<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[प्रजासत्ताक दिन]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/marathi-republic-day-09</link>
    <description><![CDATA[स्वतंत्र भारतात राज्य घटनेची अंमलबजावणी सुरू झाली तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. आपणास येथे प्रजासत्ताक दिनाविषयीची सर्व माहिती एकत्रितरित्या वाचायला मिळेल.]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Wed, 10 Jun 2026 00:35:25 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>प्रजासत्ताक दिन</title>
      <url>https://marathi.webdunia.com/marathi-republic-day-09</url>
      <link>https://marathi.webdunia.com/marathi-republic-day-09</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/marathi-republic-day-09-1021206.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[प्रजासत्ताक दिनी सावधगिरी आवश्यक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/प्रजासत्ताक-दिनी-सावधगिरी-आवश्यक-109012500049_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/प्रजासत्ताक-दिनी-सावधगिरी-आवश्यक-109012500049_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[26 जानेवरी, 2001 चा दिवस आजही आपल्या अंगावर शहारा आणतो. त्या दिवशी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात भीषण भूकंप येऊन  शेकडो नागरिकांच्या संसाराची राखरांगोळी केली होती. आपल्या हृदयावरील ती जखम अजून ताजीच असून 2008 मध्ये देशाची आर्थिक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0901/25/images/img1090125049_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>सालाबादाप्रमाणे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत भारताच्या प्रथम नागरिक व पहिली महिला राष्ट्रपती राष्ट्रपति प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवणार असून तिनही सैन्य दलाच्या वतीने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात येणार आहे.   </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>26 <font  style='font-size:11pt; color:#000000'>जानेवरी, 2001 चा दिवस आजही आपल्या अंगावर शहारा आणतो. त्या दिवशी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावात भीषण भूकंप येऊन  शेकडो नागरिकांच्या संसाराची राखरांगोळी केली होती. आपल्या हृदयावरील ती जखम अजून ताजीच असून 2008 मध्ये देशाची आर्थिक राजधानी  मुंबई झालेल्या सगळ्यात मोठ्या हल्ल्याचे अद्याप पुरावे शोधण्यात वेळ घालवत आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या देशाच्या राजकीय पुढारी केवळ तोडातून वाफा सोडण्यातच पटाईत आहेत. आपण किती वेळ अमेरिकेच्या सांगण्यावरून चालणार आहोत. अशा स्थिती आपणच काही तरी करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपल्या राष्ट्रपतींनीच विधायक पाऊल उचलायला हवे. तेव्हाच आपण देशाचे काही तरी देणे लागतो याची कल्पना भारतीय नागरिकांना येईल. एकूनात ग्रहांच्या स्थितीवरून असे लक्षात येत आहे की, आपण केवळ डंका पिटायचे काम करत आहोत. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यंदा मकर लग्नाचा उदयन काळ सुरू आहे. लग्नात वक्री द्वितीय तसेच नवव्या स्थानातील स्वामी बुधसोबत आहे. चंद्र सप्तमेश मार्केश होऊन  तृतीय व द्वादश स्थानाचा स्वामी गुरु सोबतच अष्टम स्थानातील स्वामी सूर्यसह राहु ही आहे. त्यात अमावस्या आहे. शनी तेथे लग्नेश आहे त्यात  द्वितीयेश ही आहे. तो मार्केश होऊन अष्टम स्थानात खडतर होऊन अतिशत्रु आपल्या पिता सूर्यच्या राशीत विराजमान आहेत. </font><font style='font-size:12pt;'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0901/25/images/img1090125049_1_2.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंगळ द्वादशमध्ये मित्र राशी धनुमध्ये रूपांतरीत होऊन सप्तम मारक चंद्रावर अष्टम दृष्टीतून पाहत असल्याने अशुभ स्थिति निर्माण झाली आहे. कुठली ती अशुभ घटना किंवा प्रसंग होणर्‍याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने उपाययोजना म्हणून सावधगिरी बाळगायला हवी.  षष्ट शत्रु स्थानातील स्वामी लग्नात खडतर आहे. ग्रहांची स्थिति ठिक नसल्याने आपली लहान चूक ही आपल्याला मोठी नुकसानदायक ठरू शकते.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जेथे गुरु व चंद्र गजकेसरी योग निर्माण करत आहेत, तेथे सूर्य व चंद्र असल्याने अमावस्या योगसह ग्रहण योग ही आहे. सूर्य-राहु सोबत असल्याने ग्रहन स्थिती निर्माण होत असते.  तसेच यंदा दि. 26 जानेवरीला ग्रहण असल्याने ग्रहण काळात होणारी कुठलीच गोष्ट आपल्यासाठी शुभ नाहीच.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 25 Jan 2009 15:57:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[प्रजासत्ताकाचे तीन मुख्य आधार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/प्रजासत्ताकाचे-तीन-मुख्य-आधार-109012500050_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/प्रजासत्ताकाचे-तीन-मुख्य-आधार-109012500050_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[आज आपण भारत देशाचा 60 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. या साठ वर्षांच्या काळात भारतने प्रगती व विकासाचा उच्चांक गाठला आहे. परंतु आज आपल्या देशावर दहशतवादाचे मोठी व कठीन संकट आले आहे. आज देशाचा नागरिकच देशाप्रती असलेले कर्तव्य विसरला आहे. आपण आणि ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0901/25/images/img1090125050_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> - <font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>स्मृति जोश</font><font style=' color:#000000;'>ी</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>आज आपण भारत देशाचा 60 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. या साठ वर्षांच्या काळात भारतने प्रगती व विकासाचा उच्चांक गाठला आहे. परंतु आज आपल्या देशावर दहशतवादाचे मोठी व कठीन संकट आले आहे. आज देशाचा नागरिकच देशाप्रती असलेले कर्तव्य विसरला आहे. आपण आणि आले कुटुंब एकढ्या पुरतीच व्यक्ती जगत आहे. पांढरपेशी व्यक्ती तर देशाला पार पोखरत चालले असून सामन्य नागरिकांची दिशाभूल करत आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या नागरिकांचा जणू ऐशो आरामात जीवन जगणार्‍या नागरिकांना विसर पडला आहे. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रजासत्ताक दिनाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आज वेळ येऊन ठेपली आहे. आज प्रजासत्ताकाची आधारस्तभांकडे लक्ष पुरवले पाहिजे, त्यात योग्य ती सुधारण करणे गरजेचे झाले आहे. त्यात शिक्षण, राजकरण व  लोकशाहीचा चवथा आधारस्तंभ आज डगमगत चालला आहे. यांना सावरणे हे आपले आद्य कर्तव्य झाले आहे.    </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0901/25/images/img1090125050_1_2.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>शिक्षण -</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या साठ वर्षांच्या काळात शिक्षणाचा बाजार मांडण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पुणे हे शिक्षण आणि संस्कृतीचे माहेरघर समजले जात होते. मात्र गणतंत्राचा मुख्य आधार समजल्या जाणार्‍या शिक्षणाच्या बाजार झाल्याने पुणे हे शिक्षणाचे माहेर घर नाही तर सासर झाले आहे. शिक्षण क्षेत्रात आज आपण बरीच प्रगती केली आहे. परंतु पैशाच्या अभावी आपल्या देशातील विद्यार्थी त्यापासून वंचीत राहत आहेत. शिक्षकांची प्रतिमा पूर्वीप्रमाणे राहीलेली नाही. शिक्षण ही सेवा राहिलेली नाही, तर अधिक मेवा मिळवण्याच्या उद्येशाने दररोज शिक्षण संस्था उदयास येत आहेत. पालकही त्यांची जबाबदारी विसरलेले आहेत. पॅरेन्ट्स म्‍हणजे 'रेन्ट' 'पे' करून मुक्त होणारे, अशीच त्यांची व्याख्या झाली आहे. आजच्या आधुनिक काळात दप्तरात पुस्तक न आणता हत्यारे आणणारी विद्यार्थी शाळेत येत आहेत. तरी काही दहशतवादी विद्याच्या मंदिरात विद्यार्थ्यांना देशाविरूध्द दहशतवादाचे धडे शिकवत आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज आपल्या देशात साक्षरतेचा डंका सर्वत्र वाजवला जात आहे. मात्र आज आपर पाहिले तर भ्रष्ट अधिकारी साक्षरता अभियानाच्या नावाखाली मलीदा चाटत आहे. डोंगराळ भागात राहणार्‍या नागरिकाच्या मुलांना शिक्षणच काय तर त्यांच्या मुलभूत गरजाही पूर्ण करण्यात या सहा दशकात आपल्याला यश आलेले दिसत नाही. उच्च शिक्षण क्षेत्रात तर शिक्षणाचा व्यापार सुरू आहे. प्रवेश घेण्यासाठी लाखो रूपयांच्या संस्था चालकाकडून मागणी केली जात आहे. भविष्यात जर हीच स्थिती कायम राहिली तर शिक्षण क्षेत्रात देशाची अधोगतीच्या मार्गाने जायला वेळ लागणार नाही.  </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0901/25/images/img1090125050_1_3.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>राजकारण -</b></font><br/>60 <font  style='font-size:11pt; color:#000000'>वर्षात राजकरणात केवळ पांढरपेशी शिरली आहे. यात दोष केवळ राजकारणी पुढार्‍यांचा नाही तर देशातील नागरिकांचा ही आहे. नागरिकांच्या दमावर देशाचे तंत्र चालत असते. देशातील 50 टक्के जनता मतदानाचा हक्क बजावत नाही. आज जातीच्या व पैशाच्या आधारावर निवडणुका होतात. देशाच्या जनतेला मतदानाचा खरा अर्थ माहित नाही. जातीच्या आधारावर राजकारण केले जात आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील नागरिकाना वीज, रस्ते, पाणी व विविध सुविधा देण्यात देशातील राजकीय पुढारी अपयशी ठरले आहे. नागरकानीच त्यांना निवडून दिल्याने त्यांना दोष देण्यात काय अर्थ? देशाला चालवण्यासाठी सळसळत्या रक्ताच्या म्हणजेच तरूरांच्या हाती सत्ता देणे गरजेचे झाले आहे. 60 वर्षात देशाच्या विकासाठ‍ी कुठलेच महत्त्वाचे पाऊल राजकीय पुढार्‍यांनी कार्य केलेले दिसत नाही. याबाबत विचार करण्यात आणि घरगुती वाद मिटवण्यातच वेळ खर्ची घातला जात आहे.   </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजकीय प्रतिनिधी शासन आणि सामन्य नागरिक यांच्यातील दुवा आहे. शासनाच्या योजना नागरिकापर्यंत पोहचवण्याचे काम राजकीय पुढार्‍यांचे आहे. मात्र आपल्या देशात असे ही काही पुढारी आहेत की, शासणार्‍या योजना सामान्य नागरिकापर्यंत पोचण्यासाठीच त्या कागदावरच विरून जातात. देशातील सगळ्यात मोठ्या हल्ल्या मुंबई हादरली मात्र पुढार्‍यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या झालेल्या युध्दात अनेक राजकीय पुढार्‍यांच्या खर्च्या गेल्या आहेत. परंतु दहशतवाद नाहिसा करण्यासाठी ठोस अशी पाऊले अद्यापही उचलली गेलेली नाहीत. भारतीय संविधान अमुल्य आहे. त्याचेही पावित्र्य राखण्यात पुढार्‍यांनी यश आलेले नाही. सिमेवर लढणार्‍या सैनिकांच्या प्रति पुढार्‍यांचे भाष्य आपल्याला मुंबई हल्ल्यात दिसून आले. देशाच्या सरंक्षणासाठी जीवाची बाजी लावणारा सैनिक दिवस रात्र जागतो तरच देशातील जनता व पुढारी आरामात आलीशान बंगल्यामध्ये झोप घेऊ शकतात, हे आपल्या देशातील जनता व पुढारी विसरले आहेत. त्यांना याची जाणीव करून देण्याची वेळ आली आली आहे.</font><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0901/25/images/img1090125050_2_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#008000'><b>पत्रकारीता-  </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकशाहीचा चवथा आधारस्तंभ साठ वर्षाच्या काळात नेहमी डगमगला आहे. देशातील वाद दूर न करता पक्षा पक्षात लावालावी करून देण्याचे काम आजच्या पत्रकारीतेने केले आहे. कुठल्याही देशातील पत्रकारीता 'न्यूक्लियर पॉवर' पेक्षा कमी नसते. परमाणू शक्ति कोणत्याही देशाला नष्ट करू शकते. मात्र त्या देशावर राज करण्यासाठी तेथे बौद्धिक शक्तिवर नियंत्रण मिळवणे आवश्यक असते. देशातील वृत्तपत्रात देशासाठी बलिदान ठरलेल्या नागरिकांसाठी जागा नसते तर ती जागा दरोडा, हत्या, बलात्कार अशा बातम्यांना रंगवण्यात खालवली जाते. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील इलेक्ट्रॉनिक मीडिया अजून बाल्यावस्थेत आहे. या अवस्थेत अनेक गुन्हे केल्यानंतर क्षमा केली जाते. मात्र या बाल्यावस्थेत असलेल्या मीडियाने देशातील नागरिकांना देशात घडणार्‍या घटनाना चांगल्याप्रकारे प्रसिध्द दिली आहे. देशाच्या कान्याकोपर्‍यातील माहिती सामन्य नागरिकांपर्यंत पोहचवली आहे. चांगल्या विषयावर चर्चा घडवून आणण्यात विशेष लक्ष घालत आहेत. लोकशाहीसाठी याला शुभ संकेत म्हणता येतील. मात्र कधी कधी इलेक्ट्रॉनिक मीडिया दिशा भटकत आहे. केव्हा काय दाखवायचे याचे भान मीडिया वितरत आहे. त्याचा विपरित परिणाम आल्या देशातील युवाशक्तीवर होत आहे. यातून पत्रकारीतेने सावरणे गरजेचे आहे. कारण देशाच्या उन्नतीसाठी लोकशाहीचा चवथा आधारस्तंभ हातभार लावू शकेल. या साठ वर्षात इंटरनेटच्या क्षेत्रात अतुलनीय कांति केली आहे. मोठ्या संख्येने वाचकवर्ग इंटरनेटच्या विशाल जाळ्यात अडकला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिक्षण ,राजकारण तसेच पत्रकारीता हे भारताचे तीन प्रमुख आधारस्तंभ आहेत त्यांना त्याच्या जबाबदार्‍या व कर्तव्याकडे पाठ फिरवून चालणार नाही. देशाला योग्य दिशा दाखवण्याची खरी जबाबदारी प्रचारमाध्यमावर येऊन पडली आहे आणि ती कर्तव्यदक्षतेने पार पाडतील अशी, देशवासियांना त्यांनाकडून अपेक्षा आहेत.</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 25 Jan 2009 15:47:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राष्ट्रभक्ती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/राष्ट्रभक्ती-109012300084_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/राष्ट्रभक्ती-109012300084_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जागवावी राष्ट्रभक्ती
तनमनातूनी अपुल्या ।।
जागजागी गात जावे, 
गीत राष्ट्राचेच अपुल्या...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जागवावी राष्ट्रभक्ती</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तनमनातूनी अपुल्या ।।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जागजागी गात जावे, </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गीत राष्ट्राचेच अपुल्या... </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्राभिमान अमुचा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हीच खरी राष्ट्रभक्ती ।।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नसानसातून उसळू द्यावी, </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रप्रीती, राष्ट्रशक्ती...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गौरवाया राष्ट्र अपुल्या</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रेम राष्ट्रावर करूया ।। </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तळपत्या राष्ट्रात अपुल्या, </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गान राष्ट्राचे, गाऊ या..... </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उंच नेऊ राष्ट्र अपुले</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मान अपुली उंचवूनी ।।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चढवू राष्ट्र गौरवास, </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रप्रेम, जागऊनी....</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देश, समाज, संस्कृती</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>परंपरा, चालीरीती ।।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशासाठी जगायचे </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हीच खरी संपत्ती..... </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 16:35:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चित्रपटातील देशभक्ती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/चित्रपटातील-देशभक्ती-109012300083_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/चित्रपटातील-देशभक्ती-109012300083_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वेगवेगळे विषय़ हाताळणाऱ्या बॉलीवूडकर मंडळींनी स्वातंत्र्य आणि देशभक्ती यांच्यावर चित्रपट काढले नसते तरच नवल. काहींनी खरोखरच चांगले विषय मांडून त्यातून काही तरी चांगला संदेश देण्याचाही प्रयत्न केला. काहींनी त्याला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वेगवेगळे विषय़ हाताळणाऱ्या बॉलीवूडकर मंडळींनी स्वातंत्र्य आणि देशभक्ती यांच्यावर चित्रपट काढले नसते तरच नवल. काहींनी खरोखरच चांगले विषय मांडून त्यातून काही तरी चांगला संदेश देण्याचाही प्रयत्न केला. काहींनी त्याला बटबटीत आणि ओंगळवाणे स्वरूपही दिले. पण तरीही या विषयाची मांडणी प्रत्येकाने त्याच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच हा आढावा. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या काही दिवसात शहीद भगतसिंग यांच्यावरील चित्रपट अचानक वाढले. 1948 मध्ये दिलीपकुमार यांचा शहिद चित्रपट आला होता. तो चित्रपट पाहून त्यांच्या वडिलांनी म्हणे त्यांना सल्ला दिला होता. बेटा, यापुढे ज्यात तू मेलेला दाखवशील असे रोल करू नकोस. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यानंतर 1963 मध्ये शम्मीकपूर हेही भगतसिंग यांच्या रूपात पडद्यावर आले होते. पण जंगली शम्मीचे हे शहिद रूप प्रेक्षकांना मात्र फारसे आवडले नाही. 2002 मध्ये तर चार भगतसिंग एकमेकांसमोर ठाकले होते. प्रेक्षकांनी तिघांवर फुली मारली. राजकुमार संतोषी यांचा भगतसिंग पाहण्यासाठी बऱ्यापैकी गर्दी झाली.  </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत कुमार म्हणवल्या जाणाऱ्या मनोजकुमारने देशभक्तीवर बरेच चित्रपट काढले. त्याने शहिद चित्रपटाद्वारे आपल्या भारतपटांची लाट सुरू केली आणि जणू बॉलीवूडमध्ये देशभक्ती वगैरेचे ठेकेदार आपणच आहोत, असा आभास निर्माण केला. उपकारमध्ये मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती असे म्हणणाऱ्या मनोज कुमार यांनी रोटी कपडा और मकानमध्ये झीनत अमानला पावसात चिंब भिजवून (आणि तिचे अंगप्रत्यांग दाखवून) तेरी दो टकीये की नोकरी मे मेरा लाखोंका सावन जाये असे गायला लावले. मनोजकुमारच्या देशभक्तीचा अंदाज हा असा ओलेता होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमिताभचा देशप्रेमीही लोकांना आठवत असेलच. याशिवाय अनेकांनी भारत, देशभक्ती वगैरे दाखवायचा प्रयत्न केला. पण बटबटीत आणि सवंगपणा त्यातून जास्त दिसला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>युद्धपट तर अनेक निघाले. त्यात नाव घेण्यासारखे खूप कमी आहेत. त्यात छोटा चेतन, हकिकत असे काही उल्लेखनीय आहेत. अलीकडच्या काळात जे. पी. दत्ता यांनाही देशभक्तीचा फिवर चढला होता. त्यांचा बॉर्डर चांगला बनला आणि गाजलादेखील भरपूर. पण एलओसी (लाईन ऑफ कंट्रोल) च्या बाबतीत लोकांनी एवढा कंट्रोल पाळला की ते थेटरात गेलेच नाहीत. बाकी हिंदूस्थान की कसम सारखे सुमार चित्रपटही बरेच आले. त्यांची दखल न घेतलेलीच बरी.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केतन मेहना यांनी 1857 च्या क्रांतीचे बिगूल वाजवून आमिर खानला मंगल पांडे म्हणून सादर केला. चित्रपट बऱ्यापैकी गाजला. यातील मंगलगानही चांगलेच गाजले. आणि चर्चा जास्त झाली ती आमीर खानच्या मंगल पांडेतील नव्या केशभूषेची आणि मिशीची. कोणाचे काय तर कोणाचे काय. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेल्या श्याम बेनेगल यांनी बॉस द फरगॉटन हिरोद्वारे नेताजी बोस या महानायकाला पडद्यावर आणले. याशिवाय मेकिंग ऑफ महात्मा द्वारे त्यांनी महात्मा होण्यापूर्वीच्या गांधींचा वेध घेतला. वेद राही यांनी सुधीर फडके यांचे स्वप्न असलेल्या वीर सावकर या चित्रपटाद्वारे या स्वातंत्र्यसूर्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रियदर्शनने कालापानी मधून देशभक्ती मांडली.   </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आशुतोष गोवारीकरने देशभक्तीला नवे परिणाम दिले. क्रिकेटचे. त्यामाध्यमातून देशभक्ती कशी व्यक्त करता येते, याचे कथानक अतिशय छान गुंफून तसेच मांडले. नुकताच आलेल्या चक दे इंडियामधून हॉकी या राष्ट्रीय खेळाला मांडताना त्यालाही राष्ट्रभक्तीची किनार दिली आहे. एकूण काय देशभक्ती आता सर्वस्पर्शी झाली आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 16:34:12 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राष्ट्रध्वज फडकावण्याचे नियम]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/राष्ट्रध्वज-फडकावण्याचे-नियम-109012300068_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/राष्ट्रध्वज-फडकावण्याचे-नियम-109012300068_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[तुम्हाला तुमच्या घरांवर व दुकानांवर राष्ट्रध्वज वर्षभर फडकावावासा वाटतो. पण त्यासाठी त्याचा मानसन्मान पाळला गेला पाहिजे. त्याच्याविषयीच्या नितीनियमांची माहिती...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>तुम्हाला तुमच्या घरांवर व दुकानांवर राष्ट्रध्वज वर्षभर फडकावावासा वाटतो. पण त्यासाठी त्याचा मानसन्मान पाळला गेला पाहिजे. त्याच्याविषयीच्या नितीनियमांची माहिती... </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>राष्ट्रध्वज उतरवणे  </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील महान व्यक्ती, राष्ट्राध्यक्ष यांचे निधन झाल्यास त्यांचा सन्मान राखण्यासाठी शोक पाळण्यात येतो. त्यावेळी राष्ट्रध्वजाला झुकविण्यात येते. याचा अर्थ ध्वज दंडाच्या मध्यभागी आणून फडकावण्याच्या स्थिती ठेवण्यात येते. राष्ट्रध्वज घेऊन संचलन किंवा मिरवणूकीने शोक व्यक्त केला जात असेल तर भाल्याच्या अग्रभागी काळ्या रंगाच्या दोन पट्टाय लावल्या जातील. त्या पट्ट्या लटकलेल्या असतील. मात्र, असे प्रयोग केवळ शासनाच्या आदेशावरच होतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>खालील व्यक्तींचे निधन झाल्यास ध्वज उतरविण्याचे प्रभाव क्षेत्</font><font style=' color:#000000;'>र </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान- संपूर्ण भारतात लोकसभा अध्यक्ष किंवा भारताचे सरन्यायाधीश- दिल्लीत</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्रिय मंत्रिमंडळ स्तरावरील मंत्री- केवळ दिल्ली व राज्यांच्या राजधानीत</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्र, राज्यमंत्री किंवा उपमंत्री - दिल्लीत</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यपाल, उपराज्यपाल, मुख्यमंत्री, संबधित किंवा संघशासित राज्याचा मुख्यमंत्री- संपूर्ण राज्य</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कोणत्याही राज्याचा मंत्रिमंडळ स्तराचा मंत्री- संबंधित राज्याच्या राजधानीत</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सूचना- दिल्ली म्हणजे दिल्ली महापालिका, नवी दिल्ली नगर पालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्व भाग.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>विशेष स्थिती </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रीय उत्सवावेळी अर्थात पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारीला देशातील मोठ्या व्यक्तीचे निधन झाल्यास राष्ट्रीय शोक घोषित केला जातो. त्यावेळी ध्वज उतरविला पाहिजे.मात्र या दिवशी सर्वत्र ध्वजारोहण कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. फक्त ज्या इमारतीत त्या व्यक्तीचे पार्थिव ठेवले आहे, तेथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविलेला असेल. पार्थिव शरीर अंत्यसंस्कारासाठी बाहेर काढण्यात आल्यानंतर राष्ट्रध्वजाला पूर्ण उंच फडकावले पाहिजे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>शहिदांवर राष्ट्रध्वज </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशासाठी प्राणांचे बलिदान देणार्‍या जवानांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रध्वज त्यांच्यावर लपेटण्यात येतो. त्यावेळी केशरी पट्टी डोक्याच्या दिशेने आणि हिरवी पट्टी मांड्यांच्या दिशेने असली पाहिजे. पांढरी पट्टी डोक्यापासून पायापर्यंत आणि केशरी आणि हिरवी पट्टी डाव्या व उजव्या बाजूला अशी स्थिती अजिबात नको. आणखी एक महत्त्वाची बाब. शहीद वा मोठ्या व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारावेळी राष्ट्रध्वज जाळायचा वा दफन करायचा नाही. मुखाग्नी देण्यापूर्वी किंवा दफन करण्यापूर्वी तो काढून घेतला पाहिजे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>नष्ट कसा करायचा </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रंग उडालेला, फाटलेला राष्ट्रध्वज फडकावण्यास योग्य नसतो. असे करणे म्हणजे ध्वजाचा अपमान करणे आहे हे लक्षात ठेवा. राष्ट्रध्वजाची अशी स्थिती झाल्यास गुप्तपणे त्याला अग्नीच्या स्वाधीन केले पाहिजे. किंवा वजन किंवा रेतीत बांधून पवित्र नदी किंवा जलसमाधी दिली पाहिजे. पार्थिव शरीरावरून उतरवलेल्या ध्वजाच्या बाबतीतही असे केले पाहिजे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>राष्ट्रध्वजाचा अपमान </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाणी ओतणे, जमिनीवर पाडणे, फाडणे, जाळणे, त्यावर लिहिणे किंवा व्यावसायिक उद्देशाने वापर करणे हा राष्ट्रध्वजाचा अपमान समजला जातो. राष्ट्रध्वज झुकवणे हाही अपमान समजला जातो.