<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[मागोवा 2009]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/retrospective-2009-marathi</link>
    <description><![CDATA[Magova 2009, Famous News of 2009, Popular News of 2009, India Most Popular News, Famous News India, Famous News India 2009, Famous Events in India 2009, Famous Events India 2009, 2009 Popular News Stories, 2009 Popular News India, Top News Stories ...]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Mon, 15 Jun 2026 05:35:04 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>मागोवा 2009</title>
      <url>https://marathi.webdunia.com/retrospective-2009-marathi</url>
      <link>https://marathi.webdunia.com/retrospective-2009-marathi</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/retrospective-2009-marathi-1021205.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[2009: देशातील महत्त्वाच्या घडामोडी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/2009-देशातील-महत्त्वाच्या-घडामोडी-109123000054_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/2009-देशातील-महत्त्वाच्या-घडामोडी-109123000054_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[* 5 जानेवारी- डिझेलच्या किंमती कमी झाल्याने व सर्व्हिस टॅक्समध्ये कपात करण्याच्या  मागणीवरून ट्रान्सपोर्टचा देशव्यापी संप.
* 22 जानेवारी- ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे यशस्वी परिक्षण.
* 22 जानेवारी- चायनाच्या खेळण्यांवर भारत सरकारने निर्बंध लावला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/30/images/img1091230054_1_1.jpg' alt='ब्रह्मोस'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>जानेवार</font><font style='font-size:11pt;'>ी</font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 5 जानेवारी- डिझेलच्या किंमती कमी झाल्याने व सर्व्हिस टॅक्समध्ये कपात करण्याच्या  मागणीवरून ट्रान्सपोर्टचा देशव्यापी संप.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 22 जानेवारी- ब्रह्मोस क्षेपणास्त्राचे यशस्वी परिक्षण.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 22 जानेवारी- चायनाच्या खेळण्यांवर भारत सरकारने निर्बंध लावला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>फेब्रुवारी </font><font style=' color:#000000;'></b></font><br/>25 <font  style='font-size:11pt; color:#000000'>फेब्रुवारी- केंद्रीय माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांना 13 वर्ष पूर्वीच्या भ्रष्टाचाराच्या  गुन्ह्याखाली न्यायालयाने 13 वर्षांची शिक्षा सुनावली. </font><br/>28 <font  style='font-size:11pt; color:#000000'>फेब्रुवारी- सीमा सुरक्षेची पूर्ण जबाबदारी नौसेनेकडे सोपविण्यात आली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>मार्</font><font style=' color:#000000;'>च</font><font style='font-size:11pt;'></b></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'>* 4 मार्च- भारतीय निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना विरोध.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>एप्रि</font><font style='font-size:11pt;'>ल </font><font style='font-size:12pt; color:#000000;'></b></font><br/><!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0912/30/images/img1091230054_1_2.jpg' alt='mumbai halla'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>* मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीस प्रारंभ.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>म</font><font style='font-size:11pt;'>े</font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 28 मे- विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नवीन 15 केंद्रीय विद्यापीठाना वर्ष 2009-10  च्या बजेटमध्ये मंजुरी.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>जू</font><font style='font-size:11pt;'>न</font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 14 जून - चित्रपट अभिनेता शायनी आहुजाला मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी <!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/30/images/img1091230054_1_3.jpg' alt='shayani'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage--> अटक.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 15 जून- मिदनापूर (प. बंगाल) मध्ये नक्षलवाद्याचा जाळपोळ. लालगड व सालबोनी  क्षेत्रात अर्धसैनिक दलाच्या जवानांना रोखले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>जुल</font><font style=' color:#000000;'>ै</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 6 जुलै- आर्थिक वर्ष 2009-10चा बजेट लोकसभेत सादर केला. आयकरमध्ये 10 हजार  रुपयांपर्यंतची सुट.       </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 13 जुलै- गव्हाच्या निर्यातीवर सरकारचा निर्बंध लावला. त्यासाठी एक मंत्रीस्तरीय  समिती स्थापन करण्‍यात आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>ऑगस्</font><font style='font-size:11pt;'>ट </font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 3 ऑगस्ट- मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी विशेष पोटा न्यायालयाकडून  तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>सप्टेंब</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 11 सप्टेंबर- निठारी हत्याकांडातील एक आरोपी मनिंदर सिंह पंढेरला इलाहाबाद उच्च  न्यायालयाने बरी केले तर नोकर सुरेंद्र कोळीला फाशीची शिक्षा सुनावली.<!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0912/30/images/img1091230054_1_4.jpg' alt='Air  India'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* 26 सप्टेंबर- एअरइं‍डियाचा वैमानिकांचा संप.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>ऑक्टोब</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* महाराष्ट्र, हरियाणा, अरूणाचल प्रदेश व ओडिसा या चार राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. महाराष्‍ट्रात अशोक चव्हाण, हरियाणात भूपेंद्र सिंह हुड्डा, अरूणाचल प्रदेशमध्ये दोरजी खांडू कॉग्रेसची सरकार बसली तर ओडिसामध्ये बीजदचे नवीन पटनायक मुख्यमंत्री बनले.<!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0912/30/images/img1091230054_1_5.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>नोव्हेंब</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांना महाराष्ट्र विधानसेभेत मारहान केल्याने राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे चार आमदार निलंबित.  <!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/30/images/img1091230054_1_6.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage-->   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>डिसेंब</font><font style=' color:#000000;'>र</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऑनलाईन होणारी कॅट परीक्षा 8 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. सर्वर जाम झाल्याने परीक्षा तीन वेळा रद्द झाली. संसदेत या प्रकरणावरून खूप गदारोळ झाला.    </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 30 Dec 2009 17:15:48 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[retrospective 2009]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[टेनिस, बॅडमिंटन, मुष्टियोद्धात चढती कमान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/टेनिस-बॅडमिंटन-मुष्टियोद्धात-चढती-कमान-109122200072_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/टेनिस-बॅडमिंटन-मुष्टियोद्धात-चढती-कमान-109122200072_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[क्रिकेटवेड्या असलेल्या आपल्या देशात इतर खेळांकडे आता लक्ष दिले जात आहे. टेनिस, बुद्धिबळ, मुष्टियोद्धा, बॅडमिंटन, बिलियर्डस, गोल्फमध्ये मिळालेल्या यशामुळे क्रीडा प्रेमी या खेळांकडे वळत आहेत. यामुळे पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी एक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'><b>क्रिकेटवेड्या असलेल्या आपल्या देशात इतर खेळांकडे आता लक्ष दिले जात आहे. टेनिस, बुद्धिबळ, मुष्टियोद्धा, बॅडमिंटन, बिलियर्डस, गोल्फमध्ये मिळालेल्या यशामुळे क्रीडा प्रेमी या खेळांकडे वळत आहेत. यामुळे पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी एक चांगला संदेश यावर्षी गेला आहे. सानिया मिर्झा, सोमदेव देववर्मन, युकी भांबरी, लिएंडर पेस, पंकज अडवाणी, विश्वानाथन आनंद, साईना नेहवाल यांनी देशाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे केले आहे. परंतु हॉकीतील गतवैभवासाठी अजून प्रतिक्षाच करावी लागणार आहे. इतर खेळांमध्ये यश मिळत असले तरी हॉकीतील अपयशाची मालिका यावर्षी कायम राहिली.  </b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/22/images/img1091222072_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PTI</p>PTI</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>टेनिस</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>टेनिससाठी वर्ष सुवर्णमय राहिले. भारतीय खेळाडूंनी वर्षभरात चार ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत यश मिळविले. डेव्हिस कपमध्ये अकरा वर्षानंतर जागतिक गटात स्थान‍ मिळविले. सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरीच्या माध्यातून दोन युवा खेळाडू भारतीय टेनिसला मिळाले. वर्षाच्या सुरवातीला सोमदेवने चेन्नई ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठून चांगली सुरवात केली. त्यानंतर महेश भूपती आणि सानिया मिर्झा यांनी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या दुहेरीत विजेतेपद मिळविले तर युकी भांबरीने ज्युनिअर गटातील एकेरीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. भारताचा लिएंडर पेस याने चेक गणराज्याचा साथीदार लुकास डलूही याच्याबरोबर खेळत फ्रेंच ओपन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळविले.<!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0912/22/images/img1091222072_1_2.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage-->  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डेव्हिस कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच देशात 4-1 असे पराभूत करीत 11 वर्षानंतर भारतीय संघाने जागतिक गटात प्रवेश मिळविला. सोमदेव देववर्मन आणि युकी भांबरीसाठी हे वर्ष चांगले राहिले. वर्षाच्या सुरवातील एटीपी मानांकनात 204 क्रमांकावर असलेला सोमदेव वर्षाच्या शेवटी 126 व्या क्रमांकावर आला. युकी वर्षाच्या प्रारंभी 1156 व्या क्रमांकावर होतो. परंतु वर्ष संपताना त्याने मोठी उडी घेतली असून तो 338 क्रमांकावर आला आहे. सोमदेवेने चेन्नई ओपनमध्ये अंतिम फेरी गाठताना दोन वेळेचा विजेता स्पेनच्या कालरेस मोया याचा पराभव केला होतो. अंतिम सामन्यात त्याला क्रोएशियाच्या मारिन सिलिचकडून पराभव स्वीकारावा लागला. परंतु त्याने चांगला संघर्ष केला. त्यानंतर सिलिचचा मेसन टेनिस क्लासिक स्पर्धेत पराभव करुन चेन्नईतील पराभवाचा बदला घेतला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सानिया मिर्झासाठी सन 2009 ऐतिहासिक राहिले. सन 2008 मध्ये दुखापतीमुळे विविध स्पर्धातून बाहेर राहिल्यानंतर ती मानांकनात 100 च्या पलीकडे गेली होती. परंतु यावर्षी चांगले पुनरागमन करीत ती 57 व्या क्रमांकावर पोहचली. महेश भूपतीबरोबर ऑस्ट्रेलियन ओपनचे मिश्र दुहेरीचे विजेतेपद तिने मिळविले. हे विजेतेपद मिळविणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली. ‍सानियाने हैदराबादमधील उद्योगपती सोहराब मिर्झाबरोबर साखरपुडा करुन खासगी जीवनात हे वर्ष ऐतिहासिक ठरविले. पुरुष दुहेरीत महेश भूपती आणि त्याचा जोडीदार नोल्स ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचले. परंतु त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. वर्षाच्या शेवटी या जोडीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता भूपती आपला जुना जोडीदार मॅक्स मिरनीबरोबर खेळणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>बॅडमिंटन</font><font style='font-size:12pt;'></b></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/22/images/img1091222072_1_3.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>बॅडमिंटनसाठी वर्ष ऐतिहासिक राहिले. साईना नेहवालने या खेळात असलेला चीन खेळाडूंचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न केला. साईनाने सुपर सिरीज स्पर्धेत विजेतेपद मिळवून भारतीय बॅडमिंटनची आपण मोठी स्टार असल्याचे स्पष्ट केले. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.  त्यापूर्वी जून महिन्यात इंडोनेशिया ओपन स्पर्धेत तिने विजेतेपद मिळविले होते. साईनला या वर्षी अर्जुन पुरस्कार देण्यात आला. तसेच पी.गोपीचंदला द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मिश्र दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि व्ही. दीजू यांनी चांगली कामगिरी केली. या जोडीने ताइपै ग्रांपी गोल्ड स्पर्धा जिंकून पहिल्या दहामध्ये स्थान मिळविले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>मुष्टियोद्धा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बीजिंग ऑलिंपिकमध्ये मुष्टियोद्धात सुरु झालेली विजयाची मालिका यावर्षी सुरु राहिली. यामुळेच विजेंदर सिंहबरोबर मेरी कोम हिला राजीव गांधी पुरस्कार देऊन गौरविले गेले. विजेंदर, अखिल, जितेंदर, सुरंजय, ननाओ आणि मेरी कोम यांनी चांगली कामगिरी करीत देशाला पदके मिळवून दिली. सुरंजयने चार आंतरराष्ट्रीय सुवर्णपदके वर्षभरात पटकविली. विजेंदरने आशियाई स्पर्धेत कांस्य पदक मिळविल्यानंतर मिलानमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत कांस्यपदक पटकवून इतिहास  निर्माण केला. 42 वर्षानंतर भारताला या स्पर्धेत पदक मिळाले. यामुळे हे वर्ष भारतीय मुष्टियोद्धासाठी सुवर्णमय राहिले. कुस्तीमध्ये सुशीलकुमारची कामगिरी चांगली राहिली. <!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0912/22/images/img1091222072_1_4.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>हॉकी वादात राहिली</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीचा सुवर्णकाळ अजून परत आलेला नाही. यामुळे मागील आठवणी काढून अभिमान बाळगण्याची वेळ भारतीय हॉकी प्रेमींवर यावर्षी आली. हॉकीची मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरी कामगिरी यावर्षी चांगलीच गाजली. हॉकी इंडियाचे गठण, अझलन शाह स्पर्धेचे विजेतेपद याच हॉकीतल्या चांगल्या बाबी आहेत.  </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/22/images/img1091222072_1_5.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय संघाने तेरा वर्षानंतर अझलन शाह कप जिंकून हॉकी प्रेमींना खूश केले. परंतु आशिया कपमध्ये पाचव्या तर चॅम्पियन चॅलेंज स्पर्धेत तिसर्‍या क्रमांकावर भारतीय संघाला समाधान करावे लागले. यावर्षी जोस ब्रासा या विदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती करुन हॉकीला गतवैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न हॉकी इंडियाने केले. त्याचा सकारात्मक परिणाम यावर्षी तर मिळाले नाही. हॉकी इंडियाच्या गठणातील वादही यावर्षी चांगला गाजला. त्यानंतर संदीपसिंग याच्याकडून कर्णधारपद काढून राजपालसिंगला देण्यात आलेल्या कर्णधारपदाभोवती वादाचे स्वरुप राहिले. गोलकिपर बलजीत सिंग याच्या डोळ्याला सराव करताना दुखापत झाली. त्यामुळे जवळजवळ तो डोळा त्याने गमविला होतो. परंतु केंद्र सरकारने त्याच्या उपचाराचा खर्च उचलत त्याला अमेरिकेत पाठविले. त्याच्या डोळ्यात सुधारणा झाली असली तरी त्याच्या मैदानात उतरण्याबाबत अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे. भारतीय पुरुषांच्या तुलनेत महिला हॉकीची कामगिरी चांगली राहिली. महिला संघाने चॅम्पियन चॅलेंज स्पर्धेत विजेतेपद मिळविले. त्यानंतर आशियाई स्पर्धेत रौप्य पदक पटकविले. अकरा  वर्षानंतर भारतीय संघ आशियाईत अंतिम फेरीत पोहचला होतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जागतिक व्यावसायिक बिलियडर्स स्पर्धेत पंकज अडवाणीने विजेतेपद मिळवून इतिहास निर्माण केला. बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदसाठी हे वर्ष संमिश्र राहिले. ऍथलेटिक्समध्ये वर्षभरात फारशी चमकदार कामगिरी झाली नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताच्या क्रीडा इतिहासात