<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[निवडणूक]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/election-news-marathi</link>
    <description><![CDATA[Marathi News Coverage on Lok Sabha Election 09, Marathi Election News, India 2009]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Wed, 10 Jun 2026 05:29:02 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>निवडणूक</title>
      <url>https://marathi.webdunia.com/election-news-marathi</url>
      <link>https://marathi.webdunia.com/election-news-marathi</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/election-news-marathi-10106.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[नागपूर लोकसभा : नितीन गडकरी उमेदवार असणार की नाही याचीच उत्कंठा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/nagpur-lok-sabha-the-excitement-is-whether-nitin-gadkari-will-be-a-candidate-or-not-124030400027_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/nagpur-lok-sabha-the-excitement-is-whether-nitin-gadkari-will-be-a-candidate-or-not-124030400027_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-08/05/thumb/1_1/1628158841-0007.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-08/05/thumb/1_1/1628158841-0007.jpg</image>
      <description><![CDATA[नाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="nitin gadkari" class="imgCont" height="426" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-08/05/full/1628158841-0007.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="nitin gadkari" width="630" /></p>
	नाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे. नागपूर हे भारताच्या शब्दश: केंद्रस्थानी आहे. राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षांपासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	नागपूर शहराची स्थापना गोंड राजा बख्त बुलंद याने अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केली होती. नागपूर ही आधी मध्य प्रदेशची राजधानी आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि नागपूरने आपली राजधानीची ओळख गमावली आणि तेव्हापासून ते उपराजधानीचंच शहर म्हणून ओळखलं जातं.</p>
<p>
	 </p>
<p>
	नागपूरची लोकसंख्या 46,53,570 इतकी आहे. जिल्ह्यात 14 तालुके असून 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असूनसुद्धा तिथे कायमच काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	2014 मध्ये नितीन गडकरींनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली आणि त्यानंतर या मतदारसंघाचं चित्र पालटलं. 2014 मध्ये 5,86,857 मतं आणि 2019 मध्ये 6,57,624 इतकी मतं गडकरींनी दणदणीत विजय मिळवला खरा, पण यावेळी ते विजयी घोडदौड कायम राखू शकतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	इतिहास आणि समीकरण</p>
<p>
	नागपुरात ओबीसी, एससी, आणि मुस्लीम मतदारांचं वर्चस्व आहे. तेली, कुणबी समाज इथे मोठ्या प्रमाणात आहे. 1951 मध्ये अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात अनुसुया बाई पहिल्यांदा खासदार झाल्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	1956 मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या. 1962 मध्ये माधव श्रीहरी अणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	1967 मध्ये पुन्हा काँग्रेसने या जागेवर विजय मिळवला. तेव्हा वेगळ्या विदर्भाच्या चळवळीने जोर धरला आणि काँग्रेस पुन्हा सत्तेच्या बाहेर गेली..</p>
<p>
	 </p>
<p>
	1971 मध्ये विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांनी विजय मिळवला. 1977 मध्ये ते पराभूत झाले आणि 1980 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. या जागेवर आतापर्यंत काँग्रेसने 12 वेळा विजय मिळवला आहे. तर संघाचं मुख्यालय असूनसुद्धा भाजपाने चार वेळा विजय मिळवला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	जातीय राजकारण हा इथल्या मतदारसंघात कायमच महत्त्वाचा विषय ठरला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने तिकीट दिलं नाही त्यामुळे विदर्भातल्या अनेक जागांवर भाजपला चांगलाच फटका बसला.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यात मराठा आरक्षण आंदोलनामुळे इथले ओबीसी नाराज आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या बाजूने करणं हे भाजपसमोर मोठं आव्हान आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	आतापर्यंतची निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये झाली आहे. असं असलं तरी तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारालाही चांगली मतं मिळाली आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	2019 च्या निवडणुकीत अगदी दोन महिन्यांच्या कालावधीत प्रचार करूनही काँग्रेसचे नाना पटोले यांना 4 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती. 2014 च्या निवडणुकीतही ‘आप’ च्या उमेदवार अंजली दमानिया यांना चांगली मतं मिळाली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	संघाचं मुख्यालय असूनही इथे कायमच भाजपचा पराभव होत आला आहे. आधीच्या काळात भाजपचे उमेदवार पराभूत व्हायलाच निवडणूक लढायचे अशी वदंता होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	आता मात्र भाजप उमेदवार त्वेषाने निवडणूक लढवतात. काँग्रेसने तुल्यबळ उमेदवार न देणं हेही भाजपच्या विजयाचं एक कारण मानलं जातं. निवडणुकीच्या ऐन तोंडावर तिकीट देतात आणि तेवढ्या वेळात काँग्रेसच्या उमेदवारांना लढत द्यावी लागते. त्यामुळे मतदारसंघ उभा करण्यात त्यांना फारसा वेळ मिळत नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	&#39;विकासपुरुष&#39; असतानाही समस्यांची जंत्री</p>
<p>
	2014 पासून नितीन गडकरी नागपूरचे खासदार आहेतच. केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे. भारतात रस्तेबांधणीच्या कामात ते कायमच अग्रेसर आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	तरी त्याचं प्रतिबिंब नागपूर शहरात दिसत नाही. नागपुरात अनेक नवीन रस्ते तयार झाले आहेत, फ्लायओव्हर तयार झाले आहेत, मेट्रोही जोमात धावते आहे. रस्त्यांचं सिमेंटीकरण होत आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	असं असलं तरी रस्त्याची समस्या नागपुरात सुटलेली नाही. अनेक अंडरपास बांधले गेले. मात्र नागपुरात येणारा पूर ही एक नवी नागरी समस्या म्हणून उदयाला आली आणि त्यात हे अंडरपास पाण्याखाली गेल्याचं नागपुरकरांनी पाहिलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुराने शहराची पुरती दैना झाली. मदतकार्य वेगाने झालं तरी नागरिकांचं अपरिमित नुकसान झालं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	हा पूर नागपूरच्या लोकांच्या असंतोषाचं मुख्य कारण झाला आहे. मिहान या औद्योगिक वसाहतीत मोठ्या कंपन्या येणार आहेत हे वाक्य ऐकून नागपुरातल्या अनेक तरुण पिढ्या आता चाळिशीकडे गेल्या आहेत. तरी मिहानचा विकास व्हायला तयार नाही. IIM, NLSIU, AIIMS सारख्या संस्था नागपुरात आल्या तरी नोकरीसाठी इथल्या तरुणांना नागपूरच्या बाहेरच जावं लागतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यामुळे नागपूरचा विकास हा खरंच विकास आहे का हाही प्रश्न यानिमित्ताने नागपूरकरांना पडला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	काँग्रेसतर्फे उमेदवार कोण?</p>
<p>
	नितीन गडकरी यावेळी तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. गडकरींची कामगिरी आणि त्यांची प्रतिमा पाहता त्यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार उभा करणं हे काँग्रेससमोर एक मोठं आव्हान आहे. यावेळी मतदारांना चहा सुद्धा पाजणार नाही ज्यांना मतं द्यायची आहेत त्यांनी द्या असं वक्तव्य एकदा त्यांनी केलं होतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	मतदारसंघात न जाता असं वक्तव्य न करता अशी वक्तव्यं करून निवडणूक जिंकण्याचा धोका पत्करू नये असं जाणकारांना वाटतं. कारण नागपूरच्या मतदारसंघाने अनेकदा धक्के दिले आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	नितीन गडकरी हे भाजपच्या सध्याच्या पठडीतले राजकारणी नाहीत. ते पारंपरिक भाजपचे आहेत. ते विरोधकांना मान देतात, त्यांची बूज राखतात. त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यामुळे विरोधकांनाही त्यांना विरोध करावासा वाटत नाही. 2014 आणि 2019 च्या मतांची आकडेवारी पाहिली तर काँग्रेसच्या उमेदवारांना इतकीही कमी मतं मिळालेली नाहीत.</p>
<p>
	 </p>
<p>
	काँग्रेसचं बोलायचं झालं तर अभिजित वंजारी यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या संदीप जोशींचा पराभव केला होता. ते संयमी आहेत आणि त्यांची प्रतिमाही चांगली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे हेही भाजपच्या वाटेवर आहेत असंही बोललं जातं. ते जर भाजपमध्ये गेले नाहीत तर त्यांनाही लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. त्यात अनेक दिग्गजांची नावं जाहीर करण्यात आली आहे पण नितीन गडकरींचे नाही. त्यावरुन तर उद्धव ठाकरे यांनी देखील शरसंधान साधले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	नितीन गडकरींना तिकीट दिले जाईल की नाही याबाबत जाणकार शंका व्यक्त करत आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्र टाइम्सच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित सांगतात की राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ मध्ये भाजपने दिलेलं धक्कातंत्र पाहता नागपूरच्या जागेचं गडकरींना तिकीट मिळेल की नाही अशी शंका मोठ्या प्रमाणात व्यक्त होते आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मात्र चंद्रशेखर बावनकुळेंचे तिकीट कापताच विधानसभेच्या दहा-बारा जागा बाधित होत असतील तर लोकसभेच्या लढाईत कामात वाघ असलेल्या गडकरींची लोकप्रियता “अंगावर घेण्याची” रिस्क पक्षश्रेष्ठी घेतील असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया अपराजित यांनी दिली.</p>
<p>
	 </p>
<p>
	Published By- Priya Dixit </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 04 Mar 2024 14:35:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 04 Mar 2024 14:37:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विनोद तावडे : 2019 मध्ये आमदारकीचं तिकीट मिळालं नाही, आता भाजपची लोकसभेची पहिली यादी जाहीर केली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/vinod-tawde-didnt-get-mla-ticket-in-2019-now-bjps-first-lok-sabha-list-announced-124030400018_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/vinod-tawde-didnt-get-mla-ticket-in-2019-now-bjps-first-lok-sabha-list-announced-124030400018_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-05/16/thumb/1_1/1589631314-9602.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-05/16/thumb/1_1/1589631314-9602.jpg</image>
      <description><![CDATA[भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी 2 मार्च 2024 रोजी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ही यादी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी जाहीर केली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="vinod tawde" class="imgCont" height="351" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-05/16/full/1589631314-9602.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी 2 मार्च 2024 रोजी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ही यादी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी जाहीर केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	खरंतर पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकही नाव नव्हतं, तरीही या पत्रकार परिषदेची महाराष्ट्रात बरीच चर्चा झाली. याचं कारण यादी जाहीर करणारे नेते महाराष्ट्रातील होते. या पत्रकार परिषदेनंतर भाजपच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची जशी चर्चा रंगली, तशी विनोद तावडेंचीही चर्चा झाली.</p>
<p>
	 </p>
<p>
	विनोद तावडे हे 2014 ते 2019 या शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री होते. महाराष्ट्र भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या मांदियाळीत त्यांचा वरचा क्रमांक होता. मात्र 2019 मध्ये त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नाही. त्यावेळी तावडे यांच्यासह राजकीय वर्तुळात सर्वांनाच धक्का बसला.</p>
<p>
	 </p>
<p>
	तावडे यांच्याबरोबर एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनाही तिकीट दिलं नव्हतं. इतरांनी आपली नाराजी वेगवेगळ्या मार्गांनी नोंदवली, मात्र तावडे शांत राहिलेले दिसले.</p>
<p>
	 </p>
<p>
	"मला तिकीट का देण्यात आलं नाही याचं मी आत्मपरीक्षण करणार आहे. पण ही वेळ सध्या असं विचारण्याची वेळ नाही. या निवडणुकीत प्रचंड मताधिक्यानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला जिंकून देण्यासाठी मी झटणार आहे," असं त्यावेळी विनोद तावडे म्हणाले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	एकनाथ खडसेंनी तर भाजपला राम राम ठोकला, मात्र तावडेंनी असं काहीही केलं नाही. त्यांनी हा निर्णय स्वीकारला आणि मजल-दरमजल करत ते भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वात आपलं स्थान पक्कं केलं. 2019 नंतर राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.</p>
<p>
	 </p>
<p>
	2021 मध्ये त्यांची राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली.</p>
<p>
	2022 मध्ये झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी समन्वयक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. ते दिल्लीत स्थलांतरित झाले. ही संधी म्हणजे संकटात संधी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	2019 मध्ये डावलल्यानंतर पक्षातलं त्यांचं स्थान आता चांगलंच बळकट झालं आहे. भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव होतं, ती जाहीर करण्याची संधी त्यांना मिळाली.</p>
<p>
	 </p>
<p>
	विनोद तावडेंचा राजकीय प्रवास</p>
<p>
	2014 च्या निवडणुकीपूर्वी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले तावडे हे भाजपच्या कोअर ग्रुपमधील महत्त्वाचे नेते होते. मात्र, विनोद तावडेंचे वर्चस्व 2014 ते 2019 या काळात कमी-कमी होतानाच दिसून आले.</p>
<p>
	 </p>
<p>
	सत्ता आल्यानंतर गृहमंत्री होण्याची इच्छा जाहीर सभेतही त्यांनी बोलून दाखवली होती. पण त्यांना शालेय शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण ही खाती दिली गेली. गेल्या पाच वर्षांत तर तावडेंची ही खातीही कमी कमी होत गेली.</p>
<p>
	 </p>
<p>
	2016 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये विनोद तावडे यांच्याकडचं वैद्यकीय शिक्षण खातं काढून गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आलं. त्यानंतर 16 जून 2019 ला झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तावडे यांच्याकडून शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्रालय काढून आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आलं. मग विनोद तावडेंकडे हे उच्च आणि तंत्र आणि संसदीय कामकाज आणि सांस्कृतिक मंत्रालय ही खाती उरली.</p>
<p>
	 </p>
<p>
	तावडेंच्या पंख छाटण्याकडे अर्थातच भाजपमधील अंतर्गत सत्तास्पर्धा म्हणून पाहिलं जातं. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पक्षांतर्गत जे प्रतिस्पर्धी होते, त्यामध्ये विनोद तावडेही असल्याचं मानलं जात होतं आणि तशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली.</p>