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 15:24:11 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अहिंसात्मक क्रांतीबाबत समाधानी नव्हतो]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/अहिंसात्मक-क्रांतीबाबत-समाधानी-नव्हतो-109012300067_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/अहिंसात्मक-क्रांतीबाबत-समाधानी-नव्हतो-109012300067_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या 'आझादी की कहानी' या पुस्तकात भारत छोडो आंदोलन आणि त्यावेळी भारलेले वातावरण याविषयी अतिशय छान वर्णन केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0901/23/images/img1090123067_1_1.jpg' Alt='maulana azad' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपल्या '</font><font style=' color:#FF0080;'><b>आझादी की कहानी' </font><font style=' color:#000000;'></b>या पुस्तकात भारत छोडो आंदोलन आणि त्यावेळी भारलेले वातावरण याविषयी अतिशय छान वर्णन केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ते पुस्तकात म्हणतात, कॉंग्रेस कार्यकारी समितीचा यासंदर्भातील ठराव प्रकाशित झाल्यावर संपूर्ण देशात उत्साहाची लहर पसरली. ठरावात कोणत्या बाबींचा समावेश आहे हे माहीत नसतानाही ब्रिटिशांना देशातून हद्दपार करण्यासाठी कॉंग्रेस जनआंदोलन उभारणार असल्याची अनुभूती जनसामान्यांना झाली होती. काही दिवसातच सरकार व नागरिक 'भारत छोडो आंदोलना'च्या स्वरूपाबाबत चर्चा करू लागले. ठराव मंजूर केल्यानंतर कार्यकारी समितीने सरकारची प्रतिक्रिया अजमावण्याचा निर्णय घेतला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारने मागणी मान्य केली किंवा सामंजस्याचा निर्णय घेतल्यास चर्चेचा पर्याय खुला राहील, नाहीतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली संघर्षास सुरुवात करता येईल, असे ठरविण्यात आले होते. कार्यकारी समितीच्या निर्णयाबाबत उत्सुकता असल्याने देशा-परदेशातील पत्रकारांनी वर्धा गाठले होते. गांधीजींनी पंधरा जुलैला पत्रकार परिषद बोलावली. गांधींनी एका प्रश्नाच्या उत्तरात आंदोलनास सुरूवात झाल्यास ती ब्रिटिशाविरुद्ध अहिंसात्मक क्रांती असेल, असे सांगितले. मला मात्र हे फारसे पटत नव्हते. हे आता मान्य करण्यास काही हरकत नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरळ सरळ कारवाई करावी या बाजूचा मी होतो. कारण या ठरावाबाबत मी आशावादी नव्हतो. सरकारची प्रतिक्रिया काय असेल याविषयी माझा अंदाज निश्चित होता. गांधी किंवा त्यांच्या प्रतिनिधीस व्हाईसरायने भेटण्यास असर्मथता दर्शवल्याचे मला आश्चर्य वाटले नाही. या घटनेनंतर मी अखिल भारतीय कॉंग्रेसची बैठक बोलावून या मुद्यावर गांभीर्याने विचार करण्याचा निर्णय घेतला. मुंबईत सात ऑगस्ट 1942 रोजी बैठक बोलावण्यात आली. गांधीनीही आपले विचार मांडले. दोन दिवसाच्या विचारविनिमयानंतर साम्यवाद्यांच्या विरोधानंतर आठ ऑगस्टला सायंकाळी 'भारत छोडो' हा ऐतिहासिक प्रस्ताव मंजूर झाला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 15:08:50 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भारताची धर्मनिरपेक्षता सर्वश्रेष्ठ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/भारताची-धर्मनिरपेक्षता-सर्वश्रेष्ठ-109012300066_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/भारताची-धर्मनिरपेक्षता-सर्वश्रेष्ठ-109012300066_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई विद्यापीठात व्याख्यातापदासाठी अर्ज केलेल्या नानी पालखीवाला यांची निवड झाली नव्हती. एका अर्थी ते बरेच झाले. कारण त्यामुळे देशाला एक विद्वान विधीज्ञ मिळाला. 1944 मध्ये मुंबई येथे सर जमशेदजी बेहरामजी कांगा यांच्या हाताखाली सहायक वकील म्हणून काम]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई विद्यापीठात व्याख्यातापदासाठी अर्ज केलेल्या नानी पालखीवाला यांची निवड झाली नव्हती. एका अर्थी ते बरेच झाले. कारण त्यामुळे देशाला एक विद्वान विधीज्ञ मिळाला. 1944 मध्ये मुंबई येथे सर जमशेदजी बेहरामजी कांगा यांच्या हाताखाली सहायक वकील म्हणून काम करण्यास सुरवात केल्यानंतर त्यांनी एक एक शिखर पार केले. वयाच्या 30 व्या वर्षी 'लॉ अँड प्रॅक्टीस ऑफ इन्कम टॅक्स' नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले होते. लोक आजही त्या पुस्तकाचा उपयोग करत आहेत. केवळ दहा वर्षाच्या अनुभवानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात काम करण्‍यास सुरवात केली. पालखीवाला भारतीय राज्य घटनेला मानवाच्या विकासाचा आधार मानत होते. केरळच्या केशवानंद यांचा खटला सर्वोच्च न्यायालयात चालू असताना त्यांची विद्वत्ता दिसून आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यासंदर्भात पालखीवाला यांचे म्हणणे ऐकण्यासाठी लोकांची गर्दी होत असे. त्या जमलेल्या गर्दीवरूनच त्यांच्याविषयी लोकांमध्ये असलेली उत्सुकता दिसून येते. आज हयात नसले तरी न्यायपालिका, कायदेतज्ज्ञ आणि कार्पोरेट जगातील मोठमोठे लोक त्यांची आदराने आठवण करतात. स्वातंत्र्यानंतरचा तत्कालीन युवावर्ग उत्साहात होता. परंतु, आज त्याची नैतिकता ढासळली आहे. 1997 मध्ये आयआयटीच्या संयुक्त प्रवेश परिक्षेचा पेपर फुटणे हे त्याचे उत्तम उदाहरण होय.) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय प्रजासत्ताक गेल्या ६० वर्षांपासून अखंड आहे. जगातील लोकसंख्येपैकी १/६ लोकसंख्या भारतात राहते. विविध जातीधर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. हे जगातील एक ऐतिहासिक उदाहरण आहे. जागतिक महायुद्धानंतर भारतीय प्रजासत्ताकाच्या अस्तित्वाला टेक्सास विद्यापीठातील प्राध्यापक रोस्टो ही एक महत्त्वपूर्ण घटना असल्याचे मानतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या देशातील धर्मनिरपेक्षता ब्रिटनपेक्षा अधिक चांगली आहे. कारण येथे रोमन कॅथलिक राजा किंवा लॉर्ड चॅन्सेलर बनू शकत नाही. आपल्या देशाची राज्यघटना अमेरिकेपेक्षा श्रेष्ठ आहे. भारतीय राज्यघटनेत लैंगिक समानतेचा एक अधिकार देण्‍यात आला आहे. परंतु, अशा प्रकारचा अधिकार अमेरिकन राज्यघटनेत समाविष्ट करून घेण्यासाठी त्यांना अनेकांच्या विरोधाचा सामना करावा लागतो. आपल्या राज्यघटनेने आपल्याला भविष्‍यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज केले आहे, असे आपण अभिमानाने बोलू शकतो. जगातील विविध जातीधर्माचे लोक येथे आनंदाने राहतात. भारतासारखा दुसरा कोणताही प्रजासत्ताक देश अस्तित्वात नाही. हे एक मानवतेचे उत्तम उदाहरण आहे. येथे विविध लिपित लिहिल्या जाणार्‍या पंधरा भाषा आणि सुमारे अडीचशे बोलीभाषा बोलल्या जातात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताचा इतिहास पाच हजार वर्षांपूर्वीचा आहे. काही वर्षांपूर्वी जागतिक बॅंकेने भारतासाठी लागू केलेल्या एका अहवालात दोन घटकांचा उल्लेख केला होता. भारत देश रोजगारासाठी नवनवीन योजना आणि सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश असून येथे मनुष्यबळाची कमतरता नाही. दुसरा घटक म्हणजे येथील लोकांच्या अंगी जन्मत: व्यापारी वृत्तीचा समावेश आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतावर निसर्गाचीही विशेष कृपा आहे. देशावर संकटे आली, तेव्हा महामानवाला जन्म देऊन निसर्गाने देशावर उपकार केले आहेत. अशा प्रकारच्या नेत्यांवर देशातील कोट्यावधी जनता विश्वास ठेवते. सध्याची युवा पिढी अशाच लोकनेत्याच्या प्रतिक्षेत आहे, जो त्यांना नैतिक मुल्यांचे शिक्षण देऊ शकेल. एकेकाळी हेच काम महात्मा गांधींनी केले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताची एकात्मता आणि एकता आज संकटात आली असल्याचे दिसून येते. भारतीय राजकारण, संस्कृती- सहिष्णुता यांचीही स्थिती चिंताजनक आहे. पण ही ओळखही पुसली