डोपिंगचा यावर्षी नवा अध्याय जोडला आहे. जानेवारीमध्ये राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवनविरोधी संस्थेची (नाडा) स्थापना झाली. त्यानंतर 24 खेळाडूंवर दोन वर्षांची बंदी लादण्यात आली आहे. तसेच 15 खेळाडूंच्या भविष्यावर अजून निर्णय व्हायचा असून, 25 नवीन प्रकरणे समोर आली आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 26 Dec 2009 20:01:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[retrospective 2009]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉंग्रेस आणि आंदोलनांसाठीही 'जय हो' ठरलेले वर्ष]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/कॉंग्रेस-आणि-आंदोलनांसाठीही-जय-हो-ठरलेले-वर्ष-109122600048_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/कॉंग्रेस-आणि-आंदोलनांसाठीही-जय-हो-ठरलेले-वर्ष-109122600048_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई हल्‍ल्‍यानंतर आंतरराष्‍ट्रीय राजकारणात पाकवर पुरेसा दबाव टाकण्‍यात आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्‍यातही अपयशी ठरलेले संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार पुन्‍हा सत्तेवर येणे. ' पीएम इन वेटींग' पासून 'पीएम वॉज वेटींग'पर्यंतचा भाजप नेते लालकृष्‍ण ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हल्‍ल्‍यानंतर आंतरराष्‍ट्रीय राजकारणात पाकवर पुरेसा दबाव टाकण्‍यात आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्‍यातही अपयशी ठरलेले संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार पुन्‍हा सत्तेवर येणे. ' पीएम इन वेटींग' पासून 'पीएम वॉज वेटींग'पर्यंतचा भाजप नेते लालकृष्‍ण अडचाणींचा प्रवास आणि स्‍वतंत्र तेलंगाणा मागणीला केंद्राने मान तुकविल्‍याने पुन्‍हा उभी राहू पाहत असलेली लहान-लहान राज्‍यांच्‍या मागणीची आंदोलने या मावळत्‍या वर्षातील प्रमुख घटना ठरल्‍या. </font><font style=' color:#FF0000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>लोकसभा निवडणू</font><font style=' color:#000000;'>क</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हल्‍ल्‍यानंतर पाकवर दबाव निर्माण करण्‍यात आलेले अपयश आणि सातत्‍याने वाढत चाललेली महागाई या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला लोकसभा निवडणुकांना सामोरे जावे लागले. अणू कराराच्‍या वेळी डाव्‍यांनी सोडलेली साथ, समाजवादी पक्ष आणि लालू प्रसाद यादव यांच्‍याशी निर्माण झालेला दुरावा तर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसाध्‍यक्ष शरद पवारांनी आघाडीतच राहूनही चालविलेले पडद्या मागील हालचाली यामुळे या निवडणुकीत संपुआचा पराभव होऊन त्रिशंकू लोकसभा निर्माण होईल असे भाकीत एक्झिट पोलने वर्तविले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शरद पवार, मायावती व मुलायम सिंह यांनाही पंतप्रधानपदाची स्‍वप्‍ने पडू लागली होती. तर भाजपचे 'लॉंग वेटींग पीएम' ज्येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी यांनी तर पंतप्रधान झाल्‍या सारखेच काम सुरू केले होते. निवडणुकीच्‍या तोंडावर सुरू केलेली अडवाणींची वेबसाईट आणि इंटरनेटच्‍या जगतात सर्वाधिक सर्चेबल ठरण्‍यासाठी त्‍यांनी केलेला खटाटोप याही गोष्‍टी या निवडणुकीत प्रचंड चर्चेच्‍या ठरल्‍या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मात्र तमाम एक्झिट आणि राजकीय पक्षांचे दावे फोल ठरवत शांत आणि मितभाषी व्‍यक्तीमत्वाचे धनी असलेल्‍या डॉ.मनमोहन सिंह यांनी पुन्‍हा सत्ता हस्‍तगत केली. मुलायम सिंह यांचा समाजवादी पक्ष, लालूप्रसाद यांचा राजद आणि प.बंगालमधली डावी आघाडी या ऐकेकाळच्‍या मित्रपक्षांसह सर्वांत मोठा विरोधी पक्ष भाजपलाही आसमंत दाखवत कॉंग्रेसने 200 जागा मिळवल्‍या. तर भाजपला अवघ्‍या 116 जागांवर समाधान मानावे लागले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गांधी घराण्‍याचे आकर्षण या निवडणुकीतही महत्‍वाचे ठरले आणि राहुल गांधी यांनी रेकॉर्ड मते मिळवली. सोनिया गांधी यांची धोरणात्मक निर्णय क्षमता आणि राहुल गांधींचा थेट जनसंपर्क याबळावर 60 वर्षांत पहिल्‍यांदा उत्तर प्रदेशातून कॉंग्रेसने 19 जागा जिंकल्‍या. या राज्‍यात गांधी घराण्‍याचा आणखी एक वारसदार बराच गाजला वरूण गांधी यांच्‍या भाषणामुळे त्‍यांच्‍यावर लावण्‍यात आलेला रासुका... तरुंगवास आणि भाजपने त्‍याचे केलेले भांडवल हा देखिल या निवडणुकीतील चर्चेचा विषय ठरला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>भाजपची अधोगत</font><font style=' color:#000000;'>ी</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्‍यापेक्षा पक्षांतर्गतच विरोधकांना तोंड देण्‍यातच भाजपच्‍या प्रमुख नेतृत्वाला आपली ताकत खर्ची पाडावी लागली. निवडणुकीतील निकालानंतर तर हा वाद उघडपणे समोर आला. पराभवाची जबाबदारी कुणाची या संदर्भात नेत्यांनी एकमेकांवर केलेले आरोप आणि माध्‍यमांतून उघडपणे केलेली टीका यामुळे पक्षशिस्‍तीचे अक्षरशः बारा वाजले. एवढे होऊनही पक्षाध्‍यक्ष राजनाथ सिंह किंवा अडवाणी याच्‍यापैकी कुणीही त्‍यावर नियंत्रण करू शकला नाही. याला जोडून नंतर दिल्‍ली आणि राजस्‍थान विधानसभा निवडणुकीतील पराभवाला जबाबदार कोण हे मुद्देही चर्चेला आले. अखेर यात राजस्‍थानच्‍या माजी मुख्‍यमंत्री वसुंधरा राजे यांना विरोधी पक्ष नेत्यापदाचा राजीनामा द्यायला भाग पाडण्‍यात आले. हा प्रकार म्‍हणजे 'जखम मांडीला आणि मलम शेंडिला' असा असल्‍याची टीका झाली.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फाळणीस सरदार पटेल आणि पंडित नेहरू हेच जबाबदार असल्‍याची टीका केल्‍याबद्दल आणि पाकिस्‍तानचे संस्‍थापक मो.अली जिन्‍ना यांच्‍यावर पुस्‍तक लिहून त्याद्वारे त्‍यांचा उदोउदो केल्‍याचे कारण पुढे करून पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते जसवंत सिंह यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्‍यात आली. त्‍यामुळे तर हा वाद अधिकच वाढला अखेर रा.स्‍व.संघाच्‍या हस्‍तक्षेपानंतर पक्षातील वादळ शमले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्‍यानंतर पक्षात नेतृत्व बदल घडवत राजनाथ सिंह यांना पदावरून दूर करत त्‍यांच्‍या जागी महाराष्‍ट्र प्रदेशाध्‍यक्ष असलेल्‍या नितीन गडकरी यांच्‍याकडे राष्‍ट्रीय अध्‍यक्षपदाची जबाबदारी सोपविण्‍यात आली. तर अडवाणींच्‍या विरोधी पक्ष नेतेपदी सुषमा स्‍वराज यांना बसविण्‍यात आले आहे. नवीन नेतृत्‍व पक्षात प्राण फुंकण्‍यात कितपत यशस्‍वी होते ते येणारा काळच ठरविणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>चांद्रयान' मोही</font><font style=' color:#000000;'>म</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मावळत्या वर्षात शास्त्रीय क्षेत्रात अनेक शोध भारताच्या नावे जमा झाले. राष्ट्रीय महत्वाच्या घटनेत सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्र, बप्रह्मोसचे ब्लॉक टू आवृत्ती सेनात समाविष्ट करण्यात आली. स्वदेशी इंटरसेप्टर क्षेपणास्त्राची तिसरी चाचणी यशस्वी ठरली व मे महिन्यात ओरिसा किनार्‍याजवळ व्हीलर बेटावरुन इंटरमीडिएट रेंजचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्री-2 व अग्री-3 तर ऑक्टोबर महिन्यात पृथ्वी-2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाने रडार इमेजिंग सॅटेलाईट रीसॅट टू व समुद्र हेरगिरी उपग्रह ओशनसॅट-2 ची यशस्वी परीक्षण केले. 23 सप्टेंबर रोजी पीएसएलवी-सी 14 चे ओशनसॅट टू व 6 विदेशी नॅनो सॅटेलाईटसह पहिले पूर्ण व्यावसायिक उड्डाण करण्‍यात आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तथापि, चांद्रयान-1 चा ऑगस्ट 2009 पासून इस्त्रोचा संपर्क खंडीत झाला पण यापूर्वी 312 दिवसांपर्यंत चंद्राच्या कक्षेत राहत 3400 पेक्षा जास्त प्रदक्षिणा मारल्या व पृथ्वीवर पाठवलेल्या आकड्यांवरुन चंद्रावर पाणी असल्याचे सिद्ध झाले. या संशोधनास नासानेही दुजोरा दिल्‍याने चांद्रयान यशाची जगभर प्रशंसा झाली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>वायएसआर रेड्डींचे निध</font><font style=' color:#000000;'>न</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एका प्रचार सभेत जात असलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत झालेले निधन ही देखिल या वर्षातील सर्वांत मोठी घटना. रेड्डी यांच्या निधनाने राज्यात निर्माण झालेली पोकळी अजूनही भरुन निघालेली नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>जयपूर अग्निकां</font><font style=' color:#000000;'>ड</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऑक्टोबर महिन्‍याच्‍या सुमारास जयपूर येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या तेल विहिरींना लागलेली आग देखिल या वर्षातील सर्वाधिक चर्चित घटना ठरली. देशातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी आग असून ती सुमारे 7 ते 8 दिवस चालली. यात 12 जण ठार झाले तर सुमारे 500 कोटींचे नुकसान झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>लिबरहान अहवा</font><font style=' color:#000000;'>ल</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बाबरी मशीद पतनाच्‍या घटनेचा अभ्‍यास करून त्या संदर्भात अहवाल सादर करण्‍यासाठी स्‍थापन करण्‍यात आलेल्‍या न्‍या.