<p>
	 </p>
<p>
	विनोद तावडेंची कारकीर्द कशी राहिली?</p>
<p>
	विनोद तावडे हे भारतीय जनता पक्षातील तसे ज्येष्ठ नेते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून सुरुवात केलेल्या तावडेंना पक्षात वेगानं पदं मिळत गेली.</p>
<p>
	 </p>
<p>
	2002 मध्ये ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले.</p>
<p>
	 </p>
<p>
	काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता असताना 2011 ते 2014 या कालावधीत तर विनोद तावडेंना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळाले होते. ही तावडेंसाठी मोठीच संधी होती. त्यामुळे त्यांचं पक्षातलं स्थान अधिकच उंचावलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	2014 मध्ये मुंबईतील बोरीवली मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून आले. मुख्यमंत्रिपदासाठी ज्या भाजप नेत्यांची चर्चा होई, त्यामध्ये एक नाव तावडेंचंही असायचं.</p>
<p>
	 </p>
<p>
	वाद-आरोपांचा ससेमिरा</p>
<p>
	2014 ला मंत्री झाल्यापासून तावडे वेळोवेळी वादातही सापडले होते. 2015 मध्ये विनोद तावडे हे बोगस पदवीच्या आरोपावरून अडचणीत आले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	तावडेंची इंजिनिअरिंगची डिग्री ही ज्ञानेश्वर विद्यापीठाची आहे आणि ज्ञानेश्वर विद्यापीठाला शासन मान्यता नसल्यामुळे तावडे हे केवळ बारावी पास आहेत, असा दावा विरोधकांनी केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यामुळे प्रतिज्ञापत्रात त्यांनी दिलेली माहिती ही फसवणूक असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला. यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही विधानसभेत करण्यात आली. त्यावर तावडे यांना खुलासा करावा लागला होता</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांच्याकडे असलेल्या खात्याकडून शालेय उपकरणं खरेदीच्या 191 कोटी रुपयांच्या कंत्राटामध्ये अनियमितता आढळून आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यानंतर अर्थ खात्याकडून या कामाला तात्काळ स्थगिती देण्यात आली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	2014 ला मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर केंद्रीय गृहविभागाने केंद्र आणि राज्यातल्या मंत्र्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबत कडक फर्मान काढलं होतं. त्यात मंत्रिपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर कुठलीही लाभाची पदे स्वत:कडे न ठेवण्याची तरतूद होती. मात्र त्यानंतरही वर्षभर विनोद तावडे यांनी पाच कंपन्यांच्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला नव्हता. त्यामुळे केंद्राच्या नियमांचा भंग झाल्याचा ठपका तावडेवर ठेवण्यात आला होता. त्याचंही स्पष्टीकरण तावडे यांना पक्षाकडे द्यावं लागलं होतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	Published By- Priya Dixit </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 04 Mar 2024 12:08:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 04 Mar 2024 12:10:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सातारा लोकसभा मतदारसंघ : शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना की...?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/satara-lok-sabha-constituency-sharad-pawar-vs-ajit-pawar-124030400012_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/satara-lok-sabha-constituency-sharad-pawar-vs-ajit-pawar-124030400012_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-06/24/thumb/1_1/1656039650-8847.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-06/24/thumb/1_1/1656039650-8847.jpg</image>
      <description><![CDATA[“लोकसभा उमेदवार निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली हे मी जाहीरपणे मान्य करतो. पण मला आनंद आहे की, ती चूक सुधारण्यासाठी साताऱ्याच्या घराघरातील तरुण-वडीलधारे 21 तारखेची वाट पाहात आहेत आणि या दिवशी ते श्रीनिवास पाटलांना विजयी करतील.”]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="sharad pawar ajit pawar" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-06/24/full/1656039650-8847.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="sharad pawar ajit pawar" width="740" /></p>
	“लोकसभा उमेदवार निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली हे मी जाहीरपणे मान्य करतो. पण मला आनंद आहे की, ती चूक सुधारण्यासाठी साताऱ्याच्या घराघरातील तरुण-वडीलधारे 21 तारखेची वाट पाहात आहेत आणि या दिवशी ते श्रीनिवास पाटलांना विजयी करतील.”</p>
<p>
	 </p>
<p>
	“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागतासाठी वरुण राजानेही आपल्याला आशीर्वाद दिले आहेत. त्यांच्या आशीर्वादाने हा सातारा जिल्हा महाराष्ट्रात चमत्कार करणार आहे.”</p>
<p>
	 </p>
<p>
	2019 च्या विधानसभा निवडणुकीची राज्यभरात धामधूम सुरू होती. या विधानसभा निवडणुकीसोबत एका लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूकही होणार होती. हा मतदारसंघ म्हणजे सातारा.</p>
<p>
	 </p>
<p>
	लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत होती. उदयनराजे भोसलेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील.</p>
<p>
	 </p>
<p>
	श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात केलेलं हे भाषण महाराष्ट्रभर गाजलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांनी म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्याने चमत्कार केलाच, पण विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्रही इथून बऱ्याच अंशी बदललं.</p>
<p>
	शरद पवारांना साताऱ्याने भरभक्कम साथ देण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. पक्षाच्या स्थापनेपासूनच सातारा हा कायम राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुभंगल्यानंतर या लोकसभा मतदारसंघातली सगळीच गणितं बदलली आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यामुळेच आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत इथे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष रंगणार का? भाजप ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडणार की उदयनराजेंना उमेदवारी देणार? महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघ हा कायम शिवसेनेकडे राहिला असल्याने एकनाथ शिंदे या जागेवर दावा सांगणार का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	सातारा जिल्ह्यातल्या या सगळ्या राजकीय समीकरणांबद्दल आपण जाणून घेणार आहोतच, पण त्यासोबत या मतदारसंघाचा इतिहास, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत इथे नेमकं काय झालं होतं, आज या मतदारसंघाचे नेमके प्रश्न काय आहेत याचाही थोडक्यात आढावा घेणार आहोत.</p>
<p>
	 </p>
<p>
	1996 च्या ‘त्या’ निवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व</p>
<p>
	सातारा हा दीर्घकाळ काँग्रेसच्या विचारधारेकडे झुकलेला मतदारसंघ राहिला आहे. 1952 साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालिन सातारा दक्षिण आणि सातारा उत्तर मतदारसंघातून अनुक्रमे काँग्रेसचे वेंकटराव पीराजीराव पवार आणि गणेश सदाशिव आळतेकर हे निवडून आले होते. किसन वीर यांनीही या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	1967 ते 1984 असा प्रदीर्घ काळ या मतदारसंघाचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने केलं. आणिबाणीनंतर 1977 साली झालेल्या निवडणुकीत रायबरेलीतून इंदिरा गांधींचा पराभव झाला, मात्र साताऱ्यामधून यशवंतराव चव्हाण आणि कराडमधून प्रेमलाकाकी चव्हाण या भरघोस मताधिक्याने जिंकून आल्या होत्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	काँग्रेसचे नेते प्रतापराव भोसले, अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	काँग्रेसला भक्कम साथ मिळण्यात सहकाराच्या राजकारणाचीही वाटा होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	1996 ची निवडणूक ही अपवाद होती. यावेळी साताऱ्यातून शिवसेनेचे उमेदवार हिंदुराव निंबाळकर निवडून आले होते. अर्थात, त्यांच्या विजयाला काँग्रेसमधील अंतर्गत कलहही कारणीभूत ठरला.</p>
<p>
	 </p>
<p>
	काँग्रेसचे साताऱ्याचे तत्कालिन खासदार प्रतापराव भोसले हे शरद पवार यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	विद्यमान खासदार असल्यामुळं प्रतापरावांची उमेदवारी कापणं शक्य नव्हतं. परंतु प्रतापराव भोसले यांचा पराभव करण्याची व्यूहरचना आखण्यात आली होती असं म्हणतात. त्यासाठी काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी अनेक समविचारी उमेदवार उभे करण्याची खेळी करण्यात आली.</p>
<p>
	 </p>
<p>
	याचवेळी उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्याचबरोबर पार्थ पोळके, कर्नल आर. डी. निकम असे इतरही उमेदवार उभे करण्यात आले.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेच्या हिंदुराव नाईक-निंबाळकरांनी प्रतापराव भोसलेंचा बारा हजार मतांनी पराभव केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	1999 साली जेव्हा काँग्रेसपासून वेगळं होत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व राहिलं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	2014 आणि 2019 च्या निवडणुकीत काय झालं होतं?</p>
<p>
	2009 साली उदयनराजे भोसले पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेनेच्या पुरूषोत्तम जाधव यांचा पराभव केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	2014 मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजे भोसलेंनाच उमेदवारी दिली. एरव्ही भाजप-शिवसेना युतीमध्ये पहिल्यापासून सातारा मतदारसंघ हा शिवसेनेकडेच राहिला होता. मात्र, 2014 ला युतीमध्ये ही जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडण्याचा निर्णय घेतला गेला. नाराज झालेल्या पुरूषोत्तम जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण उदयनराजे भोसले यांना 5,22,531 मतं मिळाली, तर पुरूषोत्तम जाधव यांना 1,55,937. रिपाइंच्या अशोक गायकवाड यांना 71808 मतं मिळाली. देशभरात मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने आपला बालेकिल्ला टिकवला.</p>
<p>
	2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसने तिसऱ्यांदा उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली. शिवसेनेने त्यांच्याविरोधात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली.</p>
<p>
	 </p>
<p>
	उदयनराजेंनी या निवडणुकीत नरेंद्र पाटील यांचा पराभव केला, पण त्यांचं मताधिक्य कमालीचं घटलं होतं. उदयनराजेंना या निवडणुकीत 5 लाख 79 हजार 026 मतं मिळाली, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मतं मिळाली.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण उदयनराजे भोसले यांनी या निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला.</p>
<p>
	साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारीही देण्यात आली. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी प्रचार सभाही घेतली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांनी आपले जुने सहकारी आणि ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली.</p>
<p>
	 </p>
<p>
	शरद पवारांची पावसातील सभा हा या निवडणुकीतला टर्निंग पॉइंट होताच. पण उदयनराजेंविषयी मतदारसंघात फार अनुकूल वातावरणही नव्हतं16 व्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांची लोकसभेतील उपस्थिती अवघी 27 टक्के होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांनी प्रश्नही उपस्थित केले नाहीत, कोणते खाजगी विधेयक मांडले नाही की चर्चेत भागही घेतला नव्हता. या सगळ्याचा फटकाही उदयनराजेंना बसलाच.</p>
<p>
	 </p>
<p>
	सातारा लोकसभा मतदारसंघाची रचना आणि बलाबल</p>
<p>
	सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरूवातीला अकरा विधानसभा मतदारसंघ होते. 2009 च्या पुनर्रचनेत सातारा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघात विभागला गेला.</p>
<p>
	 </p>
<p>
	पूर्वी कराड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता, तो पुनर्रचनेत सातारा लोकसभा मतदारसंघात विलीन झाला आणि नव्याने माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली.</p>
<p>
	 </p>
<p>
	आता सातारा लोकसभा मतदारसंघात वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, सातारा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	2019 च्या निवडणुकीत या प्रत्येक मतदारसंघामध्ये श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे यांचं मताधिक्य नेमकं कसं होतं हे पाहूया.</p>
<p>
	 </p>
<p>
	म्हणजेच कोरेगाव आणि सातारा हे दोन मतदारसंघ वगळता उरलेल्या चारही मतदारसंघात श्रीनिवास पाटलांना मताधिक्य होतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	सध्या वाईचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील आहेत. ते अजित पवार गटाकडे आहेत. कोरेगावमधून शिवसेनेचे महेश शिंदे आमदार आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	कराड उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील आमदार आहेत. सध्या ते शरद पवार गटाकडे आहेत. कराड दक्षिणमधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	पाटणमधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई, तर सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले हे आमदार आहेत.</p>
<p>
	या सर्वपक्षीय बलाबलामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची गणितं रंजक झाली आहेत आणि त्यामुळेच सातारा लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा केला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	साताऱ्यात तुतारी विरूद्ध घड्याळ की...?</p>
<p>
	या मतदारसंघाचा आजपर्यंतचा इतिहास पाहता महाविकास आघाडीकडून या जागेसाठी शरद पवार गट आग्रही राहणार हे उघड आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	इथून पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील हेही उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे.</p>
<p>
	कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील तसेच विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदेच्याही नावाची चर्चा आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यामुळे शरद पवार जुन्याच चेहऱ्याला संधी देणार की सारंग पाटील किंवा दुसरा उमेदवार देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीची ताकद पाहता अजित पवार हे स्वतःही ही जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	बारामतीप्रमाणेच ज्या अन्य जागांसाठी अजित पवार इच्छुक आहेत त्यामध्ये सातारा आणि शिरुर हे दोन मतदारसंघ प्रामुख्याने आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेल्यास माजी खासदार लक्ष्मणराव जाधव पाटील आणि वाईचे आताचे आमदार मकरंद जाधव पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांना उमेदवारी मिळू शकते.</p>
<p>
	 </p>
<p>
	काही दिवसांपूर्वी रामराजे निंबाळरांनीही साताऱ्यामधून अजित पवार गटाने निवडणूक लढविण्याबद्दल भाष्य केलं होतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	आता साताऱ्यात तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत झाली तर राष्ट्रवादीच्या मताचं विभाजन होऊ शकतं. अशावेळी कोरेगाव, पाटण, साताऱ्यातून अजित पवारांना भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या गटाचं बळ मिळणार का?</p>