जाईल. स्वतःची प्रतिष्ठा भारत पुन्हा एकदा प्राप्त करेल. आपली स्वत:ची राष्ट्रीय ओळख निर्माण करणे हे भारतासमोरचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आपल्या सामाजिक रूढी परंपरा, संस्कृतीची जोपासना करणार्‍या समाजाचे रक्षण पुढील काळात आपल्याला करावे लागेल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>ऑस्ट्रेलियन कॉलेज ऑफ डिफेंन्स स्ट्रॅटेजिक स्टडीज येथे केलेल्या भाषणाचा सारांश.) </b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 15:01:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पहिल्या राष्ट्रपतींची निवडणूक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/पहिल्या-राष्ट्रपतींची-निवडणूक-109012300065_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/पहिल्या-राष्ट्रपतींची-निवडणूक-109012300065_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[राज्यघटनेचा मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मंजूर झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० या दिवशी भारत प्रजासत्ताक देश ओळखला जाऊ लागला. संसद भवनात प्रसिद्ध पत्रकार शैलेन चटर्जी यांच्या उपस्थितीत राज्य घटनेचा मसुदा मंजूर केला होता. सर्व सदस्यांनी बाके वाजवून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0901/23/images/img1090123065_1_1.jpg' Alt='rajendra prasad' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यघटनेचा मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी मंजूर झाल्यानंतर २६ जानेवारी १९५० या दिवशी भारत प्रजासत्ताक देश ओळखला जाऊ लागला. संसद भवनात प्रसिद्ध पत्रकार शैलेन चटर्जी यांच्या उपस्थितीत राज्य घटनेचा मसुदा मंजूर केला होता. सर्व सदस्यांनी बाके वाजवून राज्यघटना मंजूर केली होती. संसद भवन 'वंदे मातरम्' आणि 'भारत माता की जय' या घोषणांनी गाजले होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्य घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी आपल्या भाषणात राज्यघटनेचा प्रस्ताव आणि महात्मा गांधीना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राज्यघटना समितीने 'जन गण मन...' या राष्ट्रगीताबरोबर ऐतिहासिक सत्र समाप्त झाले. राष्ट्रगीत स्वातंत्र्य सैनिक स्व. अरूणा असफ अली यांची बहीण पोर्णिमा बॅनर्जी यांनी गायले होते. मसुदा समितीने २४ जानेवारी १९५० रोजी विशेष सत्रात डॉ. राजेंद्रप्रसाद यांना स्वतत्र भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि २६ जानेवारी १९५० ला प्रजासत्ताक गणराज्य झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सध्या अस्तित्वात असलेला राष्ट्रपती भवनाचा दरबार हॉल २६ जानेवारी १९५० रोजी पाचशे पाहुण्यांनी भरगच्च भरला होता. तेव्हा त्याला गर्व्हमेंट हाऊस असे म्हटले जात होते. अंगात काळा कोट आणि डोक्यावर गांधी टोपी घातलेल्या डॉ. राजेंद्रप्रसाद यांना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश हिरालाल कनिया यांनी स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून हिंदीत पद व गोपनीयतेची शपथ दिली होती.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 14:58:37 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आता प्रशासकीय व्यवस्थेत बदल हवा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/आता-प्रशासकीय-व्यवस्थेत-बदल-हवा-109012300064_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/आता-प्रशासकीय-व्यवस्थेत-बदल-हवा-109012300064_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[गेल्या ५० वर्षात आपण काय प्रगती केली आहे, त्याची चर्चा आज संपूर्ण देशात चालू आहे. अशा प्रकारची चर्चा होणे साहजिक आहे. परंतु, चर्चा स्वतंत्र आणि प्रामाणिकपणे होणे आवश्यक आहे. प्रत्येकजण स्वत:च्या विचारशक्तीनुसार चर्चा करतो. तसेच राष्ट्रीय मुद्यांवर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0901/23/images/img1090123064_1_1.jpg' Alt='atal' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या ५० वर्षात आपण काय प्रगती केली आहे, त्याची चर्चा आज संपूर्ण देशात चालू आहे. अशा प्रकारची चर्चा होणे साहजिक आहे. परंतु, चर्चा स्वतंत्र आणि प्रामाणिकपणे होणे आवश्यक आहे. प्रत्येकजण स्वत:च्या विचारशक्तीनुसार चर्चा करतो. तसेच राष्ट्रीय मुद्यांवर चर्चा केली पाहिजे. ‍ती चर्चा पूर्वग्रहदुषित नसावी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपली संसदीय लोकशाही प्रभावी कार्य करण्यात आपण असमर्थ ठरल्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेत बदल करण्याची वेळ आता आली आहे. जनता आर्थिक-सामाजिक प्रगतीपासून वंचित आहे. म्हणून प्रशासनाच्या रचनेकडे पुन्हा लक्ष देण्याची आवश्‍यता आहे, असे मला वाटते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकशाही पद्धतीत लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपल्या कसोटीवर उतरले नाहीत. देशाचा विकास आणि आवश्यक कायदेप्रणाली तयार करण्‍यासाठी त्यांच्याकडे पुरेसे ज्ञान व प्रशिक्षण नाही. त्यांचे संकल्प दृढ नाहीत. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी रिकामे बसून असतात. म्हणून आपण लोकशाही प्रक्रियेला संजीवनी दिली पाहिजे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सत्ता हस्तगत करणे म्हणजे व्यक्तीगत समृद्धीचा पासपोर्ट होय. उदा. निवडणुक आयुक्त टी. एन.शेषन यांनी सांगितले होते की, लोकप्रतिनिधींकडून निवडणूक प्रक्रियेत साम, दाम, दंड, भेद या चारही मार्गाचा अवलंब केला जातो. जातीच्या वर्गवारीनुसार मतपेटी अवलंबून असल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून मनुष्‍याच्या जीवनातील जातीयवाद आणि धार्मिकतेचे सामाजिक महत्त्व वाढत चालले आहे. जातीयवाद आणि सांप्रदायिकतावाद निवडणुक प्रक्रियेत सामील होत आहे. आजच्या निवडणुका स्वतंत्र व निष्पक्षपातीपणे होत नाहीत. त्या लोकांच्या इच्छा आकांक्षा प्रदर्शित करू शकत‍ नाहीत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आता विचार करण्‍याची वेळ आली आहे. प्रशासनात बदल करण्‍याचे मी यापूर्वी स्वत: बोललो होतो. संसदेच्या एकूण सदस्य संख्‍येपैकी दहा टक्के जागांवर निवडून येणारे सदस्य देशावर सत्ता गाजवतात. तर काही राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह जप्त होण्याची भीती असते. त्यांचे सदस्य गृह आणि कृषी मंत्रालयासारखी महत्त्वाची पदे सांभाळतात, हे पाहून मला आश्चर्य वाटते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कार्यकारी क्षेत्रात प्रवेश करणे हा आजच्या खासदार आणि आमदारांचा नैसर्गिक हेतू असतो. परंतु, ती जबाबदारी पेलण्यास ते सक्षम नसतात. प्रशासकीय सेवेत एवढा भ्रष्टाचार बोकाळला आहे की, निवडून दिलेला प्रतिनिधी सत्ता व्यक्तीगत समृद्धीचा पासपोर्ट आहे असे मानतो. लोकशाहीत राजकीय पक्षांचा विजय आणि पराभव या नैसर्गिक घटना आहेत. ते प्रशासनालाही प्रभावित करू शकत नाहीत. कारण, भारतात बिगर राजकीय व निष्पक्षपाती प्रशासकीय सेवा ही एक महान संपत्ती आहे. परंतु, या संपत्तीलाही वाळवी लागली आहे, ही दु:खाची बाब आहे. जातीयवाद, भ्रष्टाचार आणि राजकारण हे आपल्या प्रशासकीय सेवेची झीज करत आहेत. सध्याच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांच्या घोषणा, नितीमुल्ये आणि कार्यक्रमांनी आपला अर्थ हरविला आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकशाहीत राजकीय पक्ष आवश्यक आहेत. कारण, राजकीय पक्ष नसतील तर हुकुमशाहीचा मार्ग मोकळा झाला. हुकुमशाही राष्ट्राचे विभाजन आणि आपल्या समाजाचे एका क्षणात तुकडे तुकडे करून टाकील. प्रशासनात संयुक्त प्रणालीचा उपयोग करून निवडणुक प्रक्रियेत आश्चर्यकारक यश प्राप्त केले जाते. जपानी संसदेच्या 511 जागा सरळ निवडणुकीद्वारे निवडल्या जात होत्या. नंतर ती सदस्यसंख्या कमी करून 500 इतकी करण्‍यात आली आहे. त्यापैंकी 300 जागा सरळ निवडणुकीद्वारे आणि 200 जागा अप्रत्यक्षरित्या निवडल्या जातात, असे जपानच्या पंतप्रधानांनी आपल्याला सांगितले होते. मग आपण या पद्धतीचा विचार करू शकत नाहीत का?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>हे भाषण 13 व्या देशराज चौधरी स्मृतीनिमित्ताने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत केले होते.)