मनमोहनसिंह लिबरहान समितीने अखेर 17 वर्षांच्‍या कालखंडानंतर अहवाल सादर केला. वर्षाखेरीस संसदेच्‍या हिवाळी अधिवेशनात हा अहवाल सादर करण्‍यात आला. अहवालात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचेही नाव आल्‍याने त्‍यावरून मोठा गदारोळ माजला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>स्‍वतंत्र तेलंगाणा राज्‍यासाठी आंदोल</font><font style=' color:#000000;'>न</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्‍वतंत्र तेलंगाणा राज्‍याची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी पुढे करत तेलंगाणा राष्‍ट्र समितीचे नेते के.चंद्रशेखर राव यांच्‍या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. राव यांच्‍या उपोषणापुढे केंद्र सरकारने माघार घेत अखेर स्‍वतंत्र तेलंगाणा राज्याच्‍या निर्मितीस अनुकूलता दर्शविली. मात्र त्‍यानंतर आंध्र प्रदेशात सुरू झालेले विरोधाच्‍या आंदोलनाचे वादळ अद्यापही शमलेले नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्राने स्‍वतंत्र तेलंगाणाबद्दल अनुकूलता दर्शविल्‍यानंतर लहान राज्‍यांच्‍या मागणीस पुन्‍हा जोर आला आहे. विदर्भ, हरीतप्रदेश, ब्रज, गोरखालँड या राज्‍यांचीही नव्‍याने मागणी केली जाऊ लागली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>एनडी तिवारी आणि सेक्सकां</font><font style=' color:#000000;'>ड</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आंध्र प्रदेश हे राज्य या वर्षात सर्वाधिक चर्चेत राहिले. मावळत्या वर्षाच्‍या अखेरच्‍या दिवसात राज्याचे राज्‍यपाल नारायण दत्त तिवारी राज भवनात तीन तरुणींसोबत अश्‍लील चाळे करत असतानाचे वृत्त एका तेलुगु वृत्तवाहिनीने प्रसारित केल्‍यानंतर देशभर खळबळ माजली. भाजपसह, तेलगु देसम पार्टी आणि डाव्‍या आघाडीनेही तिवारी यांच्‍या राजीनाम्याची मागणी केली. अखेर तिवारी यांना राजीनामा देणे भाग पडले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यासह उत्तर प्रदेशच्‍या मुख्‍यमंत्री मायावती यांनी पुतळा बांधकामासाठी केलेला कोट्यवधींच्‍या निधीचा गैरवापर आणि त्यानंतर सुरू झालेली कायद्याचा लढा, समलिंगी संबंधांना कायद्याने मान्‍यता देण्‍यासंदर्भात चर्चेला आलेला विषय आणि देशात स्‍वाईन फ्लूचा झालेला शिरकाव या मावळत्‍या वर्षातील प्रमुख घडामोडी ठरल्‍या.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 26 Dec 2009 19:50:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[retrospective 2009]]></category>
      <authorname>विकास शिरपूरकर</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[साइनाची यशस्वी घोडदौड...]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/साइनाची-यशस्वी-घोडदौड-109122500026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/साइनाची-यशस्वी-घोडदौड-109122500026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[गतवर्षी बीजिंग ऑलिंपिकमध्ये चिनी खेळाडूंना हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठणारी.... जागतिक सुपर सिरीजच्या उपांत्य फेरीत धडक देणारी... चायनीज ग्रॉ प्री स्पर्धेत जेतेपद मिळवणारी... जागतिक ज्युनियर विजेतेपदाला गवसणी घालणारी... भारतीय स्टार 
बॅडमिंटनपटू ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/0912/25/images/img1091225026_1_5.jpg' alt='साइना' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></td></tr></table><!--endImage-->   <font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>गतवर्षी बीजिंग ऑलिंपिकमध्ये चिनी खेळाडूंना हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठणारी.... जागतिक सुपर सिरीजच्या उपांत्य फेरीत धडक देणारी... चायनीज ग्रॉ प्री स्पर्धेत जेतेपद मिळवणारी... जागतिक ज्युनियर विजेतेपदाला गवसणी घालणारी... भारतीय स्टार बॅडमिंटनपटू साइना नेहवालचा 2009 वर्षांतील प्रवासही थक्क करणारा आहे. 2009 वर्ष हे भारतीय बॅडमिंटनबरोबर सायनासाठी अविस्मरणीय ठरले. साइना नेहवालने चायनीज खेळाडूंवर वर्चस्व कायम ठेवले असून भारतीय बॅडमिंटनला जागतिक स्तरावर पोहचवून दिले आहे.</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बीजिंग ऑलिंपिकमधील अनुभवाचा साइनाने फायदा करून घेत आपल्या खेळात बरीच सुधारणा करून घेतली आहे. यात तिची जिद्द व मेहनत वाखाणण्याजोगी आहे. तिचे प्रशिक्षक पी गोपीचंद यांनी तिच्यासाठी घेतलेले परिश्रम व तिला सर्व प्रकारे सहकार्य </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>करण्यात आंध्र प्रदेश सरकारचा मोठा वाटा आहे. गतवर्षी चिनी ताइपैसारख्या पुरस्कारांना गवसणी घालणाऱ्या साइनाची यंदाही यशस्वी घोडदौड सुरूच होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुपर सिरीज पुरस्कार जिंकणारी हैदराबादची 19 वर्षीय साइना ही पहिली भारतीय खेळाडू आहे. जून 2009 मध्ये इंडोनेशिया ओपन पुरस्कारावर तिने नाव कोरले होते. यंदाचा 'अर्जुन' पुरस्कार देऊन तिला गौरविण्यात आले तर तिचे गुरू पी. गोपीचंद हे 'द्रोणाचार्य' </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुरस्काराचे मानकरी ठरले. <!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0912/25/images/img1091225026_1_2.jpg' alt='साइना नेहवाल'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>साइनाने मलेशिया सुपर सिरीज, स्विस ओपन व इंडियन ओपनच्या क्वार्टर फायनल गाठली. तिच्या शानदार कामगिरीमुळे भारत सुदीरमन चषकात ग्रुप दोनपर्यंत मजल मारता आली. मात्र जूनमध्ये सिंगापूर ओपनमध्ये अंतिम आठमध्ये वांग लिनकडून साइनाला पराभव पचवावा लागला होता. मात्र इंडोनेशियामध्ये चायनीज प्रतिद्वंद्वीला धूळ चाखवत तिने पहिला सुपर सिरीज पुरस्कारावर नाव कोरले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय अधिकारी व विश्व बॅडमिंटन महासंघाच्या 'कोल्ड वार'ची झळ मात्र साइनाला पोहचली व चीन मास्टर्स स्पर्धा तिला मुकावी लागली. त्यानंतर डेनमार्क व फ्रान्समध्ये झालेल्या सुपर सिरीजच्या क्वार्टर फायनलमध्ये पोहचून तिने ऑक्टोबरमध्ये विश्व </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मानांकनात सहावे स्थान पटकावले होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वर्षाच्या शेवटी साइनाने विश्व सुपर सिरीज मास्टर्सच्या सेमीफायनल गाठली होती. महिला एकेरी वर्गात तिने तिरंगा फडकविला तर मिश्र दुहेरीत ज्वाला व दीजू या जोडीने जेतेपद मिळविले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वर्षाच्या शेवटी साइनाने लखनऊ येथे सैय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद पटकावले. त्यामुळे पुण्याच्या अदिती मुटाटकरला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. याशिवाय साइना यंदाच्या सीएनएन-आयबीएन 'स्पोर्ट्स पर्सन ऑफ द </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इयर' ह्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/25/images/img1091225026_1_3.jpg' alt='सायना नेहवाल'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>खेळ कुठलाही असो त्यात शारीरिक क्षमता व मनाचा कणखरपणा आवश्यक असतो. हे दोनही गुण साइनाच्या अंगी आहेत. ती दररोज सकाळी सहा वाजता बॅडमिंटनच्या कोर्टवर न चुकता हजर राहते. दुपारी थोडी विश्रांती घेतल्यानंतर साडेतीनला ती पुन्हा कोर्टवर हजर आहेच. साइनाचे सर्व कुटुंब शाकाहारी आहे. परंतु जागतिक स्तरावरील स्पर्धेच्या दृष्टीने तिच्यात स्टॅमिना यावा म्हणून तिने किमान अंडी तरी खावीत, असा सल्ला तिला तिच्या गुरुजींनी दिला होता. पण गंमतीचा विषय असा की, मांसाहाराची तिला अशी चटक लागली की, स्पर्धेसाठी ती एखाद्या शहरात गेली की, नॉनव्हेज खाणेच ती पसंत करते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऑगस्ट 09 मध्ये साइनाच्या अंगावर कांजण्या (चिकन पाक्स) उठल्या होत्या. त्यामुळे तिला काही काळ विश्रांती घ्यावी लागली. अशा लहान-सहाण समस्या वगळता साइनासाठी 2009 हे वर्ष मस्तच गेलं... साइनाला 'वर्ल्ड नंबर वन'ची बॅडमिंटनपटू बनायचे आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यादृष्टीने ती मेहनत घेत असून तिची घोडदौड सुरू आहे. तिला तिच्या इच्छेप्रमाणे यश मिळो... हीच तिला नववर्षानिमित्त सदिच्छा!</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Dec 2009 13:16:22 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[retrospective 2009]]></category>