<p>
	 </p>
<p>
	हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना लोकसभा लढविण्याची इच्छा आहे, का या प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी प्रत्येकाची इच्छा असते, त्याला मी काही अपवाद नाही, असं म्हटलं होतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनीही एका पत्रकार परिषदेत साताऱ्यात भाजपचाच उमेदवार असेल असं म्हटलं होतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	युतीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे राहिला असल्याने पुरुषोत्तम जाधव यांनीही तयारीचे संकेत दिले आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	तर दुसरीकडे कराड उत्तर आणि दक्षिणचा भक्कम पाठिंबा सोडला तर इतर मतदारसंघात शरद पवार गटाला ताकद कशी मिळणार? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	सहानुभूतीचे राजकारण की सातारकरांच्या समस्यांना प्राधान्य?</p>
<p>
	राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट सातारा लोकसभा मतदारसंघात आमनेसामने आल्यानंतर भावनिक आवाहनं केली जातीलच. पण सातारकरांच्या वर्षानुवर्षांच्या समस्यांचं काय?</p>
<p>
	 </p>
<p>
	उदयनराजेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी रस्त्यांसाठी पन्नास कोटींचा निधी, हद्दवाढीला मंजुरी अशा अनेक घोषणा दिल्या होत्या. मात्र, साताऱ्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था आजही फार बरी नाहीये.</p>
<p>
	 </p>
<p>
	सातारा जिल्ह्यातली अनेक कामं वर्षानुवर्षं रखडली आहेत. साताऱ्याचा औद्योगिक विकास मंदावलेलाच आहे. सातारा MIDC चा म्हणावा तसा विकास झाला नाही. शिरवळसारख्या ठिकाणी MIDC डेव्हलप झाली, मात्र साताऱ्यात मोठ्या कंपन्या फारशा नाहीत. त्याचाच परिणाम लहान उद्योगांवरही झाला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	वैद्यकीय, आभियांत्रिकी आणि अन्य विषयांतली उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचाही पुरेसा विकास झालेला नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यामुळे शिक्षण आणि रोजगाराच्या संधीसाठी इथल्या तरुणांना बाहेर पडावं लागतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	मोदी लाटेतही राखलेला आपला बालेकिल्ला शरद पवार यावेळीही राखणार का हा प्रश्न राजकीय विश्लेषकांसाठी जितका महत्त्वाचा आहे, तितकाच सामान्य नागरिकांसाठी विकासाच्या या या सगळ्या मुद्द्यांचा विचारही या निवडणुकीत होणार का हा प्रश्न महत्त्वाचा आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	Published By- Priya Dixit </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 04 Mar 2024 11:17:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 04 Mar 2024 11:19:30 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लोकसभा : भाजपची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून लढणार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/lok-sabha-bjps-first-list-of-195-candidates-announced-modi-will-once-again-contest-from-varanasi-124030300013_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/lok-sabha-bjps-first-list-of-195-candidates-announced-modi-will-once-again-contest-from-varanasi-124030300013_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/13/thumb/1_1/1681325311-5119.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/13/thumb/1_1/1681325311-5119.jpg</image>
      <description><![CDATA[आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/13/full/1681325311-5119.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="kamal" width="740" /></p>
	आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	भाजपच्या या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवारांचं नाव घोषित करण्यात आलं नाहीय.</p>
<p>
	 </p>
<p>
	केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (गांधीनगर, गुजरात), केंद्रीय मंत्री किरण रिजेजू, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राजीव चंद्रशेखर यांची नावं पहिल्या यादीत आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून (मध्य प्रदेश) उमेदवारी जाहीर केली आहे, तर गुणामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे</p>
<p>
	 </p>
<p>
	केरळमधून काँग्रेस नेते ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांना भाजपनं उमेदवारी दिलीय.</p>
<p>
	भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी उमेदवारांची घोषणा करताना, पत्रकार परिषदेत म्हटलं की, "प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून काही नावं आमच्याकडे आली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत तिथल्या स्थानिक नेतृत्वाने चर्चा केली."</p>
<p>
	 </p>
<p>
	29 फेब्रुवारीला झालेल्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 195 जणांची पहिली यादी निश्चित करण्यात आल्याचं विनोद तावडेंनी सांगितलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडूणक लढतील, अशी माहिती तावडेंनी दिली.</p>
<p>
	 </p>
<p>
	तसंच, या पहिल्या यादीत 34 केंद्रीय आणि राज्य मंत्र्यांची नावं या यादीत आहेत. लोकसभा अध्यक्षांचं नावही या यादीत आहे, असं विनोद तावडेंनी सांगितलं.</p>
<p>
	पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने सेवा, सुशासन, गरीब कल्याण तसंच सबक साथ, सबका विकास यांचं उदाहरण गेल्या दशकभरात जगभरात प्रस्थापित केलं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	“अनेक महत्त्वाचे निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात झाले. यावेळी एनडीए चारसौ पारचं उद्दिष्ट घेऊन पुढे जाण्याचं लक्ष्य पंतप्रधानांनी समोर ठेवलं आहे. जनताजनार्दनाच्या आशीर्वादाने गेल्या दोन वेळेपेक्षाही प्रचंड बहुमताने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल हा विश्वास आम्हाला आहे.”</p>
<p>
	 </p>
<p>
	भाजपच्या पहिल्या यादीतील मोठी नावं</p>
<p>
	केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (गांधीनगर, गुजरात), केंद्रीय मंत्री किरण रिजेजू, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, राजीव चंद्रशेखर यांची नावं पहिल्या यादीत आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	मध्य प्रदेशमधील गुणामधून ज्योतिरादित्य शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना विदिशामधून (मध्य प्रदेश) उमेदवारी जाहीर केली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	राजस्थानच्या बिकानेरमधून केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांना उमेदवारी दिली गेली आहे, तर कोटा इथून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लव देब यांनाही लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मथुरेच्या विद्यमान खासदार हेमा मालिनी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	लखीमपूर खिरीमधून अजय मिश्रा टेनी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	उन्नावमधून साक्षी महाराज यांना उमेदवारी देण्यात आलीय, तर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना लखनौमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	2019 च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभूत करणाऱ्या स्मृती इराणी यांनाही पुन्हा एकदा अमेठीतून संधी दिली गेलीये.</p>
<p>
	<br />
	<br />
	Published By- Priya Dixit</p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 03 Mar 2024 12:03:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sun, 03 Mar 2024 12:05:09 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नाशिक जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघ रिपोर्ट]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/lok-sabha-constituency-report-of-nashik-district-​-124030100018_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/lok-sabha-constituency-report-of-nashik-district-​-124030100018_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2024-02/26/thumb/1_1/1708927133-4966.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2024-02/26/thumb/1_1/1708927133-4966.jpg</image>
      <description><![CDATA[भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघांवर अक दृष्टीक्षेप नाशिक जिल्ह्यात लोकसभेकरिता 20-दिंडोरी, 21-नाशिक व 02-धुळे (अंशत:) हे मतदार संघ ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2024-02/26/full/1708927133-4966.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="750" /></p>
	<strong>नाशिक : </strong>भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदार संघांवर अक दृष्टीक्षेप</p>
<p>
	 </p>
<p>
	नाशिक जिल्ह्यात लोकसभेकरिता 20-दिंडोरी, 21-नाशिक व 02-धुळे (अंशत:) हे मतदार संघ समाविष्ट होतात. 20-दिंडोरी लोकसभा मतदार संघामध्ये 113-नांदगाव, 117 कळवण, 118-चांदवड, 119-येवला, 121-निफाड, 122-दिंडोरी हे विधानसभा मतदार संघ समाविष्ट होतात. 20-दिंडोरी लोकसभा मतदार संघ अनुसूचित जमातीकरिता राखीव असून सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 65.66 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजविला होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	21-नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये 120-सिन्नर, 123 नाशिक पूर्व, 124-नाशिक मध्य, 125-नाशिक पश्चिम, 126-देवळाली व 127-इगतपुरी हे विधानसभा मतदार संघ समाविष्ट होतात. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदार संघामध्ये 59.43 टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजविला होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	 02-धुळे लोकसभा मतदार संघामध्ये नाशिक जिल्ह्यातील 114-मालेगाव मध्य, 115-मालेगाव बाह्य व116- बागलाण हे 3 विधानसभा मतदार संघ समाविष्ट आहेत.<br />
	 </p>
<p>
	भारत निवडणूक आयोगाकडील अधिसूचनेनुसार जिल्हाधिकारी जलज शर्मा हे नाशिक व धुळे लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. तर अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी हे दिंडोरी लोकसभा मतदार संघाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. तसेच प्रत्येक विधानसभा मतदार संघाकरिता भारत निवडणूक आयोगाकडील अधिसूचनेनुसार सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी निश्चित करण्यात आले आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मान्यतेने सदर पदावरील बहुतांश अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	एकंदरीत भारत निवडणूक आयोग यांचेकडील मार्गदर्शक सूचनांनुसार बदल्यानंतर नाशिक जिल्ह्यात बहुतांश निवडणूक संबंधित कामकाजाकरिता अधिकारी नियुक्त करण्यात आलेले असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 करिता नाशिक जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांचे नेतृत्वाखाली सज्ज आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	Edited by:  Ratnadeep Ranshoor</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 01 Mar 2024 15:05:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 01 Mar 2024 15:27:25 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दिंडोरी लोकसभा: राष्ट्रवादीतून आलेल्या उमेदवारांचाच भाजपच्या तिकिटावर विजय, कसा आहे हा मतदारसंघ?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/dindori-lok-sabha-candidates-from-ncp-won-on-bjp-ticket-how-is-this-constituency-124022800022_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/dindori-lok-sabha-candidates-from-ncp-won-on-bjp-ticket-how-is-this-constituency-124022800022_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-01/19/thumb/1_1/1642585238-5471.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-01/19/thumb/1_1/1642585238-5471.jpg</image>
      <description><![CDATA[नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे. त्याचं कारण म्हणजे याठिकाणच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडं केंद्रीय आरोग्य खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="election" class="imgCont" height="481" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-01/19/full/1642585238-5471.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="election result" width="740" /></p>
	नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे. त्याचं कारण म्हणजे याठिकाणच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडं केंद्रीय आरोग्य खात्याच्या मंत्रिपदाची जबाबदारी आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	हा मतदारसंघ निर्माण झाल्यापासून तीन निवडणुकांत भाजपचेच खासदार निवडून आल्याचं पाहायला मिळालं आहे. पण तसं असलं तरी निवडून आलेले उमेदवार आयात केलेले किंवा दुसऱ्या म्हणजेच राष्ट्रवादी पक्षातले होते हाही मुद्दा महत्त्वाचा आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	भाजपकडून या मतदारसंघामध्ये सुरुवातीच्या दोन निवडणुकांमध्ये हरिश्चंद्र चव्हाण खासदार बनले होते. पण गेल्यावळी त्यांना धक्का देत भारती पवार यांना उमेदवारी दिली. त्यांचा विजयही झाला आणि त्या मंत्रीही बनल्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	या मतदारसंघामध्ये आदिवासी समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे. मतांच्या राजकारणात डाव्या पक्षांचाही याठिकाणी चांगला हातखंडा असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळं तोही मुद्दा महत्त्वाचा ठरतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	मतदारसंघातील स्थितीचा विचार करता सोयीसुविधांच्या मुद्द्याबरोबरच आरोग्याचा आणि सर्वांत महत्त्वाचा म्हणजे कांद्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	मतदारसंघाचा इतिहास</p>
<p>
	दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2008 मध्ये करण्यात आली. मालेगाव लोकसभा मतदारसंघातील भागाचा यात समावेश करण्यात आला. त्यात प्रामुख्यानं नांदगाव, चांदवड, कळवण, निफाड, येवला आणि दिंडोरी या विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश करण्यात आला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	2009 मध्ये याठिकाणी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक झाली. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे तीनही टर्ममध्ये याठिकाणी भाजपच्या उमेदवाराचाच विजय झाल्याचं पाहायला मिळालं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण यात आणखी एक महत्त्वाची बाब जे दोन खासदार इथून निवडून गेले आहेत, ते दोन्हीही मूळचे भाजप नेते नव्हते. त्या दोघांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि विजय मिळवला. राष्ट्रवादीत असताना कार्यकर्त्यांमध्ये बसवलेला जम आणि भाजपशिवाय शिवसेनेची साथ याचाही त्यांना फायदा झाला. त्यानंतर 2014 मध्येही त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवत विजय मिळवला.</p>
<p>
	 </p>
<p>