</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 14:55:11 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लोकांचे प्रेम पाहून भावूक होतो]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/लोकांचे-प्रेम-पाहून-भावूक-होतो-109012300062_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/लोकांचे-प्रेम-पाहून-भावूक-होतो-109012300062_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[२६ जानेवारी हा दिवस पुन्हा एकदा उगवला आणि काही तासांत तो मावळेल सुद्धा. या दिवशी राजपथावर संचलनात राष्ट्रपती म्हणून सलामी घेण्यासाठी जातो त्यावेळी मी अतिशय भावूक होतो. कारण राजपथाच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर राष्ट्रपतींबद्दल जे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0901/23/images/img1090123062_1_1.jpg' Alt='dr. rajendra prasad' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>प्रिय ज्ञान,</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>२६ जानेवारी हा दिवस पुन्हा एकदा उगवला आणि काही तासांत तो मावळेल सुद्धा. या दिवशी राजपथावर संचलनात राष्ट्रपती म्हणून सलामी घेण्यासाठी जातो त्यावेळी मी अतिशय भावूक होतो. कारण राजपथाच्या दुतर्फा उभ्या असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर राष्ट्रपतींबद्दल जे भाव दिसतात, त्यामुळे मला गदगदून येते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज सकाळीसुद्धा माझ्या मनात हेच विचार येत होते. मी भारावून एखाद्या यंत्रासारखा हात जोडत सलामी मंचापर्यंत पोहोचलो. सलामीनंतर तीन वीरांना मरणोत्तर अशोकचक्र, प्रथम श्रेणीची पदके देणअयाचा होता. या जवानांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान केले होते. या पुरस्काराचे मानपत्र वाचले जात असताना मी स्वतःला रोखू शकलो नाही. आधीच मी काहीसा भावू झालो होतो आणि या वीरांच्या कर्तृत्वाची गाथा ऐकून ह्रदय विव्हल झाले. नकळत डोळ्यातून अश्रू झरू लागले. काही तरी बहाणा करून मी रूमालाने ते पुसले. त्या वीरांची विधवा पत्नी व वृद्ध पित्याचे ओले डोळे पाहून मला रहावले गेले नाही. त्या स्थितीत माझे सहानुभूतीचे अश्रू ओघळले आणि त्यांच्या दुःखाची सहवेदना माझ्यापर्यंतही भिडली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण हे सगळे झाल्यानंतर विध्वंसात्मक शस्त्रांचे प्रदर्शन झाले. ही शस्त्रे मिळविण्यासाठी आणि तयार करण्यासाठी आपण इतर देशांचीही मदत घेत आहोत. त्यानंतर वेगळ्या प्रकारचे लोक समोर आले. यांना स्वतःच्या जीवाचे बलिदान करणअयाचे आणि दुसऱ्याचा जीव घेण्याचेही प्रशिक्षण देण्यात आले होते. आपल्या ह्दयातून आणि मेंदूतून या निरर्थक विचारांना काढून टाकण्याचा काही मार्ग नाहीये का? मानवी बुद्धीचा उपयोग ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुख समृद्धी मिळविण्यापेक्षा विध्वंस आणि मृत्यूला आवाहन करण्याइतकी मानवता मुर्ख झाली आहे का?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संघर्षात मरण पावलेले हे लोक ज्यांचा आपण सन्मान करत आहोत, ते निराश करणाऱ्या कामांसाठीच आपल्याला प्रेरणा देत रहाणार की शांततामय युगाच्या अभ्युदयासाठी आणि युद्धाऐवजी त्याहून चांगल्या अशा गौरवशाली विजयासाठी प्रेरणा देणार. मानवात समजूतदारपणाचा अभाव आहे या विचारांनी माझा नेहमी थरकाप उडतो. त्यामुळे मानव हा सर्व प्राण्यांत सर्वोत्तम आहे आणि त्याला जी 'अशरफूल मखलूकात' नावाची पदवी देण्यात आली आहे, ती तो सार्थ ठरवेल अशी आशा करू शकतो?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>डॉ. राजेंद्र प्रसा</font><font style=' color:#000000;'>द </font><font style=' color:#0000FF;'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#0000FF'>२६-१-१९५८ ला आपल्या मुलीसमान डॉ. ज्ञानवती दरबार यांना लिहिलेले पत्र.)   </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 14:46:48 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मागल्या-पुढल्या पिढीत संवाद गरजेचा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/मागल्या-पुढल्या-पिढीत-संवाद-गरजेचा-109012300061_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/मागल्या-पुढल्या-पिढीत-संवाद-गरजेचा-109012300061_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीयत्व म्हणजे काही स्वर्गातून प्राप्त होणारं एखादं रसायन नाहीये. भारतीयांनी संकल्पपूर्वक धारण केलेला धर्म आहे. भारतीयत्व म्हणजे जात, धर्म किंवा वर्गनिदर्शक शब्दही नाही. भारतातील सर्वजाती, समुदाय, सर्व वर्गांना मान्य, स्वीकारार्ह जे काही आहे, ते ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Texttop><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0901/23/images/img1090123061_1_2.jpg' Alt='tiranga' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीयत्व म्हणजे काही स्वर्गातून प्राप्त होणारं एखादं रसायन नाहीये. भारतीयांनी संकल्पपूर्वक धारण केलेला धर्म आहे. भारतीयत्व म्हणजे जात, धर्म किंवा वर्गनिदर्शक शब्दही नाही. भारतातील सर्वजाती, समुदाय, सर्व वर्गांना मान्य, स्वीकारार्ह जे काही आहे, ते म्हणजे भारतीयत्व आहे. यात सर्व जाती, समुदाय आणि वर्गांचा समावेश आहे. या सर्व बाबी यात जणू विलीन झाल्या आहेत. या सर्वांच्या वर जे काही आहे, ते म्हणजे भारतीयत्व. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीयत्वाच्या पुढेच भारतीय राष्ट्रीयत्व येते. भारताच्या बाबतीत राष्ट्रीयत्व म्हणजेच भारतीयत्व आहे. भारतीय असण्यातच राष्ट्रीयत्वाशी बांधिलकी आली.भारतीय आहोत, म्हणजे राष्ट्रीयत्वही त्यात अद्याह्रत आहे. भारतीयत्व व राष्ट्रीयत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जगभरात आपली ओळख भारतीय म्हणून आहे आणि राष्ट्रीयत्वाशी कटिबद्ध असण्यावर आमच्या भारतीयत्वाची हमी अवलंबून आहे. सध्या आपल्यासमोर भारतीय समजाच्या तीन पिढ्या आहेत. एक साठ वर्षांहून अधिक वयाची, दुसरी त्यापेक्षा कमी व चाळीसपेक्षा जास्त वयाची आणइ त्यानंतरची अगदी तरणी म्हणजे अठरा वर्षाच्या आसपासची पिढी. या तिन पिढ्या म्हणजे भारताच्या राष्ट्रीयत्वाचे तीन चमचमते पैलू आहेत. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>साठ वर्षावरील पिढीने भारताच्या स्वातंत्र्याची पहाट पाहिली आहे. त्याचवेळी चाळीशीतल्या पिढीने स्वतंत्र भारतात जन्म घेतला आहे. पण देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मागल्या पिढीला काय करावं लागलं याची जाण त्यांना आहे. अठरा वर्षाची नवी पिढी मात्र या दोन्हीपेक्षा वेगळी आहे. ही पिढी स्वतंत्र भारतात जन्माला आली आणि स्वतंत्ररित्या वाढली. स्वातंत्र्य कसे मिळाले ते यांना माहित नाही. त्यामुळे स्वातंत्र्याचा नेमका अर्थही त्यांना कळालेला नाही. भौतिक वस्तूंचे आकर्षण, बाजारपेठीय जीवनशैली व जागतिकीकरण यात अडकलेल्या या पिढीला भारतीय राष्ट्रीयत्वाविषयी काहीही माहिती नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यामुळे या तिन्ही पिढ्यांत संवाद होणे जरूरीचे आहे. त्यासाठी त्यांना एका व्यासपीठावर आणणे जरूरीचे आहे. या संवादातून मागल्या पिढीतून पुढल्या पिढीत संवाद होऊ शकेल. भारतीय अस्मिता ज्यामुळे पुनःप्रस्थापित झाली ते स्वातंत्र्य म्हणजे काय, त्याचा अर्थ या पिढीला मागल्या पिढीकडून कळेल. भारतीय संस्कृती, सहिष्णूता, अहिंसक विचारधारा, भारतीय विद्वत्तेची परंपरा सांगणारे लेख या सगळ्याची जाणीव त्याना करून द्यायला हवा. तरच त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ नव्या पिढीला कळेल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 14:40:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गुणवत्तापूर्ण प्रजासत्ताकासाठी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/गुणवत्तापूर्ण-प्रजासत्ताकासाठी-109012300057_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/गुणवत्तापूर्ण-प्रजासत्ताकासाठी-109012300057_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय राज्य घटनेनुसार मनुष्याला जन्मत:च मुलभूत हक्क प्रदान केले आहेत. या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या राज्य सरकारची असते. मुलभूत हक्कांमध्ये भाषण, संचार, शिक्षण, प्रचार