      <authorname>संदीप पारोळेकर</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अडखळत का होईना मुंबई धावली!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/अडखळत-का-होईना-मुंबई-धावली-109122200056_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/अडखळत-का-होईना-मुंबई-धावली-109122200056_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकलची 'वेळापत्रकानुसार' धावणे, ही ख्याती असली तरी त्याला मात्र 2009 वर्षात बट्टा लागला. रूळावरुन लोकल घसरणे... ओव्हरहेड वायरी तुटल्याच्या घटना...रूळ ओलांडताना होणारे अपघात...कर्मचार्‍यांचा संप...पाईप लाईन लोकलवर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/22/images/img1091222056_1_1.jpg' alt='mumbai local'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकलची 'वेळापत्रकानुसार' धावणे, ही ख्याती असली तरी त्याला मात्र 2009 वर्षात बट्टा लागला. रूळावरुन लोकल घसरणे... ओव्हरहेड वायरी तुटल्याच्या घटना...रूळ ओलांडताना होणारे अपघात...कर्मचार्‍यांचा संप...पाईप लाईन लोकलवर कोसळणे...तर चालती लोकल बंद पडून जाम लागणे, अशा अनेक कारणांमुळे कित्येकदा 'मुंबई लोकल'सह मुंबईकरांचा खोळंबा झाला आणि 2009 वर्ष सरले....  </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>2009 <font  style='font-size:11pt; color:#000000'>वर्षांत मुंबई लोकलमागे जणू अपघाताचे 'शुक्लकाष्ट' लागले होते, असेही म्हणायला हरकत नाही. त्याचा परिणाम मात्र लोकलने दररोज प्रवास करणार्‍या 60 लाख प्रवाशांच्या वेळापत्रकावर झाला होता. घडाळ्याच्या काट्यावर धावणार्‍या मुंबईत लोकल गाड्यांचे मोठे महत्त्व आहे. या गाड्यांच्या वेळापत्रकावरच येथील लाखो चाकरमान्यांचे वेळापत्रक अवलंबून असते.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चकाचक दिसणार्‍या जर्मन बनवटीच्या लोकलने 2009 या वर्षांत दगा द्यायाला सुरवात केली. नव्याने दाखल झालेल्या लोकल निकृष्ट दर्जाच्या आहेत, त्याचा चांगला प्रत्यय प्रवाशांना यंदा आला. निकृष्ट दर्जाच्या इलेक्ट्रिक मोटर, त्यामुळे वारंवार नादुरुस्त होणार्‍या पेन्टोफॅनमुळे ओव्हरहेड वायर तुटण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे, हे खुद्द कारशेडमधील तंत्रज्ज्ञांनी मान्य केले आहे. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0912/22/images/img1091222056_1_2.jpg' alt='mumbai local'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्यान, लोकलचे चालक (मोटरमन) यांनी अचानक फुकारलेल्या संपाचा फटका ही  प्रवाशांनाच बसला होता. कारण ते या संपाविषयी पूर्णपणे अनभिज्ञ होते. रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कारणे पुढे करून मोटरमनच्या आंदोलनाची माहिती प्रवाशांपासून लपविली होती. त्यामुळे प्रवाशांना जी कसरत करावी लागली, ती त्यांच्या कायमचीच लक्षात राहणार आहे. काहींना ऑफिसातच रात्र काढावी लागली होती तर काहींना नोकरीवर पोहचण्याची व घरी येण्याची वेळ पाळता आली नव्हती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुळात लोकल गाड्यांची संख्या वाढत आहे व त्यांना हाकणारे 'सारथी' (मोटरमन) मात्र, आहे तेवढेच आहेत. त्यांना ओव्हरटाईम करून रेल्वेची वेळ काढून न्यावी लागत आहे. अशा स्थितीत अपघातांचे प्रमाण वाढणार नाही‍ तर काय? असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जाणे स्वाभाविक आहे. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/22/images/img1091222056_1_3.jpg' alt='mumbai local'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PR</p>PR</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>या वर्षात ओव्हरहेड वायर वारंवार तुटणे व नादुरूस्त रेल्वेचे सांधे हे लोकलच्या झालेल्या लहान- मोठे अपघातास कारणीभूत आहे. या अपघातांमुळे 'वेळापत्रक' विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले होते. सीएटीत प्रवेश करणारी लोकल फलाटावर आदळणे, माटुंग्या दोन लोकलची टक्कर होणे तर ठाण्याच्या कोपरी पुलावरील पाण्याची पाईपलाईन मुंबईच्या लोकलवर कोसळून झालेल्या अपघातात दोन मोटारमनवर मृत्यू ओढविला होता. या अपघाताचा तपास अजून फाईलबंदच आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकूणात 2009 वर्ष हे 'मुंबई लोकल'सह मुंबईकरांचे 'टाइम' खराब करणारे वर्ष ठरले. आगामी येणार्‍या 2010 या वर्षात मुंबई लोकलसह मुंबईकरांच्या मागची 'ईडापिडा' जाओ अशीच आपण प्रार्थना करू या..!</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Dec 2009 16:54:33 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[retrospective 2009]]></category>
      <authorname>संदीप पारोळेकर</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जगभरातील अर्थव्यवस्थांसाठी 'काळे वर्ष']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/जगभरातील-अर्थव्यवस्थांसाठी-काळे-वर्ष-109122100031_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/जगभरातील-अर्थव्यवस्थांसाठी-काळे-वर्ष-109122100031_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[2009 या वर्षात मंदीच्या प्रवाहात भारतीय अर्थव्यवस्थाही होरपळली. इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत दिसून आल्याने भारता प्रती अमेरिका आणि युरोपीय देशांच्या दृष्टिकोनात या वर्षात महत्त्वपूर्ण बदल दिसून आले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/21/images/img1091221031_1_1.jpg' alt='mandi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage--> 2009 <font  style='font-size:11pt; color:#000000'>या वर्षात मंदीच्या प्रवाहात भारतीय अर्थव्यवस्थाही होरपळली. इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत दिसून आल्याने भारता प्रती अमेरिका आणि युरोपीय देशांच्या दृष्टिकोनात या वर्षात महत्त्वपूर्ण बदल दिसून आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत आर्थिक महासत्ता बनत आहे, हे या वर्षात सिद्ध झाले आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे अमेरिके सारख्या स्वार्थी आर्थिक महासत्तेनेही भारताला वगळून कोणताही निर्णय घेणे अशक्य असल्याचे मान्य केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिकेतील मेरील लिंच आणि लेहमन ब्रदर्स या दोन बँकांना आपल्या दिवाळखोरीची जाणीव 2008 या वर्षातच झाली होती. परंतु या बँकांनी परिस्थिती पाहत आपली आर्थिक स्थीती दडपण्याचा प्रयत्न  केला, आणि अमेरिकेवर आर्थिक संकट कोसळले. 1930 नंतर किंवा या पेक्षाही भयावह मंदीचा सामना अमेरिकेला या वर्षात करावा लागला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिका महासत्ता असल्याने बहुतांश देश आणि भारतही अमेरिकी बाजारावर अवलंबून आहे. याचा  फटका या वर्षात या सर्वच देशांना जाणवला. इतर देशांच्या तुलनेत भारताचे मंदीमुळे कमी नुकसान  झाले असले तरी, कंपन्यांच्या मानगुटावर बसलेल्या मंदीच्या भुताने या वर्षात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. <!