	नंतर डॉ. भारती पवार भाजपकडून मैदानात उतरल्या आणि विजयी झाल्या. एवढंच नाही तर त्यांना 2021 मध्ये नरेंद्र मोदी यांनी आरोग्य खात्याच्या राज्यमंत्री पदाची जबाबदारीही दिली.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यामुळंच निर्मितीपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात राहिल्यानं याला भाजपचा गड असंही म्हटलं जातं. पण याठिकाणी असलेली राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या बळाकडंही दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	चव्हाण यांना 2019 मध्ये धक्का</p>
<p>
	हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरी मतदारसंघातून सलग दोन वेळा खासदार बनले. 2019 मध्येही ते विजयी हॅटट्रिक करणार असं वाटत असतानाच मोदी-शहांच्या धक्कातंत्राचा त्यांना फटका बसला.</p>
<p>
	 </p>
<p>
	भाजपनं हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारीच दिली नाही. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या डॉ. भारती पवार यांना भाजपनं तिकिट दिलं.</p>
<p>
	विशेष म्हणजे चव्हाण यांनी याच भारती पवार यांना 2014 मध्ये पराभूत केलं होतं. पण भाजपनं त्यांना उमेदवारी देत चव्हाण यांना घरी बसवलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. भारती पवार यांचा या निवडणुकीत सुमारे दोन लाख मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादीचे धनराज महाले हे या निवडणुकीत दुसऱ्या स्थानी होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	2019 नंतर काय घडले?</p>
<p>
	डॉ. भारती पवार यांनी 2019 मध्ये मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला. त्यामुळं सलग तीन टर्म इथं भाजपचा खासदार असला तरी गेल्या चार वर्षांत बरंच काही बदललं आहे. प्रामुख्यानं राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणावर बदलेली आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	विधानसभा मतदारसंघाचा विचार याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य असल्याचं पाहायला मिळतं. दिंडोरी, कळवण, निफाड आणि येवला या चार ठिकाणी राष्ट्रवादीचेच आमदार आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर हे चारही आमदार अजित पवारांच्या गटात आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यामुळं आता शरद पवार गटाकडून या मतदारसंघातील नव्यानं रणनिती आखली जाईल. त्यात गेल्यावेळी माकपला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यामुळं शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि माकपसह विरोधत एकत्र आले तर तेही या मतदारसंघात आव्हान उभं करू शकतात.</p>
<p>
	चार वर्षांपासून सगळ्याच पक्षांनी केलेली तयारी ही फारशी कामी येईल अशी शक्यता सध्या तरी बदललेल्या राजकीय समीकरणांवरून वाटत नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यात शरद पवार शेतकऱ्यांसाठी घेत असलेल्या भूमिकेमुळं त्यांना पाठिंबा मिळेल असंही काहींचं म्हणणं आहे. त्यामुळं उमेदवाराची निवड हा या मतदारसंघात महत्त्वाचा विषय ठरू शकतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण त्या सर्वाच्या आधी युती आणि आघाड्यांची स्थिती आणि त्यांच्यात सुरू असलेली रस्सीखेच पाहता हा मतदारसंघ कुठल्या गटाकडे किंवा पक्षाकडं जाणार हेही पाहणं म्हत्त्वाचं ठरणार आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मतदारसंघातील निर्णायक फॅक्टर</p>
<p>
	यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघाचा विचार करता शेतकरी आणि त्यांचे प्रश्न हा मुद्दा महत्त्वाचा ठरू शकतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये आदिवासी बांधवांची संख्या लक्षणीय आहे. काही पायाभूत सुविधांच्या मुद्द्यांबरोबरच आरोग्याचा प्रश्नही येथील निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	पण सर्वांत कळीचा मुद्दा कांद्याचा ठरू शकतो. सरकारनं कांद्याच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून शेतकरी अनेकदा आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळालं आहे. कांद्यावर लावलेली निर्यातबंदी आणि कांद्याचे दर या सर्वाचा परिणाम निवडणुकीत पाहायला मिळू शकतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित यांची भूमिकाही या निवडणुकीसाठी महत्त्वाची ठरू शकते. सहा वेळा आमदार राहिलेल्या गावीत यांना सामान्य आदिवासी मतदारांचा चांगला पाठिंबा आहे. त्यामुळं हाही महत्त्वाचा फॅक्टर असू शकतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	एकूणच राष्ट्रवादीचं वर्चस्व पण भाजपच्या ताब्यात अशा दोन बाजू असलेल्या या दिंडोरी मतदारसंघामध्ये 2024 च्या निवडणुकीत नेमकं काय घडणार याकडं सर्वांचच लक्ष लागलेलं असणार आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	Published By- Priya Dixit </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 28 Feb 2024 12:18:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 28 Feb 2024 12:20:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा : नारायण राणे की शिंदे गट लढणार? उमेदवारीवरून रंगत वाढली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/ratnagiri-sindhudurg-lok-sabha-will-narayan-rane-or-shinde-group-fight-rangata-increased-from-the-candidature-124022700023_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/ratnagiri-sindhudurg-lok-sabha-will-narayan-rane-or-shinde-group-fight-rangata-increased-from-the-candidature-124022700023_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-06/22/thumb/1_1/1655889098-4106.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-06/22/thumb/1_1/1655889098-4106.jpg</image>
      <description><![CDATA[नारायण राणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? असा प्रश्न सध्या वारंवार वृत्तपत्रांमध्ये आणि टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर झळकताना दिसतोय. हा प्रश्न येण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी घडलेली एक घडामोड.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="rane" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-06/22/full/1655889098-4106.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="narayana rane" width="740" /></p>
	नारायण राणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? असा प्रश्न सध्या वारंवार वृत्तपत्रांमध्ये आणि टेलिव्हिजनच्या स्क्रीनवर झळकताना दिसतोय. हा प्रश्न येण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी घडलेली एक घडामोड.</p>
<p>
	 </p>
<p>
	देशभरात राज्यसभा निवडणुका झाल्या आणि त्यात महाराष्ट्रातल्या सहा जागा होत्या. या सहा जागांमध्ये केंद्रात मंत्रिपदी असलेल्या नारायण राणेंना भाजपनं स्थान दिलं नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	नारायण राणेंना पुन्हा राज्यसभेत न पाठवण्याचा अर्थ लोकसभेच्या रिंगणात उतरवणं, असाच काढला जातोय आणि हा अर्थ निघणं सहाजिक आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून 2009 साली नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे निवडून आले होते. मात्र, त्यानंतर 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळा निलेश राणे पराभूत झाले. असा नजिकचा इतिहास असताना, नारायण राणे मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाल्याने कुठे खमंगपणे, कुठे आश्चर्याच्या धक्क्यात, तर कुठे साशंक होत या चर्चा चघळल्या जात आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	किंबहुना, नारायण राणे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांनीच खऱ्या अर्थानं रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातल्या राजकारणाला रंगत आणलीय. अर्थात, राणेंनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याला अद्याप तरी दुजोरा दिला नाही, मात्र ते नाकारलंही नसल्यानं तशा शक्यता शाबूत आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या भूभागाचं नेतृत्व एकेकाळी भारताच्या राजकारणात धुरंधर ठरलेल्या नेत्यांनी केलं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	या मतदारसंघाचा थोडक्यात राजकीय इतिहास जाणून घेऊन, त्यानंतर आजची राजकीय समीकरणं आणि मतदारसंघातील समस्या, राजकीय प्रचारातले मुद्दे समजून घेऊ.</p>
<p>
	 </p>
<p>
	नाथ पै आणि मधु दंडवतेंचा मतदारसंघाला वारसा</p>
<p>
	2008 साली लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली आणि त्यातून रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा नवीन लोकसभा मतदारसंघ तयार झाला.</p>
<p>
	 </p>
<p>
	आताच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात 2009 सालापर्यंत कुलाबा, राजापूर आणि रत्नागिरी असे लोकसभा मतदारसंघ होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	2008 सालच्या मतदारसंघ पुनर्रचनेतून या तीन मतदारसंघांचे ‘रायगड’ आणि ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ असे दोन मतदारसंघ तयार झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	यातील रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ रत्नागिरीतल्या चिपळूणपासून सिंधुदुर्गातील सावंतवाडीपर्यंत पसरला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठ्या भूभागावरील या मतदारसंघात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, तर सिंधुदुर्गातील कुडाळ, कणकवली, सावंतवाडी असे विधानसभेचे सहा मतदारसंघ मोडतात.</p>
<p>
	आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात जो भाग येतो, त्या भागाचं 1957 ते 1971 या काळात समाजवादी नेते नाथ पै आणि 1971 ते 1991 या काळात समाजवादी नेते मधु दंडवते यांनी प्रतिनिधित्व केलं होतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही 1996 ते 2009 या काळात या भागातून चारवेळा खासदार म्हणून निवडून येत शिवसेनेचं संसदेत प्रतिनिधित्व केलं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	इथवर म्हणजे 2009 पर्यंत या मतदारसंघाचं नाव ‘राजापूर’ होतं. 2008 साली पुनर्रचनेनंतर ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग’ असं नामकरण झालं आणि नव्या नावासह झालेल्या 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांचा पराभव करत, काँग्रेसच्या तिकिटावर निलेश राणे हे खासदार बनले.</p>
<p>
	 </p>
<p>
	नाथ पै आणि मधु दंडवते यांच्यासारख्या व्रतस्थ राजकारण्यांचा या मतदारसंघाला वारसा आहे. आजही या मतदारसंघातले बुजुर्ग या द्वयींची आदरानं आठवण काढतात. मात्र, वर्तमान राजकारणी पै-दंडवते द्वयींचा वारसा जपतात का, हा प्रश्न इथल्या लोकांना नकारार्थी मान डोलवण्यास भाग पाडतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	आताची राजकीय समीकरणं काय आहेत?</p>
<p>
	या मतदारसंघातल्या सहा विधानसभा जागांपैकी तीन रत्नागिरी जिल्ह्यात आणि तीन सिंधुदुर्गात येतात. शिवसेनेची ताकद असलेल्या या मतदारसंघात होती, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानं पक्षात फूट पडल्यानं शिवसेनेची ताकदही ठाकरे आणि शिंदे अशा दोन गटात विभागली गेलीय.</p>
<p>
	 </p>
<p>
	दुसरीकडे, भाजपची ताकद नारायण राणेंच्या पक्ष प्रवेशानं वाढली असली, तरी त्या ताकदीलाही मर्यादा आहेत. मात्र, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे आता भाजपप्रमणित महायुतीतले साथीदार असल्यानं स्वतंत्र भाजपची नसली, तरी महायुती म्हणून ताकद बऱ्यापैकी वाढल्याची दिसून येते.</p>
<p>
	 </p>
<p>
	काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत गेल्या काही निवडणुकांमध्ये ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येते. मात्र, 2009 साली निलेश राणेंचा विजय वगळता काँग्रेसलाही तिथं काही लक्षणीय कामगिरी करता आली नाहीय. मात्र, यावेळी काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) सोबत असल्यानं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि विद्यमान खासदार विनायक राऊत हेच महाविकास आघाडीचे 2024 च्या निवडणुकीसाठी उमेदवार असतील, हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसही जागावाटपात ही जागा शिवसेनेला सोडून, विनायक राऊतांना समर्थन करण्याची शक्यता अधिक आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात होणार असल्याचे चित्र असताना, या दोन्ही गटाची आताची स्थिती कशी आहे, हेही आपण पाहूया.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस हे तीन पक्ष महाविकास आघाडीत, तर शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप हे तीन पक्ष महाविकास आघाडीत आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	गेल्या दोन-तीन दशकांपासून कोकणातल्या या भागात शिवसेनेचा वरचष्मा राहिलेला दिसतो. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडानं शिवसेनेच्या ताकदीला तडा गेलाय. त्यात लोकसभेची जागा एकनाथ शिंदे शिवसेनेकडे राखतात की भाजप या जागेवरून लढते, यावरही त्यांच्या जय-पराजयचं गणित अवलंबून असेल. कारण शिवसेनेचा मतदार भाजपच्या चिन्हावरील उमेदवाराला स्वीकारतील का, हा एक प्रश्न राजकीय विश्लेषक उपस्थित करतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	विनायक राऊतांविरुद्ध तिकीट कुणाला, राणे, चव्हाण, जठार की सामंत?</p>
<p>
	महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार विनायक राऊत हेच रत्नागिरी-सिंधुदुर्गातून लोकसभेसाठी उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित मानलं जातंय.</p>
<p>
	 </p>
<p>
	राष्ट्रवादीने या मतदारसंघात यापूर्वी कधीच निवडणूक लढवली नव्हती आणि काँग्रेसनं नारायण राणे पक्षात असताना निलेश राणेंच्या रुपात खासदार मिळवला होता. नंतर राणे कुटुंबीय भाजपमध्ये गेले आणि त्यामुळे काँग्रेसकडेही या मतदारसंघात ताकद उरली नाहीय. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना सोबत असल्याचं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दृष्टीने फायद्याचं गणित झालं आहे.</p>
<p>
	विनायक राऊत हे 2014 आणि 2019 या दोन लोकसभा निवडणुकीत इथून खासदार म्हणून निवडून आले. या दोन्हीवेळा ते शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार होते. आता राऊत उद्धव ठाकरेंसोबत असल्यानं भाजपपासून दूर आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	तरीही या लोकसभा मतदारसघांत शिवसेनेची ताकद मोठी आहे. त्यामुळे त्याचा फायदा विनायक राऊतांनी होऊन ते खासदारकीची हॅटट्रिक लगावतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.</p>
<p>
	 </p>
<p>
	दुसरीकडे, विनायक राऊत यांच्या विरोधात इथून भाजपप्रणित महायुतीचा उमेदवार कोण असेल, हे अद्यापही निश्चित नाही. मात्र, उमेदवारांची भाऊगर्दी तेवढी पाहायला मिळतेय.</p>
<p>
	 </p>
<p>
	निलेश राणे हे माजी खासदार आहेत, त्यामुळे ते पुन्हा निवडणुकीला उभे राहतील का, हा प्रश्न आहे. 2009 साली काँग्रेसच्या तिकिटावर खासदार बनलेल्या निलेश राणेंचा 2014 आणि 2019 अशा सलग दोनदा विनायक राऊतांनी पराभव केलाय.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्याचसोबत, आता नारायण राणे यांचे नावही चर्चेत आले आहे. त्यांना भाजपनं राज्यसभेचं तिकीट दिले नाही, त्यामुळे ते लोकसभेच्या रिंगणात उतरतील का, अशी चर्चा सुरू झालीय.</p>
<p>
	 </p>
<p>
	भाजपकडूनच आणखी दोन नावं अधून-मधून डोकं वर काढतात, त्यात एक नाव आहे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि दुसरं नाव सिंधुदुर्गातील भाजप नेते प्रमोद जठार. मात्र, ही नावंही निवडणूक जवळ येताना मागे पडू लागली आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	ही जागा शिवसेना-भाजप युतीवेळी शिवसेनेच्या वाट्याला येत असेल, त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना या जागेवर दावा करू शकते आणि तसं अनेकदा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलूनही दाखवले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या जागेवरून लोकसभा लढण्यासाठी इच्छूक असल्याचे त्यांनी जाहीरपणे प्रकटही केले आहे. त्यामुळे जागावाटपात ही जागा शिवसेनेकडून ठेवून किरण सामंतांना उमेदवारी देण्यात उदय सामंत यशस्वी होतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मतदारसंघातील समस्या काय, प्रचाराचे मुद्दे कोणते?</p>