स्वांतत्र्य इत्यादी अनेक अधिकार येतात. राज्य सरकार या हक्कांचे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Texttop><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0901/23/images/img1090123057_1_1.jpg' Alt='tiranga' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय राज्य घटनेनुसार मनुष्याला जन्मत:च मुलभूत हक्क प्रदान केले आहेत. या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या राज्य सरकारची असते. मुलभूत हक्कांमध्ये भाषण, संचार, शिक्षण, प्रचार स्वांतत्र्य इत्यादी अनेक अधिकार येतात. राज्य सरकार या हक्कांचे संरक्षण करण्यास असमर्थ असेल किंवा त्याचे उल्लंघन केल्यास न्यायपालिकेमार्फत आपल्याला न्याय मागता येतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यघटना तयार करणार्‍या समितीने मुलभूत अधिकाराचा भारतीय राज्यघटनेत समावेश करून घेण्यासाठी तत्कालीन अनेक लोकशाही देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला होता. उदाहरणार्थ, अमेरिका, ब्रिटन इत्यादी. त्यानंतर राज्यघटनेच्या परिशिष्ट 14-15-19-20-21 मध्ये या मुलभूत अधिकारांचा समावेश करण्‍यात आला व त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायपालिकेकडे सुपूर्द केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांनी राज्य घटनेच्या 9 व्या कलमात दुरूस्ती करून राज्य सरकारने निर्माण केलेल्या कायद्यामुळे एखाद्याच्या मुलभूत अधिकारावर गदा येणार नाही म्हणून अशा कायद्यांचा राज्यघटनेच्या 9 व्या परिशिष्टात समावेश केला जाईल असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जर राज्य सरकारने तयार केलेल्य एखाद्या कायद्यामुळे या अधिकारांचे हनन होत असेल तर न्यायपालिका 9 व्या परिशिष्टात असलेला कायदा बरखास्त करू शकते असेही सांगण्यात आले होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशात १९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्‍यात आली होती. तेव्हा हाच प्रश्न उपस्थित झाला होता. तत्कालीन सरकारने आणीबाणीची घोषणा करून मुलभूत अधिकारावर बंधने आणली होती. तसेच, देशाअंतर्गत सुरक्षेचे कारण सांगून लाखो लोकांना अटक केली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यावेळी या कायद्याअंतर्गत अटक केलेल्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने राजकीय वाद, हा कायद्याशी सुसंगत नसल्याचे सांगून त्यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. कदाचित केंद्र सरकारप्रती धर्मनिष्‍ठा किंवा भीती हे एक कारण असू शकते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काही अधिकार देण्यास अडचणी निर्माण होतील म्हणून घटनाकारांनी सरकारला अधिकार देण्‍याचा हक्क दिला होता. स्वातंत्र्यानंतर देशाची प्रशासन व्यवस्था मजबूत नव्हती. त्यामुळे या अधिकाराचा सक्षमरीत्या वापर करू शकले नाहीत. म्हणून घटनाकारांनी काही महत्त्वाच्या अधिकाराला मार्गदर्शक तत्त्वे सांगून सरकारला या अधिकाराची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. स्वातंत्र्यानंतर येणार्‍या १०-१५ वर्षांत हे अधिकार नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मार्गदर्शक तत्त्वात मानले गेलेले अधिकार कल्याणकारी होते. लोकशाही देशात, नागरिकांच्या मुलभूत अधिकाराप्रमाणे होते. केवळ सरकारला या अधिकाराची अंमलबजावणी करण्याचे बंधन होते. सरकार या मार्गदर्शक तत्त्वांची लवकरात लवकर अंमलबजावणी करेल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुलभूत अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालय व मानव अधिकार आयोग शक्तीशाली मानले जातात. अनेकवेळा या संस्थांनी मानवाच्या मुलभूत अधिकारासंबंधी काही महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. परंतु, सामान्य लोकांवाटते की या संस्था उच्चवर्गीयांना जास्त महत्त्व देतात आणि हे राज्य घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकाराच्या विरूद्ध आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नागरिकांच्या प्राथमिक गरजेनुसार शिक्षण, पाणी, आरोग्य, स्वच्छता, प्रदुषणमुक्ती इत्यादी जे मानवाधिकार किंवा मुलभूत गरजा आहेत. त्यांना स्वातंत्र्यानंतर म्हणजे २६ जानेवारी १९५० ला राज्यघटनेची अंमलबजावणी झाल्यापासून येत्या १५-२० वर्षात मुलभूत अधिकाराचा दर्जा दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, यासाठी प्रयत्न करण्‍याचे दूरच पण हे अधिकार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने काही विशेष असे प्रयत्नही केले नाहीत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 14:31:23 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ऐ मेरे वतन के लोगों]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/ऐ-मेरे-वतन-के-लोगों-109012300035_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/ऐ-मेरे-वतन-के-लोगों-109012300035_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ऐ मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा
ये शुम दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर वीरों ने हैं प्राण गवांए
कुछ याद उन्हें भी करलो जो लौट के घर ना आए-२]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Texttop><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0901/23/images/img1090123035_1_1.jpg' Alt='vatan' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>ऐ मेरे वतन के लोगों तुम खूब लगा लो नारा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ये शुम दिन है हम सबका लहरा लो तिरंगा प्यारा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पर मत भूलो सीमा पर वीरों ने हैं प्राण गवांए</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कुछ याद उन्हें भी करलो जो लौट के घर ना आए-२</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऐ मेरे वतन के लोगों जरा आंख में भर लो पानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी-२</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हो गए वतन पे निछावर वो वीर थे कितने गुमानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब देश में थी दिवाली वो खेल रहे थे होली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब हम बैठे थे घरों में वो झेल रहे थे गोली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>थे धन्य जवान वो अपने थी धन्य उनकी जवानी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शेरों की तरह झपटे थे भारत के बहादुर बेटे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इस मुल्क की लाज बचाते मर गए बर्फ पर लेटे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संगीन पर धर कर माथा सो गए वीर बलिदानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कोई सिख कोई जाट मराठा, कोई गोरखा कोई मद्रासी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरहद पर मरने वाला-२ हर वीर था भारतवासी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिन्दुस्तानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए हैं उनकी...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>थी खून से काया लथपथ काया फिर भी बन्दूक उठाके</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एक-एक ने दस को मारा फिर गए होश गवां के</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब अन्त समय आया तो-२ कह गए कि हम मरते हैं</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खुश रहना देश के प्यारों अब हम तो सफर करते हैं।..</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तस्वीर नयन में खींची क्या लोग थे वो अभिमानी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुरबानी </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 12:32:15 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वन्दे मातरम्‌!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/वन्दे-मातरम्‌-109012300033_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/वन्दे-मातरम्‌-109012300033_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वन्दे मातरम्‌!