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0912/21/images/img1091221031_1_2.jpg' alt='shear bazhaar'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कमी पगारात काम करण्याची पाळी अनेकांना आली, तर हातची नोकरी वाचवण्यासाठी अनेकांनी  तडजोड केली. केंद्र सरकारने देशातील उद्योगांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलाच आधार मिळाला. एकीकडे अमेरिकी बँका बुडत असतानाच भारतीय बँकिंग क्षेत्रही हादरले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आयसीआयसीआय बँकेविषयी एका शेअर ब्रोकरने पाठवलेल्या एसएमएसने चांगलाच गोंधळ माजला  होता. बँकेने वेळीच आपल्या परिस्थितीचा खुलासा करत बँकेला अमेरिकी फटक्याचा कोणताही तोटा  झाला नसल्याचे जाहीर केले आणि भारतीयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिकेतील बँका एका पाठोपाठ बुडत असल्याने भारतीय बँकांकडे अर्थतज्ज्ञांचे लक्ष लागले होते. या काळात भारतीय बँकांनी संयम तर दाखवलाच शिवाय उत्कृष्ट व्यवस्थापन केल्याने मंदीचा दगाफटका भारतीय बँकांना झाला नाही. रिझर्व्ह बँकेने घेतलेली यातील भूमिका सर्वात महत्त्वाची ठरली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>2008 <font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्ये भारतीय बाजाराने 20 हजारांचा पल्ला गाठला होता. 2009 च्या मार्च महिन्यात भारतीय बाजार मंदीच्या भीतीने इतके घसरले की, बाजार आठ हजारांवर आला होता. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/21/images/img1091221031_1_3.jpg' alt='dolor'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>चालू वर्षात सर्वात मोठा फटका बसला तो देशातील निर्यातदारांना. सलग 13 महिन्यात निर्यात क्षेत्रातील घसरण चालूच होती. या घसरणीला चालू वर्षातील अखेरच्या काही महिन्यांमध्ये ब्रेक लागला असून, निर्यात क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येत आहेत. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'>या वर्षाचा सारासार विचार करता वर्षात आर्थिक मंदीने साऱ्यांचीच गणितं चुकवली. मंदी ओसरत असली तरी दुबई वर्ल्ड प्रमाणे काही धक्के अजूनही जगातील अनेक देशांना बसत आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Dec 2009 16:53:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[retrospective 2009]]></category>
      <authorname>नितिन फलटणकर</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पुन्हा आघाडीचे 'राज', मनसे 'सरताज']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/पुन्हा-आघाडीचे-राज-मनसे-सरताज-109122200050_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/पुन्हा-आघाडीचे-राज-मनसे-सरताज-109122200050_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[राज्याच्या राजकारणात 2009 या वर्षाने काय दिले? राज आणि उद्धव या ठाकरेंच्या भावकीच्या भांडणात सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीने कर्तृत्वशून्य असूनही सत्तेचा लोण्याचा गोळा सलग तिसर्‍यांदा पटकावला. उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्‍हा एक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/0912/22/images/img1091222050_1_1.jpg' alt='' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PR</p></td></tr></table><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्याच्या राजकारणात 2009 या वर्षाने काय दिले? राज आणि उद्धव या ठाकरेंच्या भावकीच्या भांडणात सत्ताधारी कॉंग्रेस आघाडीने कर्तृत्वशून्य असूनही सत्तेचा लोण्याचा गोळा सलग तिसर्‍यांदा पटकावला. उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्वाखाली शिवसेनेने पुन्‍हा एक निवडणूक गमावली आणि राज्‍यातील राजकारणाच्या क्षितिजावर राज ठाकरे यांच्‍या नेतृत्वाखाली महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचा उदय झाला. या वर्षातील या प्रमुख महत्त्वाच्या घटना. याचा परिणाम राज्याच्या दूरगामी राजकारणावर होणार हे नक्की. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>आघाडीची 'हॅट्रीक'</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महागाई, विजेचे संकट, शेतकर्‍यांच्‍या आत्महत्या आणि मुंबई हल्‍ला वेळीच रोखण्‍यात सरकारला आलेले अपयश... या डोंगराएवढ्या समस्या असतानाच आघाडी सरकारला या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागले. या समस्या सरकारला भोवणार असे वाटत असतानाच केवळ विरोधकांतील दुही आणि योग्य नेतृत्वाच्‍या अभावामुळे सत्ताधा-यांनी विधानसभेत विजयाची हॅट्रीक साधली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मनसेने शिवसेनेसमोर उभे केलेले आव्‍हान पेलण्‍यातही शिवसेना नेतृत्व अपयशी ठरले. 13 ऑक्टोबरला झालेल्‍या 288 जागांसाठीच्‍या या निवडणुकीत सत्ताधा-यांपैकी कॉंग्रेसने 82 तर राष्‍ट्रवादीने 62 जागा जिंकल्‍या तर भाजपला  46 आणि शिवसेनेला केवळ 44 जागांवर समाधान मानावे लागले. राज ठाकरे यांच्‍या मनसेनेही पहिल्‍याच निवडणुकीत विधानसभेत भक्कम पाऊल रोवत 13 जागा मिळविल्‍या. अशोक चव्‍हाण यांची दुसर्‍यांदा मुख्‍यमंत्री म्हणून निवड झाली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>विस्‍थापितांचे पुन्‍हा पुनर्वस</font><font style=' color:#000000;'>न</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्‍या वर्षाच्‍या अखेरीस मुंबई हल्‍ल्‍यानंतर जनतेच्‍या रोषामुळे आघाडी सरकारला खांदेपालट करावी लागली. तत्कालीन मुख्‍यमंत्री विलासराव देशमुख आणि गृहमंत्री व उपमुख्‍यमंत्री आर. आर. पाटील यांना पदावरून दूर करीत त्‍यांच्‍या जागी अनुक्रमे अशोक चव्‍हाण, गृहमंत्री जयंत पाटील आणि उपमुख्‍यमंत्रीपदवर छगन भुजबळ यांना बसवण्‍यात आले. मात्र हल्‍ल्‍याला वर्ष पूर्ण होण्‍यापूर्वीच देशमुख यांचे केंद्रीय मंत्रिमंडळात अवजड उद्योगाचे वजनदार 'खाते' देऊन तर आर.आर. पाटील यांना पुन्‍हा गृहमंत्री करून राजकीय पुनर्वसन करण्‍यात आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>युतीतील स्थित्यंतर</font><font style=' color:#000000;'>े</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आघाडी आणि युतीतील 'बिघाड्या' मागील पानावरून यावर्षीही पुढे सुरूच होत्या. आघाडीत आधी जागा वाटपावरून आणि नंतर 'मलईदार' खाते वाटपावरून मतभेद शिगेला गेले असले. तरी त्‍यातून तोडगा काढून त्यांनी पुन्‍हा संसार थाटला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विरोधकांमधील मतभेद आणि कुरबुरी मात्र निवडणुकीपूर्वी आणि नंतरही सुरूच आहेत. निवडणुकीपूर्वी गुहागरच्‍या जागेवरून सुरू झालेल्‍या मतभेदांची मालिका विधान परिषद निवडणुकीपर्यंत सुरूच आहे. या मतभेदात पहिला बळी गेला तो शिवसेना नेते रामदास कदम यांचा. विधानसभा निवडणुकीत सपाटून आपटी खाल्‍यानंतर आता त्यांना मागील दाराने विधान परिषदेतून सभागृहात प्रवेश देण्‍यात आला असला तरीही 'कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा' असे भाजपला उद्देशून केलेल्‍या विधानामुळे दोन्‍ही पक्षात वर्षाअखेरीही वाद उभे राहिले असून ते पुढील वर्षातही सुरूच राहण्‍याची शक्यता आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील राजकारणात सपाटून मार खात असलेल्‍या भाजपची राज्यात राजकारणात मात्र ब-यापैकी प्रगती दिसत आहे. सत्ता मिळवता असली नसली तरीही गेल्‍या वेळच्‍या तुलनेत शिवसेनेपेक्षा अधिक जागा पदरात पाडून पक्षाने यावेळी विरोधी पक्ष नेतेपद गटवले आहे. प्रदेशाध्‍यक्ष नितीन गडकरी यांच्‍याकडे राष्‍ट्रीय अध्‍यक्षपदाची आणि माजी उपमुख्‍यमंत्री गो‍पिनाथ मुंडेंकडे लोकसभेतील उपनेतेपद आल्‍याने पक्षांतर्गत का असेना पण महाराष्‍ट्र भाजपाने काही तरी प्रगती साधली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>ठाकरी' की 'यादवी'</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ठाकरे घराण्‍यातील 'भाऊबंदकी'मुळे युतीला यावेळीही सत्तीची संधी गमवावी लागली असून युतीची सत्ता आल्‍याशिवाय दाढी काढणार नाही हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 'पण' यावेळीही पूर्ण होऊ शकला नाही. आता त्‍यासाठी पुन्‍हा पुढील पाच वर्ष वाट पहावी लागणार आहे. आधी लोकसभा आणि मग विधानसभा निवडणुकीत पक्षाने सपाटून मार खाल्ला. पक्षाचे कार्याध्‍यक्ष उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्वावरच आता प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुस-या बाजूला उध्‍दव यांच्‍याशी असलेल्‍या मतभेदामुळेच पक्ष सोडणा-या राज ठाकरे यांच्‍या मनसेने दोन्‍ही निवडणुकीत आपला दणका दाखवला आहे. शिवसेनेच्‍या पराभवामागे अनेक ठिकाणी मनसेच्‍या उमेदवाराला मिळालेली भरभरून मतेही कारणीभूत ठरली आहेत. भावकीचे हे भांडण मात्र कॉंग्रेस - राष्‍ट्रवादीच्‍या पथ्‍यावर पडले असून त्यांनी यावेळी अपेक्षेपेक्षा जास्‍त जागा मिळविल्‍या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मनसेने विधानसभेत खाते उघडले असले तरीही 'प्रथमग्रासे मक्षिका पात' व्‍हावा तसा मराठीतून शपथ घेण्‍याच्‍या मुद्यावरून सभागृहात घातलेल्‍या गोंधळाबाबत पक्षाच्‍या चार आमदारांना