<p>
	सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या मुद्द्याचा ‘धुरळा’ उडतो आणि तो निवडणूक झाल्यावर निवांत बसतो. यावेळीही हाच मुद्दा येण्याची शक्यता ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत व्यक्त करतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा केवळ प्रचाराचा मुद्दा नाहीय, तो लोकांशी संबंधितही आहे. दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. वर्षानुवर्षे तसाच आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	उद्योगाचा मुद्दाही या मतदारसंघात महत्त्वाचा आहे आणि प्रचाराच्या केंद्रस्थानी सुद्धा असेल. या संबंधाने बारसू रिफायनरीचा मुद्दा समोर येईल. रिफायनरीला स्थानिक पातळीवर विरोध आहे आणि त्यावर इथले उमेदवार काय भूमिका घेतात, त्यावरून सुद्धा चर्चा होईल.</p>
<p>
	 </p>
<p>
	यांत्रिकीकरणामुळे स्थानिक मच्छिमारांना येत असलेल्या अडचणी सुद्धा महत्त्वाचा मुद्दा होऊन समोर आला आहे. शिवाय, पर्यटनाचा मुद्दाही आहेच. कोकणातील पर्यटनाबाबत बरंच बोललं जातं, मात्र पर्यटनाचा व्यवसाय वाढावा, यासाठी आवश्यक सोयीसुविधांची कमतरता इथे आहे. त्यामुळे त्यावर राजकीय पक्ष काही ठोस बोलतात का, यावरही इथल्या लोकांचं लक्ष असेल.</p>
<p>
	 </p>
<p>
	आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांच्याशीही बोललो.</p>
<p>
	 </p>
<p>
	सतीश कामत म्हणतात, “इथल्या स्थानिक समस्या प्रचारात असतीलच, मात्र नारायण राणे महायुतीचे उमेदवार असतील की किरण सामंत, यावरही जय-पराजय अवलंबून आहे. शिवाय, शिवसेनेच्या फुटीचा दोन्ही गट कसा प्रचार करतात, यावरही बरंच अवलंबून असेल. कारण शिवसेनेची ताकद या मतदारसंघात मोठी आहे.”</p>
<p>
	 </p>
<p>
	तंसच, “या मतदारसंघाच्या भागाचं कधीकाळी नाथ पै, मधु दंडवते अशा दिग्गजांनी प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांच्या भागात हल्लीचे प्रतिनिधी राजकीय व्यासपीठांवरून जी भाषा वापरतात, त्यामुळे दु:ख होतं. आपला राजकीय वारसा इथल्या नेत्यांना पुढे नेता आलं नाही. इतरत्र जी राजकीय संस्कृती दिसते, तीच कोकणात आलीय, असं दुर्दैवानं म्हणावं लागेल,” असंही सतीश कामत म्हणाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	Published By- Priya DIxit </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 27 Feb 2024 12:00:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 27 Feb 2024 12:02:23 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[परभणी लोकसभा: भाजप उमेदवार देणार की राजेश विटेकर विरुद्ध बंडू जाधव यांच्यात लढत होणार?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/parbhani-lok-sabha-will-bjp-field-a-candidate-or-will-it-be-a-fight-between-rajesh-vitekar-and-bandu-jadhav-124022600024_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/parbhani-lok-sabha-will-bjp-field-a-candidate-or-will-it-be-a-fight-between-rajesh-vitekar-and-bandu-jadhav-124022600024_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-07/26/thumb/1_1/1595771973-3609.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-07/26/thumb/1_1/1595771973-3609.jpg</image>
      <description><![CDATA[जगात जर्मनी आणि भारतात परभणी' पासून ते 'बनी तो बनी नही तो परभणी' सारख्या म्हणींसाठी या जिल्ह्याचा गवगवा आहे. पण याचा अर्थ काय आणि त्यामुळे लोकांच्या जीवनात काय बदल घडला आहे असे प्रश्न इथे गैरलागू आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="voting" class="imgCont" height="479" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2020-07/26/full/1595771973-3609.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	जगात जर्मनी आणि भारतात परभणी&#39; पासून ते &#39;बनी तो बनी नही तो परभणी&#39; सारख्या म्हणींसाठी या जिल्ह्याचा गवगवा आहे. पण याचा अर्थ काय आणि त्यामुळे लोकांच्या जीवनात काय बदल घडला आहे असे प्रश्न इथे गैरलागू आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	परभणी लोकसभा मतदारसंघात केवळ परभणी जिल्हाच येत नाही तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे परभणी आणि जालना दोन्ही जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	परभणी मतदारसंघ हा शिवसेनाचा बालेकिल्ला म्हटला जातो. शिवसेनेच्या तिकिटावरुन अशोक देशमुख हे लोकसभेत पोहचले तेव्हापासून ते आतापर्यंत केवळ एक अपवाद वगळता नेहमीच शिवसेनेचा खासदार परभणीतून लोकसभेत गेला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि लोकसभा मतदारसंघाचे खासदार दोघेही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडाचा या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघावर परिणाम झाला नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिवसेनेची निवडणूक म्हटलं की &#39;खान की बाण&#39; हा प्रचार व्हायचाच. लोकसभेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने एकदाही मुस्लीम उमेदवार उभा केलेला नाही तरीदेखील प्रचाराच्या वेळी मात्र तसंच म्हटलं जातं हे विशेष आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	परभणी मतदारसंघाचा इतिहास</p>
<p>
	आज शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणवला जाणारा हा मतदारसंघ एकेकाळी कम्युनिस्ट आणि काँग्रेस या पक्षांकडे होता यावर आजच्या पिढीतील तरुणांचा विश्वास बसणार नाही. शेतकरी कामगार पक्षाचे दोन खासदार नारायणराव वाघमारे आणि शेषराव देशमुख हे याच मतदारसंघातून लोकसभेवर गेले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	काँग्रेसचे नागोराव पांगरकर, शिवाजीराव देशमुख, रामराव यादव लोणीकर हे नेते लोकसभेवर निवडून गेले होते. परभणी जिल्ह्यात सहकार क्षेत्राचं काम काँग्रेस नेत्यांच्या पुढाकारातूनच सुरू झालं होतं. त्याच सहकार चळवळीतील शिवाजीराव देशमुख एक नेते होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	मंडल आयोगानंतर देशाचा चेहरा मोहरा बदलू लागला तसं नवीन राजकारणाची चाहूल मतदारसंघालाही लागली. ऐंशीच्या दशकात मंडल आयोगाला आणि नामांतराच्या लढ्याला विरोध करणाऱ्या शिवसेनेनी मराठवाड्यात मुसंडी मारली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	1988 मध्ये शिवसेनेनी औरंगाबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीत चमकदार कामगिरी केली होती. मराठवाड्यातील राजकारणात शिवसेना एक महत्त्वाचा पक्ष ठरला. ही निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढली गेली होती. तो पर्यंत शिवसेनेकडे अधिकृत असे चिन्ह नव्हते.</p>
<p>
	 </p>
<p>
	प्रा. अशोक देशमुख यांनी परभणीतून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आणि त्यांनी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. तेव्हापासून शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण कायम ठरलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	तेव्हापासून असं म्हटलं जातं की परभणीनेच शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळवून दिलं. त्यानंतर केवळ एक अपवाद वगळता लोकसभेवर नेहमीच शिवसेनेचाच उमेदवार या मतदारसंघातून गेला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	काँग्रेसचे नेते सुरेश वरपूडकर हे एकवेळा लोकसभेवर गेले होते. त्यानंतर पुन्हा शिवसेनेचे सुरेश जाधव, गणेशराव दुधगावकर, तुकाराम रेंगे पाटील आणि संजय (बंडू ) जाधव हे शिवसेनेचे उमेदवार लोकसभेवर गेले.</p>
<p>
	 </p>
<p>
	2019 च्या निवडणुकीत काय घडलं होतं?</p>
<p>
	2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे बंडू जाधव हे 42 हजार मताधिक्यांनी निवडून आले होते. या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर होते. बंडू जाधव यांना 5.38 लाख मतं होती तर विटेकरांना 4.96 लाख मतं मिळाली. राज्यात झालेल्या चुरशींच्या निवडणुकांपैकी ही एक निवडणूक ठरली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	या निवडणुकीत बंडू जाधव यांना मिळालेला विजय म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि MIM च्या उमेदवाराला दीड लाख मतं पडल्याचा परिणाम होता असं बोललं जातं.</p>
<p>
	 </p>
<p>
	राजेश विटेकरांचा पराभव होण्याचे एक कारण आहे ते म्हणजे वंचित आघाडीच्या आलमगीर मोहम्मद खान यांना मिळालेली दीड लाख मतं. ही मतं परंपरिकदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच मतं होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आणि एमआयएम एकत्र नाहीयेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	2024 साठी संभाव्य उमेदवार</p>
<p>
	लोकसभा मतदारसंघासात 2024 ला कोण उमेदवार आहे हे पाहण्याआधी आपण परभणी लोकसभा मतदारसंघात असलेल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊ.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यातून कुणाची किती शक्ती आहे याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	जिंतूर आणि परतूर या विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. परभणी मतदारसंघाचा आमदार शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	पाथरीचे आमदार हे काँग्रेसचे आहेत, घनसावंगीचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड येथून आमदार आहेत. म्हणजे भाजप वगळता कुणाचेच दोन आमदार या लोकसभा मतदारसंघात नाहीत.</p>
<p>
	 </p>
<p>
	बंडू जाधव हे ठाकरे गटातच असल्यामुळे शिवसेना (उबाठा)चे तेच उमेदवार राहण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे. अद्यापही बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे त्याचा फायदा निश्चितचपणे त्यांना होऊ शकतो.</p>
<p>
	महायुतीकडून कोण उमेदवार दिला जाईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचा फारसा प्रभाव अजूनही दिसलेला नाही. शिवसेनेचा कोणताही बडा नेता हा शिंदे गटात गेला नाही. काही दिवसांपूर्वी माजी उपमहापौर माज्जू लाला हे शिंदे गटात गेले.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिंदे गट या निवडणुकीसाठी आपली ताकद आजमावून पाहात आहे. असं असलं तरी अद्याप त्यांनी लोकसभेला उभं राहण्यासाठी आपला चेहरा निश्चित केलेला नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	भाजपकडून या मतदारसंघात उभं राहायचं की नाही याची चाचपणी सुरू आहे. जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांना भाजपने लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार शोधण्याची जबाबदारी दिली होती. गंमत म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर हेच स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच &#39;तयारीला लागा, सिग्नल मिळाला आहे&#39; सारख्या घोषणा सोशल मीडियावर फिरवल्या आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	या व्यतिरिक्त भाजपकडून आणखी एक नाव समोर येत आहे ते म्हणजे डॉ. केदार खटिंग यांचे. डॉ. खटिंग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते आहेत आणि अस्थिरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी मराठा सेवा महासंघाचे देखील काम केले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	महायुतीकडून राजेश विटेकरांचे नाव देखील पुढे होण्याची शक्यता आहे. राजेश विटेकर हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. गेल्या निवडणुकीत अगदी कमी मतांनी पडलेले विटेकर हे जर पुन्हा उभे राहिले तर त्यांना भाजप आणि शिंदे गटाचे पाठबळ देखील मिळेल.</p>
<p>
	 </p>
<p>
	वंचित आणि एमआयएम यावेळी काय करतील हे पाहणं औत्सुक्याचं राहील कारण यावेळी दोन्ही पक्ष वेगवेगळे निवडणूक लढवतील.</p>
<p>
	 </p>
<p>
	परभणी आणि पाथरी या दोन मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देण्याऐवजी एमआयएमच्याच किंवा स्वतंत्र मुस्लीम उमेदवाराला या मतदारांची पसंती असते.</p>
<p>
	 </p>
<p>
	वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यावेळी कोणता उमेदवार देतात त्यावरुन वंचितचं भवितव्य ठरू शकतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	परभणीत कोणते मुद्दे गाजणार?</p>
<p>
	परभणीतील लोकांसाठी एकच प्रश्न जिव्हाळ्याचा आहे तो म्हणजे रस्ते. &#39;पण तुम्ही काही करा शहरातील रस्ते तर बदलत नाहीत,&#39; असा एक ठाम विश्वास परभणीकरांशी बोलल्यावर आपल्याला जाणवतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	वांगी रोड असो की नांदखेडा रोड असो की ऐन शहरातील रस्ते असो त्यांच्यावर शेवटचं डांबर कधी पडलं होतं यावरुन पैज लावली जाते. उघडा महादेव मंदीर रोड ते देशमुख हॉटेलचा रस्ता चांगला करण्यासाठी किती वेळा आंदोलन करण्यात आले आहे याची गणतीच नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	जिंतूर, पूर्णा, गंगाखेड, सेलू आणि पाथरी या निमशहरी भागातील सरकारी रुग्णालयांची अवस्था अतिशय गंभीर असल्याचं वारंवार पाहायला मिळतं. कोरोना काळात आणि त्यानंतरच्या काळात देखील सरकारी रुग्णालयांची दूरवस्था हा चर्चेचा विषय होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	गेल्या अनेक लोकसभा निवडणुकांसाठी मेडिकल कॉलेजचा मुद्दा गाजत होता. शेवटी एकदाचं मेडिकल कॉलेज परभणीत झालं आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना आपल्या रिपोर्ट कार्डावर दाखवण्यासाठी आता निदान एक तरी मुद्दा मिळाला आहे.</p>
<p>
	जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असणे हा एक मुद्दा झाला, पण त्याचबरोबर पाणी पुरवठा योजना ही अत्यंत जुनी आणि मोडकळीस आली होती. तो मुद्दा देखील सतत ऐरणीवर येत असे.</p>
<p>
	 </p>
<p>
	जागोजागी फुटलेले पाइप्स आणि गंजलेली वॉटर सिस्टम यांना तोंड देत देत ते पाणी लोकांपर्यंत पोहोचायचं. परभणीकरांनी पाठपुरवठा करुन सुधारित पाणी पुरवठा योजना मंजूर करुन घेतली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	मग हा प्रश्न सोडवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सुधारित पाणी पुरवठा योजना आली. पण अजूनही पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याचं नागरिक सांगतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	या व्यतिरिक्त उद्योगधंदे नसणे, बेरोजगारी आणि दुष्काळ हे मुद्दे तर आहेतच, पण अर्थातच हे निवडणुकींवर प्रभाव टाकतील की नाही याबाबत शंकाच आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	कापूस आणि सोयाबीनला भाव मिळवून देऊ हे आश्वासन तर प्रत्येक निवडणुकीत दिलं जातं पण त्याचं पुढे काय होतं हा संशोधनाचा विषय आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	परभणीच्या पायाभूत सुविधांची अवस्था पाहिली तर आपसूकच तोंडातून निघून जातं की जगात जर्मनी, भारतात परभणी पण विकासाची अवस्था मात्र केविलवाणी.</p>
<p>
	 </p>
<p>
