हणाले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Apr 2009 18:13:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लोकशाहीच्या कुंभमेळ्यात तृतीयपंथीयही]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लोकशाहीच्या-कुंभमेळ्यात-तृतीयपंथीयही-109040400052_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/लोकशाहीच्या-कुंभमेळ्यात-तृतीयपंथीयही-109040400052_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[खांडवा 
लोकसभा निवडणुकीच्या कुंभमेळ्यात हवशे, नवशे, गवशे आणि तृतीयपंथीयही सामील झाले आहेत. मध्य प्रदेशातील खांडवा लोकसभा मतदारसंघातून नर्गिस मौसी या तृतीयपंथीयाने उमेदवारी अर्ज भरला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा निवडणुकीच्या कुंभमेळ्यात हवशे, नवशे, गवशे आणि तृतीयपंथीयही सामील झाले आहेत. मध्य प्रदेशातील खांडवा लोकसभा मतदारसंघातून नर्गिस मौसी या तृतीयपंथीयाने उमेदवारी अर्ज भरला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१९९८ मध्ये शबनम मौसी या तृतीयपंथीने राज्यातील शहाडोल जिल्ह्यातील सोहागपूरमधून निवडणूक जिंकून आमदारकी मिळवली होती. त्यानंतर त्यावर शबनम मौसी नावाचा चित्रपटही झाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नर्गिस मौसीने भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आपण निवडणुकीत उतरल्याचे सांगितले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Apr 2009 18:12:39 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राहूल गांधीं कोट्यधीश नि कर्जदारही]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/राहूल-गांधीं-कोट्यधीश-नि-कर्जदारही-109040400049_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/राहूल-गांधीं-कोट्यधीश-नि-कर्जदारही-109040400049_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[सुलतानपूर 
कॉंग्रेसचे सरचिटणीस राहूल गांधी दोन कोटी ३३ लाखाचे धनी आहेत, पण त्यांच्यावर एचडीएफसी बॅंकेचे २३ लाखांचे कर्जही आहे. त्यांच्याकडे वाहन मात्र नाही.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसचे सरचिटणीस राहूल गांधी दोन कोटी ३३ लाखाचे धनी आहेत, पण त्यांच्यावर एचडीएफसी बॅंकेचे २३ लाखांचे कर्जही आहे. त्यांच्याकडे वाहन मात्र नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्री. गांधी यांनी आज अमेठीतून उमेदवारी अर्ज भरला, त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली. नवी दिल्लीतील साकेतमध्ये असलेल्या एका मॉलमध्ये राहूल यांची दोन दुकाने आहेत. त्यातील एकाची किंमत एक कोटी ८ लाख तर दुसर्‍याची ५५ लाख ८० हजार आहे. शेअर्समध्ये त्यांनी पैसे गुंतवलेले नाहीत. आयुर्विमा व राष्ट्रीय बचत पत्रात त्यांनी १० लाख २९ हजार रूपये गुंतवले आहेत. ७० हजार रूपये त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या तीन बॅंक खात्यात मिळून १० लाख ९२ हजार रूपये जमा आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राहूल यांचा महरोली येथे फार्म हाऊस आहे. त्याची किंमत दहा कोटी आहे. याशिवाय हरियाणा येथील फरीदाबादमध्ये सहा एकर शेती आहे. त्याची किंमत २८ लाख २२ हजार आहे. त्यांच्याकडे ३३३ ग्रॅमचे दागिने आहेत. त्याची किंमत दीड लाख रूपये आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Apr 2009 18:00:18 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अमेठीतून राहुलचा उमेदवारी अर्ज दाखल]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अमेठीतून-राहुलचा-उमेदवारी-अर्ज-दाखल-109040400037_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अमेठीतून-राहुलचा-उमेदवारी-अर्ज-दाखल-109040400037_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कॉंग्रेस