शपथविधीच्‍याच दिवशी निलंबनाचा सामना करावा लागला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यावेळी शिवसेना आणि भाजपने मनसेला मदत केली नसली तरीही राज यांनी मुंबई महापालिकेच्‍या महापौरपदाच्‍या निवडणुकीत तटस्‍थ भूमिका घेऊन सेनेला मुंबईचा गड राखण्‍यास मदत करून काकांच्‍या ऋणातून काही अंशी उतराई होण्‍याचा प्रयत्न केला आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>वेगळे विदर्भ राज्</font><font style=' color:#000000;'>य</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्‍वतंत्र तेलंगाणा राज्याच्‍या निर्मितीस केंद्राच्‍या अनुकूलतेमुळे आधीपासून प्रलंबित असलेल्‍या वेगळ्या विदर्भ राज्याच्‍या मागणीसही पुन्‍हा जोर आला आहे. यात भाजपने आ‍धी अनुकूल आणि नंतर विरोधाची भूमिका घेतली आहे. तर शिवसेना आणि मनसेनेही स्‍पष्‍ट विरोध दर्शविला आहे. सत्ताधारी कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादी पक्षाच्‍या नेत्यांनी मात्र आपापल्‍या सोईच्‍या भूमिका घेतल्‍या आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बहुमताच्‍या गुर्मीत असलेले सत्ताधारी आणि निष्‍प्रभ विरोधक यामुळे महागाई, लोडशेडिंग आणि शेतक-यांच्‍या आत्महत्यांचा आलेख पुढील वर्षातही तसाच वाढत राहील अशी स्थिती सध्‍या तरी दिसते आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Dec 2009 16:49:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[retrospective 2009]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[क्रिकेटमध्ये 'खूशी जादा... गम कम']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/क्रिकेटमध्ये-खूशी-जादा-गम-कम-109122100073_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/क्रिकेटमध्ये-खूशी-जादा-गम-कम-109122100073_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवीन वर्ष भारतीय क्रिकेटसाठी नवीन आशा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न घेऊन उगविले होते. भारतीय क्रिकेट प्रेमींना सन 2009 कडून खूप अपेक्षा होत्या. आता वर्षाच्या वर्षभरात काय काय घडले याची गोळाबेरीज केली असता 'खूशी जादा, गम कम' असे चित्र क्रिकेटमध्ये ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>नवीन वर्ष भारतीय क्रिकेटसाठी नवीन आशा, अपेक्षा, आकांक्षा, स्वप्न घेऊन उगविले होते. भारतीय क्रिकेट प्रेमींना सन 2009 कडून खूप अपेक्षा होत्या. आता वर्षाच्या वर्षभरात काय काय घडले याची गोळाबेरीज केली असता 'खूशी जादा, गम कम' असे चित्र क्रिकेटमध्ये दिसते. वर्षभरात भारतीय क्रिकेट संघाने चार 'वन-डे' मालिका जिंकल्या. दोन कसोटी मालिकेत विजय मिळविला. वर्षाच्या अखेरी कसोटीत अव्वल क्रमांकावर मिळविला. कसोटीतील शंभरावा विजय साजरा केला. मात्र टी-20 वर्ल्डकप आणि चॅंपियन्स करंडकमधील पराभव क्रिकेट प्रेमींच्या जिव्हारी लागला. परंतु एकंदरीत वर्ष चांगले राहिले. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/21/images/img1091221073_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PTI</p>PTI</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय क्रिकेट संघाने वर्षाची सुरवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेने केली. या मालिकेत 4-1 असा दणदणीत विजय मिळवून नववर्षाची धडाक्यात सुरवात टीम इंडियाने केली. लंकेत टी-20 मालिकेत विजय मिळवून ट्वेंटी क्रिकेटचे बादशहा आम्हीच असल्याचे सिद्ध केले. श्रीलंका दौर्‍यातील या विजयामुळे न्यूझीलंड दौर्‍यात भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. परंतु या दौर्‍याची सुरवात निराशाजनक झाली. टी-20 मालिकेत न्यूझीलंडने भारताचा 2-0 असा पराभव करुन भारताच्या वर्चस्वाला धक्का दिला. या धक्यातून सावरत भारतीय संघाने कसोटी मालिका 1-0 अशी तर एकदिवसीय मालिका 3-1 अशी जिंकत किवीच्या संघाला जमिनीवर आणले.<!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0912/21/images/img1091221073_1_2.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage-->  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>न्यूझीलंड दौर्‍यानंतर आयपीएल स्पर्धा झाली. या स्पर्धेनंतर टी-20 चा वर्ल्डकप होणार होतो. आयपीएलमध्ये भारताचे अव्वल खेळाडू जायबंदी झाले. दुखापतीनंतरही भारतीय खेळाडू वर्ल्डकप खेळण्यासाठी इंग्लंडला पोहचले. सेहवागला तर सामने सुरु होण्यापूर्वीच मायदेशी परतावे लागले. वर्ल्डकपमध्ये गतविजेता असलेल्या भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात असताना भारतीय संघ साखळी फेरीतच गारद झाला. भारतीय क्रिकेटप्रेमी निराश झाले. ' बूंद से गई वो हौद से नहीं आती! ' या म्हणीप्रमाणे वर्ल्डकपनंतर वेस्ट इंडीजमध्ये मालिका भारताने 2-1 अशी मालिका जिंकली. परंतु यामुळे क्रिकेट प्रेमींचे समाधान झाले नाही.      </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/21/images/img1091221073_1_3.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दक्षिण आफ्रिकेत चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होणार होती. त्यापूर्वी श्रीलंकेत तिरंगी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ गेला. या मालिकेत विजेतेपद मिळवून भारतीय संघाने अपेक्षा वाढविल्या. परंतु आफ्रिकेतील मैदानात भारतीय संघाने सफशेल नांगी टाकली. या मिनी वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया साखळी फेरीत गारद झाली. या स्पर्धेनंतर मायदेशातच झालेल्या ऑस्ट्रेलिया मालिकेत भारतीय संघ अपयशी ठरला. ही मालिका 4-2 अशी गमविली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकदिवसीयमधील दोन स्पर्धेतील अपयशानंतर वर्षाच्या शेवटी श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका भारताने बरोबरीत सोडविली. त्यानंतर कसोटी मालिकेत 2-0 असे वर्चस्व राखत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मानांकनातही अव्वल स्थान पटकविले. कसोटी मानांकन सुरु झाल्यापासून भारत प्रथमच पहिल्या स्थानावर विराजमान झाला. या मालिकेदरम्यान कसोटीतील शंभरावा विजय साजरा केला.  कसोटीत सामन्यातील सुरवात गोड आणि शेवटही गोड झाला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय क्रिकेटचे वर्ष मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. सचिनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 17 हजार धावांचा तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30 हजार धावांचा टप्पा गाठला. त्याच्या या विक्रमापासून इतर खेळाडू खूपच लांब आहेत. आंतरराष्ट्रीय किक्रेटमध्ये 20 वर्षांची कारकीर्द मास्टर ब्लास्टरने पूर्ण केली. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महेंद्रसिंह धोनी कर्णधार म्हणून वर्षभरात यशस्वी राहिला. सलग नऊ एकदिवसीय सामन्यात विजय मिळविणारा तो पहिला कर्णधार ठरला. वर्षअखेरीस धोनीने आयसीसी मानांकनात पहिले स्थान मिळविले. वर्षभरात गौतम गंभीर आयसीसी मानांकनात बहुतांशीवेळा पहिल्या स्थानावर होतो. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Dec 2009 20:53:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[retrospective 2009]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सत्यमचा महाघोटाळा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/सत्यमचा-महाघोटाळा-109122100042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/सत्यमचा-महाघोटाळा-109122100042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[2009 हे वर्ष उद्योगांसाठी खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरले. एकीकडे मंदीचा प्रहार आणि दुसरीकडे सत्यममधील घोटाळ्याने परकीय गुंतवणूकदारांचा कमी झालेला विश्वास असा दुहेरी सामना भारतीय कंपन्यांना बाजारात करावा लागला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/21/images/img1091221042_1_1.jpg' alt='raju'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage--> 2009 <font  style='font-size:11pt; color:#000000'>हे वर्ष उद्योगांसाठी खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरले. एकीकडे मंदीचा प्रहार आणि दुसरीकडे सत्यममधील घोटाळ्याने परकीय गुंतवणूकदारांचा कमी झालेला विश्वास असा दुहेरी सामना भारतीय कंपन्यांना बाजारात करावा लागला.