	Published By- Priya Dixit</p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 26 Feb 2024 14:50:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 26 Feb 2024 14:54:13 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[परभणी लोकसभा: जगात जर्मनी, भारतात परभणी; पण विकासाची अवस्था मात्र केविलवाणी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/parbhani-lok-sabha-germany-in-the-world-parbhani-in-india-but-the-state-of-development-is-only-marginal-124022600006_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/parbhani-lok-sabha-germany-in-the-world-parbhani-in-india-but-the-state-of-development-is-only-marginal-124022600006_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-01/19/thumb/1_1/1642585238-5471.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-01/19/thumb/1_1/1642585238-5471.jpg</image>
      <description><![CDATA['जगात जर्मनी आणि भारतात परभणी' पासून ते 'बनी तो बनी नही तो परभणी' सारख्या म्हणींसाठी या जिल्ह्याचा गवगवा आहे. पण याचा अर्थ काय आणि त्यामुळे लोकांच्या जीवनात काय बदल घडला आहे असे प्रश्न इथे गैरलागू आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="election" class="imgCont" height="481" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-01/19/full/1642585238-5471.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="election result" width="740" /></p>
	&#39;जगात जर्मनी आणि भारतात परभणी&#39; पासून ते &#39;बनी तो बनी नही तो परभणी&#39; सारख्या म्हणींसाठी या जिल्ह्याचा गवगवा आहे. पण याचा अर्थ काय आणि त्यामुळे लोकांच्या जीवनात काय बदल घडला आहे असे प्रश्न इथे गैरलागू आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	परभणी लोकसभा मतदारसंघात केवळ परभणी जिल्हाच येत नाही तर जालना जिल्ह्यातील घनसावंगी आणि परतूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे परभणी आणि जालना दोन्ही जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	परभणी मतदारसंघ हा शिवसेनाचा बालेकिल्ला म्हटला जातो. शिवसेनेच्या तिकिटावरुन अशोक देशमुख हे लोकसभेत पोहचले तेव्हापासून ते आतापर्यंत केवळ एक अपवाद वगळता नेहमीच शिवसेनेचा खासदार परभणीतून लोकसभेत गेला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि लोकसभा मतदारसंघाचे खासदार दोघेही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बंडाचा या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघावर परिणाम झाला नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिवसेनेची निवडणूक म्हटलं की &#39;खान की बाण&#39; हा प्रचार व्हायचाच. लोकसभेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने एकदाही मुस्लीम उमेदवार उभा केलेला नाही तरीदेखील प्रचाराच्या वेळी मात्र तसंच म्हटलं जातं हे विशेष आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	परभणी मतदारसंघाचा इतिहास</p>
<p>
	आज शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणवला जाणारा हा मतदारसंघ एकेकाळी कम्युनिस्ट आणि काँग्रेस या पक्षांकडे होता यावर आजच्या पिढीतील तरुणांचा विश्वास बसणार नाही. शेतकरी कामगार पक्षाचे दोन खासदार नारायणराव वाघमारे आणि शेषराव देशमुख हे याच मतदारसंघातून लोकसभेवर गेले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	काँग्रेसचे नागोराव पांगरकर, शिवाजीराव देशमुख, रामराव यादव हे नेते लोकसभेवर निवडून गेले होते. परभणी जिल्ह्यात सहकार क्षेत्राचं काम काँग्रेस नेत्यांच्या पुढाकारातूनच सुरू झालं होतं. त्याच सहकार चळवळीतील शिवाजीराव देशमुख एक नेते होते.</p>
<p>
	मंडल आयोगानंतर देशाचा चेहरा मोहरा बदलू लागला तसं नवीन राजकारणाची चाहूल मतदारसंघालाही लागली. ऐंशीच्या दशकात मंडल आयोगाला आणि नामांतराच्या लढ्याला विरोध करणाऱ्या शिवसेनेनी मराठवाड्यात मुसंडी मारली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	1988 मध्ये पहिल्यांदा औरंगाबाद महानगर पालिकेवर शिवसेनेनी भगवा फडकवला आणि मराठवाड्यातील राजकारणात शिवसेना एक महत्त्वाचा पक्ष ठरला. ही निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढली गेली होती. तोपर्यंत शिवसेनेकडे अधिकृत असे चिन्ह नव्हते.</p>
<p>
	 </p>
<p>
	प्रा. अशोक देशमुख यांनी परभणीतून शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आणि त्यांनी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. तेव्हापासून शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण कायम ठरलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	तेव्हापासून असं म्हटलं जातं की परभणीनेच शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळवून दिलं. त्यानंतर केवळ एक अपवाद वगळता लोकसभेवर नेहमीच शिवसेनेचाच उमेदवार या मतदारसंघातून गेला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	काँग्रेसचे नेते सुरेश वरपूडकर हे एकवेळा लोकसभेवर गेले होते. त्यानंतर पुन्हा शिवसेनेचे सुरेश जाधव, गणेशराव दुधगावकर, तुकाराम रेंगे पाटील आणि संजय (बंडू ) जाधव हे शिवसेनेचे उमेदवार लोकसभेवर गेले.</p>
<p>
	 </p>
<p>
	2019 च्या निवडणुकीत काय घडलं होतं?</p>
<p>
	2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचे बंडू जाधव हे 42 हजार मताधिक्यांनी निवडून आले होते. या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर होते. बंडू जाधव यांना 5.38 लाख मतं होती तर विटेकरांना 4.96 लाख मतं मिळाली. राज्यात झालेल्या चुरशींच्या निवडणुकांपैकी ही एक निवडणूक ठरली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	या निवडणुकीत बंडू जाधव यांना मिळालेला विजय म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि MIM च्या उमेदवाराला दीड लाख मतं पडल्याचा परिणाम होता असं बोललं जातं.</p>
<p>
	 </p>
<p>
	राजेश विटेकरांचा पराभव होण्याचे एक कारण आहे ते म्हणजे वंचित आघाडीच्या आलमगीर मोहम्मद खान यांना मिळालेली दीड लाख मतं. ही मतं परंपरिकदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच मतं होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आणि एमआयएम एकत्र नाहीयेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	2024 साठी संभाव्य उमेदवार</p>
<p>
	लोकसभा मतदारसंघासात 2024 ला कोण उमेदवार आहे हे पाहण्याआधी आपण परभणी लोकसभा मतदारसंघात असलेल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेऊ.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यातून कुणाची किती शक्ती आहे याचा एक अंदाज आपल्याला येऊ शकतो.</p>
<p>
	जिंतूर आणि परतूर या विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. परभणी मतदारसंघाचा आमदार शिवसेनेच्या ठाकरे गटाचा आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	पाथरीचे आमदार हे काँग्रेसचे आहेत, घनसावंगीचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड येथून आमदार आहेत. म्हणजे भाजप वगळता कुणाचेच दोन आमदार या लोकसभा मतदारसंघात नाहीत.</p>
<p>
	 </p>
<p>
	बंडू जाधव हे ठाकरे गटातच असल्यामुळे शिवसेना (उबाठा)चे तेच उमेदवार राहण्याची जास्त शक्यता वर्तवली जात आहे. अद्यापही बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग या मतदारसंघात आहे त्याचा फायदा निश्चितचपणे त्यांना होऊ शकतो.</p>
<p>
	महायुतीकडून कोण उमेदवार दिला जाईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचा फारसा प्रभाव अजूनही दिसलेला नाही. शिवसेनेचा कोणताही बडा नेता हा शिंदे गटात गेला नाही. काही दिवसांपूर्वी माजी उपमहापौर माज्जू लाला हे शिंदे गटात गेले.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिंदे गट या निवडणुकीसाठी आपली ताकद आजमावून पाहात आहे. असं असलं तरी अद्याप त्यांनी लोकसभेला उभं राहण्यासाठी आपला चेहरा निश्चित केलेला नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	भाजपकडून या मतदारसंघात उभं राहायचं की नाही याची चाचपणी सुरू आहे. जिंतूरच्या भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांना भाजपने लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार शोधण्याची जबाबदारी दिली होती. गंमत म्हणजे रामप्रसाद बोर्डीकर हेच स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच &#39;तयारीला लागा, सिग्नल मिळाला आहे&#39; सारख्या घोषणा सोशल मीडियावर फिरवल्या आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	या व्यतिरिक्त भाजपकडून आणखी एक नाव समोर येत आहे ते म्हणजे डॉ. केदार खटिंग यांचे. डॉ. खटिंग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने कार्यकर्ते आहेत आणि अस्थिरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी मराठा सेवा महासंघाचे देखील काम केले आहे.</p>
<p>
	महायुतीकडून राजेश विटेकरांचे नाव देखील पुढे होण्याची शक्यता आहे. राजेश विटेकर हे अजित पवार यांच्यासोबत आहेत. गेल्या निवडणुकीत अगदी कमी मतांनी पडलेले विटेकर हे जर पुन्हा उभे राहिले तर त्यांना भाजप आणि शिंदे गटाचे पाठबळ देखील मिळेल.</p>
<p>
	 </p>
<p>
	वंचित आणि एमआयएम यावेळी काय करतील हे पाहणं औत्सुक्याचं राहील कारण यावेळी दोन्ही पक्ष वेगवेगळे निवडणूक लढवतील.</p>
<p>
	 </p>
<p>
	परभणी आणि पाथरी या दोन मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. पण लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मत देण्याऐवजी एमआयएमच्याच किंवा स्वतंत्र मुस्लीम उमेदवाराला या मतदारांची पसंती असते.</p>
<p>
	 </p>
<p>
	वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यावेळी कोणता उमेदवार देतात त्यावरुन वंचितचं भवितव्य ठरू शकतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	परभणीत कोणते मुद्दे गाजणार?</p>
<p>
	परभणीतील लोकांसाठी एकच प्रश्न जिव्हाळ्याचा आहे तो म्हणजे रस्ते. &#39;पण तुम्ही काही करा शहरातील रस्ते तर बदलत नाहीत,&#39; असा एक ठाम विश्वास परभणीकरांशी बोलल्यावर आपल्याला जाणवतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	वांगी रोड असो की नांदखेडा रोड असो की ऐन शहरातील रस्ते असो त्यांच्यावर शेवटचं डांबर कधी पडलं होतं यावरुन पैज लावली जाते. उघडा महादेव मंदीर रोड ते देशमुख हॉटेलचा रस्ता चांगला करण्यासाठी किती वेळा आंदोलन करण्यात आले आहे याची गणतीच नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	जिंतूर, पूर्णा, गंगाखेड, सेलू आणि पाथरी या निमशहरी भागातील सरकारी रुग्णालयांची अवस्था अतिशय गंभीर असल्याचं वारंवार पाहायला मिळतं. कोरोना काळात आणि त्यानंतरच्या काळात देखील सरकारी रुग्णालयांची दूरवस्था हा चर्चेचा विषय होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	गेल्या अनेक लोकसभा निवडणुकांसाठी मेडिकल कॉलेजचा मुद्दा गाजत होता. शेवटी एकदाचं मेडिकल कॉलेज परभणीत झालं आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना आपल्या रिपोर्ट कार्डावर दाखवण्यासाठी आता निदान एक तरी मुद्दा मिळाला आहे.</p>
<p>
	जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य असणे हा एक मुद्दा झाला, पण त्याचबरोबर पाणी पुरवठा योजना ही अत्यंत जुनी आणि मोडकळीस आली होती. तो मुद्दा देखील सतत ऐरणीवर येत असे.</p>
<p>
	 </p>
<p>
	जागोजागी फुटलेले पाइप्स आणि गंजलेली वॉटर सिस्टम यांना तोंड देत देत ते पाणी लोकांपर्यंत पोहोचायचं. परभणीकरांनी पाठपुरवठा करुन सुधारित पाणी पुरवठा योजना मंजूर करुन घेतली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	मग हा प्रश्न सोडवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून सुधारित पाणी पुरवठा योजना आली. पण अजूनही पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याचं नागरिक सांगतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	या व्यतिरिक्त उद्योगधंदे नसणे, बेरोजगारी आणि दुष्काळ हे मुद्दे तर आहेतच, पण अर्थातच हे निवडणुकींवर प्रभाव टाकतील की नाही याबाबत शंकाच आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	कापूस आणि सोयाबीनला भाव मिळवून देऊ हे आश्वासन तर प्रत्येक निवडणुकीत दिलं जातं पण त्याचं पुढे काय होतं हा संशोधनाचा विषय आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	परभणीच्या पायाभूत सुविधांची अवस्था पाहिली तर आपसूकच तोंडातून निघून जातं की जगात जर्मनी, भारतात परभणी पण विकासाची अवस्था मात्र केविलवाणी.</p>
<p>
	 </p>
<p>
	Published By- Priya Dixit </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 26 Feb 2024 09:39:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 26 Feb 2024 09:41:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पुणे लोकसभा : यंदाही 'भाजप विरुद्ध काँग्रेस' सामना की मनसेही लढणार?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/pune-lok-sabha-this-year-too-bjp-vs-congress-match-or-will-mns-also-fight-124022500001_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/pune-lok-sabha-this-year-too-bjp-vs-congress-match-or-will-mns-also-fight-124022500001_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-01/19/thumb/1_1/1642585238-5471.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-01/19/thumb/1_1/1642585238-5471.jpg</image>
      <description><![CDATA[पुणे लोकसभा ही काँग्रेसची तशी परंपरागत जागा. मात्र जवळपास 10 वेळा खासदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसची ही जागा मोदी लाटेत म्हणजेच 2014 साली भाजपकडे गेली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="election" class="imgCont" height="481" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-01/19/full/1642585238-5471.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="election result" width="740" /></p>
	पुणे लोकसभा ही काँग्रेसची तशी परंपरागत जागा. मात्र जवळपास 10 वेळा खासदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसची ही जागा मोदी लाटेत म्हणजेच 2014 साली भाजपकडे गेली.</p>
<p>
	 </p>
<p>
	कधीकाळी हा मतदारसंघ माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण मोदी लाटेत अनिल शिरोळे आणि त्यानंतर गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेवर विजय मिळवला. मुख्यत: काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच पुणे लोकसभेत लढत होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	यावेळी देखील ही लढत चुरशीची होणार असं दिसतंय. भाजपकडून अनेक नावं समोर येत आहेत तसंच काँग्रेसकडून देखील अनेक इच्छुक तयारीला लागल्याचं दिसतंय. पण त्याआधी या मतदारसंघाचा थोडा इतिहास बघू.</p>
<p>
	 </p>
<p>
	काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपने 1991 साली पहिलं आव्हान</p>
<p>
	तर 1951 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नरहर गाडगीळ इथून खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतरच्या काळात इथून प्रजा सोशालिस्ट पार्टी, संयुक्त सोशालिस्ट पार्टी, भारतीय लोकदल अशा पक्षांचेही खासदार झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	या कालावधीमध्ये तब्बल 10 लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा खासदार या मतदारसंघावर निवडून आला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण 1991 साली पहिल्यांदाच भाजपने काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान दिलं. अण्णा जोशी हे भाजपचे पहिले खासदार निवडून आले.</p>
<p>
	 </p>
<p>
	कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले सुरेश कलमाडी 1996 मध्ये पहिल्यांदाच या जागेवरून खासदार झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	2014 आणि 2019 च्या निवडणुकीचं गणित</p>
<p>
	2004 आणि 2009 मध्येही कलमाडी काँग्रेसच्या तिकिटावर येथून खासदार झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	कॉमनवेल्थ घोटाळ्यात नाव पुढे आल्यानं 2014 मध्ये कलमाडी यांचं तिकीट कापून काँग्रेसने विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण 2014 च्या मोदी लाटेत लोकसभेतच नव्हे तर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला सपाटून मार खावा लागला.</p>