महासचिव राहुल गांधी यांनी पक्षाध्‍यक्षा सोनिया गांधी यांच्‍या उपस्थितीत शनिवारी अमेठी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस महासचिव राहुल गांधी यांनी पक्षाध्‍यक्षा सोनिया गांधी यांच्‍या उपस्थितीत शनिवारी अमेठी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यासाठी जात असताना पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांनी राहुल व सोनिया गांधी यांच्‍या नावाच्‍या घोषणा देतानाच त्‍यांच्‍यावर फुलांचा वर्षाव केला. राहुल व सोनिया यांनी जीपमधून </font><font style='font-size:11pt;'>मतदारांना </font><font style='font-size:11pt;'>अभिवादन केले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Apr 2009 15:50:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मला कोणाच्‍या सल्‍ल्‍याची गरज नाहीः पवार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मला-कोणाच्‍या-सल्‍ल्‍याची-गरज-नाहीः-पवार-109040400034_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/मला-कोणाच्‍या-सल्‍ल्‍याची-गरज-नाहीः-पवार-109040400034_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[राजकारण करण्‍यासाठी मला कुणाच्‍याही सल्‍ल्‍याची गरज नाही. काय करावे आणि केव्हा करावे ते मला चांगले कळते. मी कुणाच्‍याही दबावात‍ काम करीत नाही, अशी स्‍पष्‍ट भूमिका राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शदर पवार यांनी घेतली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राजकारण करण्‍यासाठी मला कुणाच्‍याही सल्‍ल्‍याची गरज नाही. काय करावे आणि केव्हा करावे ते मला चांगले कळते. मी कुणाच्‍याही दबावात‍ काम करीत नाही, अशी स्‍पष्‍ट भूमिका राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शदर पवार यांनी घेतली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तिस-या आघाडीच्‍या रॅलीसाठी भुवनेश्वरला जाण्‍याच्‍या पवार यांच्‍या प्रयत्‍नानंतर त्‍यांच्‍यावर कॉंग्रेसने जोरदार टीका केली होती. त्‍यानंतर त्‍यावर प्रहार करताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रमुख आणि केंद्रीय कृषिमंत्री पवार म्हणाले, की मला कुणाच्‍या सल्‍ल्‍याची गरज वाटत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भुवनेश्वरमध्‍ये झालेली बैठक बीजू जनता दलाने आयोजित केली होती. त्‍यांच्‍यासोबत आम्ही ओरीसात आघाडी केली आहे. त्‍यामुळे मी तेथे जाण्‍यात काहीही वाईट नव्‍हते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Apr 2009 15:34:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अगं आई गं. मनेका-मायावतींची जुंपली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अगं-आई-गं-मनेका-मायावतींची-जुंपली-109040400017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/अगं-आई-गं-मनेका-मायावतींची-जुंपली-109040400017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[लखनौ 
'आईचं दुःख कळून घ्यायला आईच व्हावं लागतं.' आणि 'आईचं दुःख समजून घ्यायला आई व्हायची काही गरज नाही' हे दोन एखाद्या सुमार मराठी कौटुंबिक चित्रपटातले 'कुबलछाप' डॉयलॉग वाटत असले तरी ते उच्चारणार्‍या अनुक्रमे मनेका गांधी व मायावती या दोन राजकारणी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA['<font  style='font-size:11pt; color:#000000'>आईचं दुःख कळून घ्यायला आईच व्हावं लागतं.' आणि 'आईचं दुःख समजून घ्यायला आई व्हायची काही गरज नाही' हे दोन एखाद्या सुमार मराठी कौटुंबिक चित्रपटातले 'कुबलछाप' डॉयलॉग वाटत असले तरी ते उच्चारणार्‍या अनुक्रमे मनेका गांधी व मायावती या दोन राजकारणी स्त्रिया आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वरूण गांधी यांना भेटण्याची परवानगी मनेका गांधी यांना नाकरण्यात आल्यानंतर मनेकांनी मायावतींवर 'एक आईच दुसर्‍या आईचं दुःख समजू शकते. मायावतींना तो अनुभव नाही, अशा शब्दात टीका केली होती. त्याला मायावतींनी, आईचं दुःख समजून घेण्यासाठी आई होणं गरजेचं नाही, असं उत्तर दिलंय. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मायावती म्हणाल्या, मनेका गांधींना केवळ आपल्या मुलाच्या दुःखाची काळजी आहे, मला तर पूर्ण देशातल्या लोकांची काळजी आहे. आईचं दुःख समजून घेण्यासाठी आई होण्याची गरज नाही. मदर टेरेसा याही आई झालेल्या नव्हत्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मनेका यांनी आपल्या मुलावर चांगले संस्कार करायला हवे होते. तसे झाले असते तर आज वरूण तुरूंगात दिसला नसता, असा टोला लगावत, कायदे तोडणार्‍यांना क्षमा नाही. भलेही तो गांधी कुटुंबातला का असेना अशा शब्दांत मायावतींनी मनेका गांधी यांना फटकारले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मनेका गांधी यांचे विधान लाजीरवाणे आहे. त्यांनी आपली व देशाची माफी मागितली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्‍यान, मायावतींच्‍या खुलाशाला मनेका यांनी पुन्‍हा टीकेनेच उत्तर दिले असून मायावती या जर स्‍वतःला मदर तेरेसा म्हणवत असतील तर त्या ही गोष्‍ट विसरताहेत की मदर तेरेसा यांनी कधीही हप्‍ता वसुली केली नाही किंवा त्यांनी कधी कुणाकडून ती करवूनही घेतली नाही.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Apr 2009 15:00:54 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[तेलगू देसम गरीबांना देणार दीड हजार रूपये]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/तेलगू-देसम-गरीबांना-देणार-दीड-हजार-रूपये-109040400019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/loksabha-election2009-marathi/तेलगू-देसम-गरीबांना-देणार-दीड-हजार-रूपये-109040400019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[हैदराबाद 
निवडणूक आल्यानंतर आश्वसनांचा पाऊस पडणे सुरू झाले आहे. पण दक्षिणेतील आश्वसनांची परंपराच काही वेगळी आहे. इथे रंगीत टिव्ही, दोन रूपयांत तांदूळ, शंभर रूपयात किराणा सामान देण्याबरोबर आता तर थेट रोख रक्कम लोकांना देण्याचे आश्वासन देण्यापर्यंत ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणूक आल्यानंतर आश्वसनांचा पाऊस पडणे सुरू झाले आहे. पण दक्षिणेतील आश्वसनांची परंपराच काही वेगळी आहे. इथे रंगीत टिव्ही, दोन रूपयांत तांदूळ, शंभर रूपयात किराणा सामान देण्याबरोबर आता तर थेट रोख रक्कम लोकांना देण्याचे आश्वासन देण्यापर्यंत राजकीय पक्षांची मजल गेली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी या सर्व आश्वासनांवर कडी करून निवडणुकीनंतर सत्ता आल्यास थेट रोख रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे. या कॅश ट्रान्सफर स्क्रीममध्ये (सीटीएस) गरीबातील गरीब कुटुंबातील महिलेच्या खात्यात महिन्याला दीड हजार रूपये तर गरीबातील मध्यमवर्गीयांना हजार रूपये जमा करण्यात येतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ही घोषणा केवळ सत्ता मिळविण्याचे साधन म्हणून आपण केलेली नाही, असे सांगून आर्थिक असमतोल दूर करण्यासाठी आणली आहे. गरीबांच्या दोन घासांची आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ही योजना आणण्याचा विचार असल्याचे चंद्राबाबू म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गरीबांना रंगीत टिव्ही वाटण्याची योजनाही त्यांना मनोरंजनाची संधी निर्माण करून देणे ही होती, असेही ते म्हणाले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 04 Apr 2009 12:46:25 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Loksabha Election 09]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