सुजलाम, सुफलाम्‌ मलयज-शीतलाम्‌
शस्यश्यामलाम्‌ मातरम्‌
वन्दे मातरम्‌
शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनीम्‌]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वन्दे मातरम्‌!</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुजलाम, सुफलाम्‌ मलयज-शीतलाम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शस्यश्यामलाम्‌ मातरम्‌</font><font style=' color:#800040;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'>वन्दे मातरम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'>शुभ्र ज्योत्स्ना पुलकितयामिनीम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'>फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'>सुहासिनीम्‌ सुमधुरभाषिणीम्‌</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुखदाम्‌, वरदाम्‌, मातरम्‌!</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वन्दे मातरम्‌</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वन्दे मातरम्‌</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 12:23:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जन गण मन अधिनायक जय हे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/जन-गण-मन-अधिनायक-जय-हे-109012300032_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/जन-गण-मन-अधिनायक-जय-हे-109012300032_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जन गण मन अधिनायक जय हे
भारत भाग्य विधाता
पंजाब सिंध गुजरात मराठा
द्रविड़ उत्कल बंग
विंध्य हिमाचल यमुना गंगा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF80FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>जन गण मन अधिनायक जय हे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>भारत भाग्य विधाता</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>पंजाब सिंध गुजरात मराठा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>द्रविड़ उत्कल बंग</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>विंध्य हिमाचल यमुना गंगा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>उच्छल जलधि तरंग</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>तव शुभ नामे जागे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>तव शुभ आशिष मांगे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>गाहे तव जय गाथा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>जन गण मंगलदायक जय हे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>भारत भाग्य विधाता</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>जय हे, जय हे, जय हे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF80FF'>जय जय जय, जय ह</font><font style='font-size:11pt;'>े. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 12:21:42 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ने मजसी ने परत मातृभूमीला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/ने-मजसी-ने-परत-मातृभूमीला-109012300027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/ने-मजसी-ने-परत-मातृभूमीला-109012300027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥धृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।
मी नित्य पाहिला होता ॥]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ने मजसी ने परत मातृभूमीला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सागरा प्राण तळमळला ॥धृ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भूमातेच्या चरणतला तुज धुतां ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी नित्य पाहिला होता ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मज वदलासी अन्य देशी चल जाउं ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सृष्टिची विविधता पाहूं ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तइं जननीहृद् विरहशंकितही झाले ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>परि तुवां वचन तिज दिधले ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्वरित या परत आणिन ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्वसलो या तव वचनीं । मी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जगदनुभवयोगें बनुनी ॥ मी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तव अधिक शक्त उद्धरणीं । मी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>येइन त्वरे, कथुन सोडिले तिजला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सागरा प्राण तळमळला ॥ १ ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ही फसगत झाली तैशी ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दशदिशा तमोमय होती ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गुणसुमनें मी वेचियली या भावें ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>की तिने सुगंधा घ्यावें ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हा व्यर्थ भार विद्येचा ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ती आम्रवृक्षवत्सलता । रे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नवकुसुमयुता त्या सुलता । रे ॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तो बाल गुलाबहि आतां ॥ रे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फुलबाग मला, हाय पारखा झाला ।</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सागरा प्राण तळमळला ॥ २ ॥</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 12:15:42 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/जयोस्तुते-श्रीमहन्मंगले-शिवास्पदे-शुभदे-109012300026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/जयोस्तुते-श्रीमहन्मंगले-शिवास्पदे-शुभदे-109012300026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0901/23/images/img1090123026_1_1.jpg' Alt='sawarkar' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे ॥धृ.॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! श्रीमती राज्ञी तू त्यांची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥१॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसते लाली</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥२॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मोक्ष-मुक्ति ही तुझीच रुपे तुलाच वेदांती</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रह्म वदती</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥३॥</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तुज सकल चराचर शरण, श्री स्वतंत्रते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वंदे त्वा महं यशोयुतां वंदे ॥४॥</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 12:08:04 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मी तिरंगा बोलतोय]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/मी-तिरंगा-बोलतोय-109012300022_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-republic-day-09/मी-तिरंगा-बोलतोय-109012300022_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. बावीस जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Texttop><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0901/23/images/img1090123022_1_1.jpg' Alt='tiranga' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>प्रिय भारतवासीयांन</font><font style='font-size:11pt;'>ो, </b></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. बावीस जुलैला भारताचे स्वातंत्र्य समोर दिसत असताना घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला भारतासह जगासमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी पंडित नेहरू यांनी केलेले भाषण अतिशय मार्मिक असे होते. घटना समितीच्या सदस्यांसमोर मला पेश करण्यात आले ते रेशमी खादी आणि सुती खादीमध्ये. त्यावेळी सर्वांनी टाळ्या वाजवून भारताचा राष्ट्रध्वज म्हणून माझा स्वीकार केला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यापूर्वी २३ जून १९४७ ला माझे स्वरूप ठरविण्यासंदर्भात तात्पुरती समिती स्थापन करण्यात आली. डॉ. राजेंद्रप्रसाद त्याचे अध्यक्ष होते. समितीत मौलाना अबूल कलाम आझाद, के. एम. पणिक्कर, श्रीमती सरोजिनी नायडू, के. एम. मुन्शी, चक्रवर्ती राजगोपालचारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश होता. यावेळी सविस्तर चर्चा करून माझे स्वरूप ठरविण्यात आले. माझा रंग, रूप, आकार, मान-सन्मान, फडकावण्याचे निकष आदी ठरविण्यात आले. यासंदर्भात १८ जुलै १९४७ ला अंतिम निर्णय घेण्यात आला. त्यानंतर घटना समितीत त्याला मान्यता मिळावी म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना तो सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी तो सादर केला.  </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपली आहूती देणार्‍यांमुळेच माझा जन्म झाला. चौदा ऑगस्ट १९४७ ला रात्री पावणेदहा वाजता कौन्सिल हाऊसवर सुचेता कृपलानी यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरमच्या गायनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद व पं. जवाहरलाल नेहरू यांची भाषणे झाली. त्यानंतर हंसाबेन मेहता यांनी अध्यक्ष राजेंद्रप्रसाद यांना माझे सिल्कमधील रूप दिले आणि त्यांना सांगितले, की स्वतंत्र भारतात या सदनात जो राष्ट्रध्वज फडकावला जाईल तो भारतीय महिलांकडून देशाला दिलेली भेट असेल. सर्व लोकांसमोर पहिल्यांदा मला सादर करण्यात आले होते. सारे जहॉं से अच्छा आणि जन गण मन यांच्या सामूहिक गायनानंतर हा कार्यक्रम संपला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्या संदर्भातील तयार केलेले नियम तुम्हाला माहित हवेत. ते आता सांगतो. भारताचा राष्ट्रध्वज समतल तिरंगा असेल. त्याचा आकार आयाताकार असून त्याची लांबी व रूंदीचे प्रमाण 2:३ असे राहील. तीन रंगांच्या पट्ट्या सरळ असतील. सर्वांत वर केशरी, मध्ये पाढंरा आणि खाली हिरव्या रंगाची पट्टी असेल. पांढर्‍या रंगाच्या पट्टीवर मध्ये सारनाथ येथील अशोकस्तंभावरील चोवीस आर्‍या असणारे चक्र असेल. त्याचा व्यास पांढर्‍या रंगाच्या पट्टीच्या रूंदीएवढा असेल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मला तयार करण्यासाठी तयार करण्यासाठीचे वस्त्र खादीचे असेल. सूती, रेशमी वस्त्रही चालेल. पण हे सूत हाताने कातले पाहिजे. चरख्याचा वापर येथे अपेक्षित आहे. शिवण्यासाठी केवळ खादीच्या धाग्यांचा उपयोग होईल. नियमानुसार माझ्यासाठी खादीचा एक वर्ग फूट कपड्याचे वजन २०५ ग्रॅम व्हायला हवे. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्यासाठी हाताने तयार केलेल्या खादीचे उत्पादन स्वातंत्र्य सेनानींच्या गरग नावाच्या गावत केले जाते. उत्तर कर्नाटक जिल्ह्यात बंगळूर- पुणे रस्त्यावर हे गाव आहे. येथे या केंद्राची स्थापना १९५४ मध्ये करण्यात आली. मात्र, आता शहाजानपूर येथील ऑर्डिनेन्स क्योरिंग फॅक्टरी, खादी ग्रामोद्योग आयोग मुंबई व खादी ग्रामोद्योग आयोग दिल्ली येथेही माझे उत्पादन होऊ लागले आहे. माझी निर्मिती खासगी तत्वावरही होऊ शकतो. मात्र, माझा मानसन्मान राखला गेला पाहिजे. त्यासाठी आयएसआय मार्क हवा.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्यातील रंगांचे स्वरूप स्पष्ट आहे. केशरी रंग साहस आणि बलिदानाचे, पांढरा सत्य आणि शांतीचे आणि हिरवा रंग श्रद्धा आणि शौर्याचे प्रतीक आहे. चोवीस आर्‍याचे निळ्या रंगाचे चक्र २४ तास सतत प्रगतीचे प्रतीक आहे. प्रगतीही कशी तर निळ्या अनंत आकाशासारखी किंवा निळ्या अथांग सागरासारखी.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Jan 2009 11:49:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:03:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Republic Day]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