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सत्यम प्रकरण उघडकीस आल्यानंतर अनेक देशांनी भारतीय उद्योगांच्या विश्वासहार्यते विषयी प्रश्न चिन्ह निर्माण करत आपल्या उद्योगांचा प्रचार करण्याचाही प्रयत्न केला. सत्यमची व्याप्ती दिवसें-दिवस वाढतच आहे. हा 14 हजार कोटीचा महा घोटाळा मानला जात आहे.   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कंपनीचे संस्थापक अध्यक्ष रामलिंग राजू यांनी आपला राजीनामा देत या पत्रात आपण केलेला घोटाळा संचालक मंडळा पुढ्यात मांडला आणि या प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणाची सीबीआय चौकशीही करण्यात येत असून, याचा तपास पूर्ण होण्यासाठी आणखी कालावधी लागणार आहे. सत्यम प्रकरण उघडकीस आल्यानंतर सरकारने संचालक मंडळावर आपले प्रतिनिधी नियुक्त केले होते. यानंतर महिंद्रा कंपनीने सत्यमचे अधिग्रहण केल्यानंतर कंपनीची परिस्थिती पुन्हा एकदा सुधारत आहे.<!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0912/21/images/img1091221042_1_2.jpg' alt='satyam'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage-->     </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सत्यममध्ये अमेरिकी गुंतवणूकदारांचा भरणा असल्याने अमेरिकी बाजार नियामक एसईसीनेही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आता केंद्र सरकारने या प्रकरणी अमेरिकेत सत्यम प्रकरणी गुन्हे दाखल होवू नयेत यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशाने पुन्हा एकदा कंपनीवर आर्थिक संकट ओढावण्याची भीती सरकारला वाटत आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Dec 2009 15:25:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[retrospective 2009]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वाढत्या महागाईत सरले वर्ष]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/वाढत्या-महागाईत-सरले-वर्ष-109122100030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/retrospective-2009-marathi/वाढत्या-महागाईत-सरले-वर्ष-109122100030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[2009 हे वर्ष खवैय्यांसाठी तसे पाहायला गेले तर जरा कडूच ठरले. या नऊ महिन्याच्या कालावधीत देशातील महागाईने इतक्या उंच उडी घेतली की,  सोने घ्यावे का डाळ याचा संभ्रम गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/21/images/img1091221030_1_1.jpg' alt='mahagai'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage--> 2009 <font  style='font-size:11pt; color:#000000'>हे वर्ष खवैय्यांसाठी तसे पाहायला गेले तर जरा कडूच ठरले. या नऊ महिन्याच्या कालावधीत देशातील महागाईने इतक्या उंच उडी घेतली की,  सोने घ्यावे का डाळ याचा संभ्रम गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुरुवातीला 13 टक्क्यांपर्यंत गेलेला महागाई दर दणक्यात शून्याखाली गेल्याने सरकारच्या मनात धडकी भरली. महागाई दर नकारात्मक गेल्याने सरकारचेही धाबे दणाणले. रिझर्व्ह बँकेने आपल्या पतधोरणात काही कडक उपाययोजना केल्यानंतर या वर्षाच्या मध्यानंतर महागाई दर पुन्हा एकदा शून्याच्यावर आला.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉग्रेस सरकार सत्तेवर असतानाच महागाईने 13 टक्क्यांपर्यंत मजल मारली होती, तर पुन्हा हेच सरकार सत्तेवर आल्यानंतर महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत आला आहे. आता वर्ष सरत आले आहे.सरत्या वर्षात काय महागले याचा गिनती करणे अशक्य आहे. डाळ,  साखर, तांदूळ, शेंगदाणे, या जीवनावश्यक पदार्थांच्या दरात टप्प्या टप्प्याने वाढ होत गेली.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाज्यांचीही हीच अवस्था झाली आहे. कधी कांदे महागतात, तर कधी टमॅटो, कधी बटाट्यांचे भाव गगनाला भिडतात, तर कधी कोथिंबिरीची जुडी 50 रुपयांवर जाते. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महागाईच्या त्सुनामीत अनेकांचे बजेट कोलमडले आहे. दुधापासून ते अगदी डायबेटिसच्या गोळ्यांपर्यंत सारे काही महाग झाले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मागील नऊ महिन्यांचा विचार करता फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात महागाई थोडीफार नियंत्रणात आली होती. यानंतर मात्र अन्नधान्य निर्देशांक आणि महागाई दर सातत्याने वधारत आहे. <!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0912/21/images/img1091221030_1_2.jpg' alt='dal'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जानेवारी: जानेवारी महिन्यात खाद्य पदार्थ, एटीएफ इंधन, अल्कोहल, या वस्तूंच्या किंमती दणक्यात  वाढल्याने महागाई दर दुसऱ्या आठवड्यात वाढत 5.64 टक्क्यांवर गेली होती. यापूर्वीच्या आठवड्यात  हेच दर 5.60 टक्के होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फेब्रुवारी: या महिन्यात 31 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दर 0.68 टक्क्यांनी घसरत 4.39 टक्क्यांवर आले होते, परंतु जीवनावश्यक वस्तू मात्र महागल्या होत्या. या वस्तू महागल्याने 14 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दर 0.50 टक्क्यांनी घसरत 3.36 टक्क्यांवर आला होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मार्च: 28 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दर घसरत 2.43 टक्क्यांवर आल्यानंतर  देशातील अर्थतज्ज्ञांच्या भुवया ताणल्या गेल्या होत्या. प्रथमच महागाई दर इतके घसरले होते.  दुसरीकडे देशातील वस्तू मात्र महाग झाल्याने सामान्यांना कोणती आकडेवारी खरी मानावी हा प्रश्नच  पडला होता. सात मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दर घसरत चक्क 0.44 टक्क्यांवर आले  होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एप्रिल: चहा, तेल, गूळ आणि डाळींच्या किंमती या महिन्यात गगनाला भिडल्याने महागाई दर 21 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात 0.04 टक्क्यांच्या वाढीसह 0.31 टक्क्यांवर आली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मे: मे महिन्यात महागाई दर 0.48 टक्क्यांनी वाढत 0.61 टक्क्यांवर आले होते. या महिन्यातही  जीवनावश्यक वस्तू महागच होत्या.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जून : या महिन्यात महागाई दर 0.48 टक्क्यांवर आले होते. सलग दोन आठवडे शून्या खाली असलेल्या या दरांनी सरकारच्या मनातील धडकी आणखी वाढवली होती. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात महागाई दराची हीच अवस्था होती.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सप्टेंबर: सप्टेंबर महिन्यात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने 12 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दर वाढत 0.37 टक्क्यांवर आले होते. यापूर्वीच्या आठवड्यात हेच दर 0.12 टक्क्यांवर होते. मागील वर्षाचा विचार करता हे दर या कालावधीत 12.42 टक्क्यांवर होते. या महिन्यात पहिल्यांदा महागाई दर सकारात्मक झाले होते.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऑक्टोबर: 26 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दर 0.70 टक्क्यांवर आले होते. यापूर्वी  हेच दर 0.83 टक्क्यांवर होते. या महिन्यातही जीवनावश्यक वस्तू महागल्या होत्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नोव्हेंबर: नोव्हेंबर महिन्यात फळं, भाज्या, गहू, ज्वारी, आणि डाळी प्रचंड महागल्या होत्या. 31  ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात महागाई दर 13.68 टक्क्यांवर गेले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डिसेंबर: कांदे, तांदूळ, गहू, आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने अन्नधान्यावर आधारीत महागाई दर दणक्यात वाढत 17.47 टक्क्यांवर गेले. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0912/21/images/img1091221030_1_3.jpg' alt='ambe'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>या सर्व महिन्यांचा आढावा पाहता वर्षभरात अनेक वस्तूंचे दर झपाट्याने वाढल्याने सामान्यांचे जगणे  माग झाले होते. महागाईला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत केंद्र सरकारने या प्रश्नी  हात वर करण्याचा प्रयत्न केला, तर राज्य सरकारने मात्र यास केंद्रच जबाबदार असल्याचे सांगत आपले  अंग या प्रकरणातून काढून घेण्याचा प्रयत्न केला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Dec 2009 13:45:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[retrospective 2009]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