<p>
	 </p>
<p>
	2014 मध्ये काँग्रेसच्या या परंपरागत जागेला सुरुंग लावत भाजपने या मतदारसंघातून अनिल शिरोळे यांना निवडून आणलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	खरं तर सुरेश कलमाडी राजकारणापासून दूर गेल्यानंतर या मतदारसंघातील चित्रंच बदललं. याचा फायदा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात येत महापौरपद ताब्यात घेतलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	पुढे जाऊन त्यांनी भाजपासोबत हात मिळवणी करत &#39;पुणे पॅटर्न&#39; अस्तित्वात आणला. मात्र 2017 साली भाजपा पालिकेत सत्तेत आली.</p>
<p>
	आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट इथून खासदार झाले. त्यामुळे पुण्यावर भाजपाचा एकछत्री अंमल सुरू झाला. पण मतदारांचा बदलता कल देखील इथं लक्षात घ्यायला हवा. कारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे दोन आमदार पडले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	अशातच गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपकडून पुणे लोकसभेसाठी कोण चेहरा असणार हे निश्चित होत नाहीये.</p>
<p>
	 </p>
<p>
	भाजपकडून ही नावं चर्चेत</p>
<p>
	भाजपने यावेळी &#39;अब की बार 400 पार&#39;ची घोषणा दिली आहे. 2014, 2019 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने 2024 मध्येही सत्तेवर येण्यासाठी कंबर कसली आहे. यावेळी पुण्यातून भाजप मध्ये इच्छुकांची गर्दी आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार व माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर रांगेत आहेत. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने पुण्यातील उमेदवारीची चुरस थोडी कमी केली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मोहोळ यांना महापालिकेतील कामाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मुळीक यांनी आमदार आणि त्यानंतर शहराध्यक्ष म्हणून काम करीत असताना लोकसभेचा उमेदवार म्हणून स्वत:ची प्रतिमा तयार केली आहे. तर देवधर हे मूळचे पुण्याचे असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, राष्ट्रीय राजकारण आणि विविध राज्यातील संघटनात्मक कामाचा त्यांना तगडा अनुभव आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण लोकसभेसाठी ब्राह्मण उमेदवार द्यायचा की ब्राह्मणेतर, हा भाजप पुढचा तिढा सुटला नसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.</p>
<p>
	 </p>
<p>
	भाजपच्या उमेदवारावर ठरणार काँग्रेसचं गणित</p>
<p>
	पुणे लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेस आणि भाजपा अशा दोन विचारधारांमध्ये विभागलेला मतदारसंघ आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	महाविकास आघाडी आणि महायुती अशी नवी समीकरणं उदयाला आल्याने त्याचाही परिणाम शहराच्या राजकारणावर झालेला दिसतोय.</p>
<p>
	 </p>
<p>
	भाजपचा उमेदवार कोण, यावर काँग्रेसचं गणित अवलंबून आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी नगरसेवक अभय छाजेड यांची नावं पुढं येत आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	तसं पाहायला गेलं तर काँग्रेसकडे आतापर्यंत अनेक जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केलेत.</p>
<p>
	कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव देखील लोकसभेसाठी चर्चेत आहे. किंबहुना त्यांचे तसे बॅनर देखील पुण्यात लागायला सुरुवात झाली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे धंगेकर लोकसभेच्या रिंगणात उतरले तर या निवडणुकीत आणखीनच रंग भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	पुण्यात मनसेकडूनही तयारी</p>
<p>
	पुणे लोकसभा निवडणुकीसाठीची लढत तसं तर भाजप आणि काँग्रेस मध्येच आहे. मात्र पुण्यात मनसेकडूनही लोकसभेसाठी तयारी सुरू झाल्याचं चित्र आहे. मागील निवडणुकीमध्ये उमेदवारही न देताना तटस्थ राहिलेल्या मनसेने यावेळी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मनसेने पुणे जिल्ह्याची जबाबदारी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर सोपवली आहे. पुणे लोकसभेच्या जागेवरील प्रश्नावर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हटलेत की, राज ठाकरे यांनी जबाबदारी दिल्यास यशस्वीपणे पार पाडणार आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	शहराध्यक्ष साईनाथ बाबर, माजी नगरसेवक वसंत मोरे यांची नावंही लोकसभा उमेदवारीसाठी चर्चेत आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	मतदारसंघात कोणाचं वजन जास्त?</p>
<p>
	पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये वडगाव शेरी, पर्वती, कोथरूड, कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे छावणी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक आमदार, भाजपचे चार आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. तसं पाहायला गेलं तर या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व जास्त आहे. त्यामुळे ही लढाई काँग्रेससाठी सोपी नाहीये.</p>
<p>
	 </p>
<p>
	Published By- Priya DIxit </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 25 Feb 2024 10:01:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sun, 25 Feb 2024 10:03:57 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बुलढाणा लोकसभा : एकनाथ शिंदे की भाजप, कोण उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंची रणनीती काय?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/buldhana-lok-sabha-eknath-shinde-or-bjp-who-will-field-a-candidate-what-is-uddhav-thackeray-s-strategy-124022400045_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/buldhana-lok-sabha-eknath-shinde-or-bjp-who-will-field-a-candidate-what-is-uddhav-thackeray-s-strategy-124022400045_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/12/thumb/1_1/1683864623-1427.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/12/thumb/1_1/1683864623-1427.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 22 फेब्रुवारी 2024 रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
यादरम्यान त्यांनी चिखली, मोताळा, जळगाव जामोद येथे जनसंवाद मेळाव्याला संबोधित केलं आणि मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. या माध्यमातून ठाकरे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="uddhav thackeray" class="imgCont" height="454" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/12/full/1683864623-1427.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="800" /></p>
	महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 22 फेब्रुवारी 2024 रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.</p>
<p>
	यादरम्यान त्यांनी चिखली, मोताळा, जळगाव जामोद येथे जनसंवाद मेळाव्याला संबोधित केलं आणि मोदी सरकारच्या धोरणांवर टीका केली. या माध्यमातून ठाकरे गटानं बुलढाणा लोकसभेसाठीचं रणशिंग फुंकल्याचं दिसून येत आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही बुलढाण्यात सभा घेऊन ते या जागेसाठी आग्रही असल्याचं दाखवून दिलं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	जिल्ह्यातून अद्याप कोणत्याच पक्षानं उमेदवाराचं नाव अधिकृतपणे जाहीर केलं नसलं तरी सगळ्याच पक्षातले नेते आपापल्या परीनं प्रचाराला लागले आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय समीकरणं काय असतील?सध्या जिल्ह्यात काय हालचाली सुरू आहेत? आणि निवडणुकीत कोणता फॅक्टर निर्णायक ठरू शकतो? याचा घेतलेला हा आढावा.</p>
<p>
	 </p>
<p>
	बुलढाणा मतदारसंघाचा इतिहास</p>
<p>
	बुलढाणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. 1996 पासून ते 2019 पर्यंत 1998 चा अपवाद वगळता येथून शिवसेना विजयी होत आली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	बुलढाणा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असताना आनंदराव अडसूळ तीनवेळा खासदार म्हणून निवडून आले होते.</p>
<p>
	2009 पासून या मतदारसंघात खुल्या प्रवर्गातून प्रतापराव जाधव सलग तीनदा विजयी झाले आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	2019 मध्ये काय झालं?</p>
<p>
	2019 च्या लोकसभा निवडणुकीत बुलढाणा लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून राजेंद्र शिंगणे यांनी निवडणूक लढवली, तर युतीकडून प्रतापराव जाधव रिंगणात होते. वंचित बहुजन आघाडीकडून बळीराम शिरस्कार मैदानात होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	या निवडणुकीत जिल्ह्यातील सिंचन, कर्जमाफी, पीक विम्याचे न मिळालेलं पैसे, रोजगार, रखडलेला जालना -खामगाव रेल्वेमार्ग हे मुद्दे गाजले.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण, नरेंद्र मोदी हेच एनडीएप्रणित आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्यामुळे त्याचा लाभ प्रतापराव जाधव यांना झाला आणि ते विजयी झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	मतांची आकडेवारी पाहिली तर डॉ. राजेंद्र शिंगणे यांना 3 लाख 88 हजार 690 मतं मिळाली आणि प्रतापराव जाधव यांना 5 लाख 21 हजार 977 मतं मिळाली.</p>
<p>
	 </p>
<p>
	बुलडाणा लोकसभेच्या 2019 च्या या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर निर्णायक ठरला.</p>
<p>
	 </p>
<p>
	या निवडणुकीत वंचितचे उमेदवार बळीराम शिरस्कार यांना 1 लाख 72 हजार मतं मिळाली. आघाडीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे जेवढ्या मतांनी पराभूत झाले त्यापेक्षा वंचितला मिळालेलं मतदान जवळपास 38 हजारांनी जास्त होतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार का, हे पाहणं जिल्हावासीयांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	2024 साठी रिंगणात कोण?</p>
<p>
	मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: बुलढाण्याचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं समजत आहे. कारण एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बाहेर पडत बंड केलं, तेव्हा त्यांना प्रतापरावांनी साथ दिली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे ही जागा सहजासहजी सोडणार नसल्याचं चित्र आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	दुसरीकडे, यंदाची निवडणूक प्रतापरावांना जड जाईल, असं भाजपच्या अंतर्गत सर्व्हेतून समोर आल्याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे भाजपही बुलडाण्यात आपला उमेदवार उभा करण्यासाठी चाचपणी करत आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पाचवेळा बुलढाण्याचा दौरा केला आहे. या दौऱ्यात भाजपच्या चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले त्यांच्यासोबत दिसल्या आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	बुलढाणा हा जिजाऊंचा जिल्हा असल्यामुळे इथून महिला खासदार पाहिजे, अशीही चर्चा भाजपच्या वर्तुळात आहे. श्वेता महाले यांच्याशिवाय भाजपकडून लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजयराज शिंदे यांच्या नावाचीही चर्चा आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	उद्धव ठाकरे गटाकडून जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. कारण त्यांनी संकटकाळात उद्धव ठाकरेंना साथ दिली आहे. त्याप्रमाणे नरेंद्र खेडेकर प्रचार करताना दिसत आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला सुटण्याची शक्यता फारच कमी आहे. तरीसुद्धा उमेदवारीसाठी पक्षाकडे काही जणांनी अर्ज केल्याची माहिती आहे. यामध्ये जयश्री शेळके, श्याम उमाळकर, हर्षवर्धन सपकाळ यांचा समावेश आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	याशिवाय जिल्ह्यात ज्या दोन नावांची चर्चा आहे त्यामध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि संदीप शेळके हे दोघे आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	रविकांत तुपकर हे सातत्यानं शेतकरी प्रश्नांवर लढत आहेत. सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी आंदोलनं केली आहेत. पण, त्यांच्यासाठी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवणं सोपं नक्कीच असणार नाहीये. तुपकरांना शेतकऱ्यांची सहानुभूती असली तरी ती मतांमध्ये परावर्तित होईल का हा प्रश्न कायम आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	संदीप शेळके हे राजर्षी शाहू सहकारी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी ‘वन बुलढाणा मिशन’ या मोहिमेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी काही ठिकाणी रोजगार मेळावे, महिला आयोजित केले आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याचं दिसत आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	एखादा प्रस्थापित पक्ष आपल्याला तिकीट देईल अशी त्यांना आशा आहे. पण, पक्षातल्या लोकांना डावलून दुसऱ्याला तिकीट देणं हे कोणत्याही पक्षासाठी सोपं काम नसतं, असं मत राजकीय निरीक्षक व्यक्त करतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	यंदा कोणते मुद्दे गाजणार?</p>
<p>
	बुलडाणा जिल्ह्यात सिंचन आणि शेतकरी आत्महत्या हे ज्वलंत विषय आहेत. याशिवाय, बेरोजगारीचा मुद्दाही मोठा आहे. 2019 च्या आणि त्याआधीच्या निवडणुकीतही हे मुद्दे होतेच.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण, जिल्ह्यातील लोकांनी लोकसभेच्या निवडणुकीत देशपातळीवरचा आणि विधानसभेच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरचा विचार केलेला असल्याचं आजपर्यंतच्या निकालांत स्पष्टपणे दिसून येतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही स्थानिक उमेदवारापेक्षा मोदींकडे पाहून मतदान करायचं, हा प्रघात कायम राहतो का, ते पाहणं महत्त्वाचं ठरेलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	धार्मिक बाबींचा पगडा सामान्यांवर असतो, यात दुमत नाही. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्याचाही निवडणुकीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं जिल्ह्यातील विश्लेषक सांगतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	मराठा आरक्षण आंदोलनाच्या परिणामाविषयी विचारल्यावर देशोन्नती वृत्तपत्राचे बुलाढाणा जिल्ह्याचे संपादक राजेंद्र काळे सांगतात, "मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा मात्र जिल्ह्यात राजकीय परिणाम जाणवणार नाही. कारण बुलढाणा जिल्हा विदर्भात येतो आणि इथल्या बहुतेक सगळ्याचं मराठ्यांनी कुणबी दाखले काढून घेतले आहेत. जिल्ह्यातील मराठ्यांना मराठवाड्यातील मराठ्यांप्रती सहानुभूती असली तरी त्याचा जिल्ह्यातील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे."</p>
<p>
	 </p>
<p>
	दरम्यान, बुलढाणा लोकसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळते आणि येणाऱ्या काळात कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक गाजते, यावर बरीच समीकरणं अवलंबून असणार आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	Published By- Priya Dixit </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 24 Feb 2024 16:38:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 24 Feb 2024 16:41:03 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मावळ लोकसभा मतदारसंघ : पार्थ पवारांना पराभवाचा धक्का देणाऱ्या या मतदारसंघात यंदा काय होईल?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/maval-lok-sabha-constituency-what-will-happen-this-year-in-this-constituency-which-gave-a-shock-to-parth-pawar-124022300027_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/maval-lok-sabha-constituency-what-will-happen-this-year-in-this-constituency-which-gave-a-shock-to-parth-pawar-124022300027_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-02/23/thumb/1_1/1708673914-2009.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-02/23/thumb/1_1/1708673914-2009.jpg</image>
      <description><![CDATA[लोकप्रतिनिधींची दमछाक करणारा मतदारसंघ म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाची ख्याती आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे ते थेट कोकणातल्या रायगड जिल्ह्याला जोडणारा हा मतदारसंघ आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="parth pawar" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-02/23/full/1708673914-2009.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="parth pawar" width="740" /></p>
	</p>
	लोकप्रतिनिधींची दमछाक करणारा मतदारसंघ म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाची ख्याती आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं पुणे ते थेट कोकणातल्या रायगड जिल्ह्याला जोडणारा हा मतदारसंघ आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मावळच्या निवडणुकीत भौगोलिक विविधतेला तर महत्त्व आहेच पण यासोबतच सह्याद्रीच्यावर दोन्ही बाजूला असणाऱ्या सांस्कृतिक विविधतेचा एक सुंदर मिलाफ या मतदारसंघात पाहायला मिळतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	शहरी, निमशहरी, ग्रामीण तसेच आदिवासी भाग अशी वैविध्यपूर्ण रचना हे मावळचं वैशिष्ट्य आहे.</p>
<p>
	लोहगड, विसापूर, राजमाची यांसारखे किल्ले; कार्ला, भाजे या लेण्या; देहू, एकविरा देवी यांसारखी तीर्थस्थळे इ. अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वस्तूंचा सहवास लाभलेला हा मतदारसंघ पर्यटकांसाठी तर प्रेक्षणीय आहेच, पण राजकारणाची आवड असणाऱ्यांसाठीही मावळातलं राजकारण नेहमीच चर्चेचा विषय ठरतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	मावळ मतदारसंघाचा असा आहे इतिहास</p>
<p>
	या मतदारसंघाचा इतिहास अगदी अलीकडचा आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मुंबई-पुणे महामार्गाच्या दुतर्फा पसरलेल्या मावळ मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली.</p>
<p>
	 </p>
<p>
	मावळच्या पिंपरी आणि चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला प्रभाव आहे. भाजपनेही स्थानिक पातळीवरील अनेक बडे मासे गळाला लावून या भागात वर्चस्व मिळवलंय, तर रायगडमध्ये शेतकरी कामगार पक्षाचादेखील प्रभाव दिसून येतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ; तर रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि उरण या एकूण 6 विधानसभा मतदारसंघांचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. हे सहाही मतदारसंघ सध्या महायुतीच्या ताब्यात आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप हे भाजपचे आमदार आहेत, तर उरणचे अपक्ष आमदार महेश बाल्दी यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके, तर पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत. कर्जत मतदारसंघातील आमदार महेंद्र थोरवे हे शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	आजपर्यंत झालेल्या तीनही निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी दुहेरी लढत झाली. या तिन्ही लढतींमध्ये शिवसेनेने वर्चस्व राखलं आहे.</p>
<p>
	2009 मध्ये शिवसेनेच्या गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीच्या आझम पानसरे यांचा पराभव करत विजय मिळवला. त्यानंतरच्या 2014च्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी शिवसेनेकडेच हा मतदार संघ राखण्यात यश मिळवले.</p>
<p>
	 </p>
<p>
	यावेळी शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप हे दुसऱ्या स्थानी, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या विधानसभेचे अध्यक्ष असणारे राहुल नार्वेकर हे तिसऱ्या स्थानावर होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	2014 च्या निवडणुकीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष उमेदवार म्हणून दिलेली लढत त्यावेळी लक्षणीय ठरली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	2019 च्या लोकसभा निवडणुकीत काय झालं?</p>
<p>
	2019 मध्ये मावळ चर्चेत राहिला कारण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुपुत्राने या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत फूट पडल्याच्या चर्चाही त्यावेळी झाल्या होत्या. पण अखेर श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा पराभव केला आणि हा मतदारसंघ शिवसेनेकडे राखला.</p>
<p>
	 </p>
<p>
	या 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळमध्ये &#39;स्थानिक विरुद्ध बाहेरचा&#39; हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाला मावळच्या मतदारांनी खासदार म्हणून पसंती दिली नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	पार्थ पवारांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज असलेल्या राष्ट्रवादीच्या काही स्थानिक नेत्यांनी त्यावेळी घेतलेली भूमिका श्रीरंग बारणे यांच्या हिताची ठरली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	तब्बल 2 लाख 5 हजार मतांनी पार्थ पवार यांचा दणदणीत पराभव करत शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे दुसऱ्यांदा खासदार झाले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	मावळमध्ये सध्या काय परिस्थिती आहे?</p>
<p>
	एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडामुळे मावळमध्ये मोठे बदल घडले आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	2019ला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये लढत झालेल्या या मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातच लढत होण्याची शक्यता आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	तरीदेखील महायुतीकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, असा पेच निर्माण होणे साहजिक आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदेंचे समर्थक आहेत. विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी ते उत्सुक असतील, यात शंका नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्या वाढदिवशी ठिकठिकाणी लावलेल्या होर्डिंग्जमध्ये ‘भावी खासदार’ असा त्यांचा उल्लेख केल्याने भेगडेंना मावळ लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांचे समर्थक आग्रही असल्याचे दिसून येते, तर मावळमध्ये अजितदादांची आपली स्वत:ची वेगळी ताकद आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	विद्यमान खासदार बारणेंनाच जर उमेदवारी मिळाली तर अजित पवार गटाला माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मावळचे आमदार सुनिल शेळके हे मावळमध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठी असल्याचा वेळोवेळी दावा करत आहेत. मावळ लोकसभेची जागा अजित पवार गटाला मिळावी, यासाठी ते प्रचंड आग्रही आहेत. त्यामुळे महायुतीची जागा कोणाला मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे असेल.</p>
<p>
	 </p>
<p>
	महायुतीतील एका गटाला उमेदवारी जरी मिळाली तरी अन्य गट त्याला कितपत सहकार्य करणार, यावर सारी समीकरणं अवलंबून आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	तर दुसरीकडे महाविकासआघाडीला उमेदवारासाठी शोधाशोध करावी लागत आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	महाविकासआघाडीचा मावळमधील संभाव्य उमेदवार कोण असणार, याबाबत जनतेमध्ये अद्यापही संभ्रम आहे. ऐनवेळी महायुतीतील नाराजांपैकी एकाला आयात करून महाविकासआघाडीकडून उमेदवारी मिळण्याचीही चिन्हे आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.</p>
<p>
	 </p>
<p>
	महायुतीतील कोणत्या पक्षाला ही जागा मिळणार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार यावर या मतदारसंघातील लढत किती चुरशीची होईल, हे ठरेल.</p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	Published By- Priya Dixit </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Feb 2024 13:03:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 23 Feb 2024 13:08:42 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रायगड लोकसभा : कुठल्याही लाटेला न जुमानणारा मतदारसंघ यंदा कुठला धक्का देणार?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/raigad-lok-sabha-what-kind-of-shock-will-the-constituency-which-does-not-respond-to-any-wave-give-this-year-124022100014_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/raigad-lok-sabha-what-kind-of-shock-will-the-constituency-which-does-not-respond-to-any-wave-give-this-year-124022100014_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-01/19/thumb/1_1/1642585238-5471.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-01/19/thumb/1_1/1642585238-5471.jpg</image>
      <description><![CDATA[कुणाही ‘करिष्माई’ व्यक्तीच्या लाटेलं न जुमानणारा किंवा कुठल्याही ‘आकस्मिक’ घटनेच्या आहारी न जाणारा मतदारसंघ म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो.
1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभर पसरलेल्या सहानुभूतीच्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="election" class="imgCont" height="481" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-01/19/full/1642585238-5471.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="election result" width="740" /></p>
	कुणाही ‘करिष्माई’ व्यक्तीच्या लाटेलं न जुमानणारा किंवा कुठल्याही ‘आकस्मिक’ घटनेच्या आहारी न जाणारा मतदारसंघ म्हणून रायगड लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो.</p>
<p>
	1984 साली इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभर पसरलेल्या सहानुभूतीच्या लाटेनं काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळवून दिलं, पण रायगडमध्ये लाट चालली नाही आणि शेतकरी कामगार पक्षाचे दि. बा. पाटील हे काँग्रेसचा पराभव करत संसदेत पोहोचले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	2014 साली ‘मोदीलाट’ देशभरात असतानाही, रायगडमध्ये शिवसेना-भाजप युतीच्या अनंत गीतेंना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी शेवटच्या फेरीपर्यंत टक्कर दिली होती. अवघ्या दोन हजार मतांनी तटकरेंना पराभव स्वीकारावा लागला होता. तेही सुनील तटकरे यांच्याच नावाचे आणखी काही उमेदवार उभे असल्याचा फटका बसल्याचं दिसून आलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	2019 लाही बऱ्यापैकी ‘मोदीलाट’ अस्तित्वात असूनही रायगडमध्ये युतीच्या अनंत गीतेंचा सुनील तटकरेंनी पराभव केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	असा आपला इतिहास सांगणारा रायगड मतदारसंघ यावेळी मात्र वेगळ्याच पेचात अडकलेला दिसून येतो. हा पेच महाराष्ट्रात गेल्या चार-साडेचार वर्षात बदललेल्या राजकीय डावपेचांनी निर्माण केलाय. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघाच्या 2024 चा जो निकाल येईल, तो कुठलाही असला, तरी धक्कादायक असेल, असंच बहुतांश राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	2019 ला काय झालं आणि आता काय स्थिती आहे, यावर अधिक चर्चा करण्यापूर्वी, रायगड लोकसभा मतदारसंघाची रचना, निवडणुकीतील जय-पराजयाचा इतिहास, प्रभावशाली नेते यांवर धावती नजर टाकूया.</p>
<p>
	 </p>
<p>
	मावळपासून रत्नागिरीपर्यंत पसरलेला मतदारसंघ</p>
<p>
	आताच्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत कुलाबा, राजापूर आणि रत्नागिरी असे मतदारसंघ होते. 2008 साली मतदारसंघ पुनर्रचना झाली. त्यानंतर रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग असे दोन मतदारसंघ तयार झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	यातील रायगड मतदारसंघ मावळपासून गुहागरपर्यंत अशा विस्तीर्ण भूभागावर पसरला आहे. रायगडमधील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड, तर रत्नागिरीतील दापोली, राजापूर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	डॉ. सी. डी. देशमुख हे रायगड (तेव्हाचं कुलाबा) चे पहिले म्हणजे 1952 साली खासदार म्हणून निवडून गेले. स्वत: पंडित नेहरू त्यांच्या प्रचारासाठी रोहा या देशमुखांच्या गावी आल्याच्या आठवणी आजही इथले बुजूर्ग सांगतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	कष्टकऱ्यांचे नेते म्हणून पुढे देशभर नावाजले ते दि. बा. पाटीलही इथून संसदेत गेले होते, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं, ते बॅरिस्टर ए. आर. अंतुलेही इथून खासदार बनले होते. बॅरिस्टर अंतुलेंनीच पुढे कुलाबा जिल्ह्याचं नाव रायगड केलं.</p>
<p>
	 </p>
<p>
	आता रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे हे प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत. या दोघा नेत्यांभोवती जिल्ह्याचं राजकारण फिरताना दिसून येतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	यापैकी अनंत गीते हे 1999, 2004, 2009 आणि 2014 अशा चारवेळी रायगडमधून खासदार बनले, मात्र 2019 मध्ये सुनील तटकरेंनी त्यांना पहिल्यांदा पराभव दाखवला.</p>
<p>
	 </p>
<p>
	सुनील तटकरे हे रायगडचे विद्यमान खासदार आहेत. ते राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात आहेत आणि त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्षही आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	‘राजकीय संगीत खुर्ची’</p>
<p>
	महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात झालेल्या ‘राजकीय संगीत खुर्ची’मुळे मोठी राजकीय उलथापालथ झाली. या उलथापालथीचा परिणाम रायगडमध्येही झाला आणि कुणाही सर्वसामान्य मतदाराला चक्रावून टाकणारी समीकरणं इथं तयार झाली आहेत. सर्वसामान्यच काय, राजकीय क्षेत्राबाबत सातत्यानं जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनाही ही समीकरणं गोंधळात टाकतात. म्हणून थोडं सविस्तरपणे ते सांगणे आवश्यक आहे. कारण यातूनच रायगड लोकसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीतले कल अवलंबून आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	रायगड लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन आमदार शिंदे गटाचे, तर ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि भाजपचा प्रत्येकी एक-एक आमदार आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	या आकडेवारीवरून लक्षात येतं की, पक्षफुटीआधी एकट्या शिवसेनेचे चार आमदार इथे होते. म्हणजे, शिवसेनेची ताकद होती, असं मानायला हरकत नाही. मात्र, आता शिवसेनेतच फूट पडल्यानं ती ताकदही विभागली गेलीय.</p>
<p>
	 </p>
<p>
	पण हे झालं, पक्षफुटीपर्यंतचं. शिवसेनेच्या आणि नंतर राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर इथली राजकीय समीकरणं पार तीनशे साठ अंशात बदलली आहेत. ती कशी झाली आहेत, यावर नजर टाकूया.</p>
<p>
	रायगडमध्ये 2019 ची लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी-शेकाप आघाडी अशी झाली. या निवडणुकीत अनंत गीते (4,55,968 मतं) यांचा सुनील तटकरेंनी (4,55,530 मतं) पराभव केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनात बंड झालं आणि रायगड लोकसभा मतदारसंघातल्या चारपैकी तीन शिवसेना आमदारांनी शिंदे गटाची वाट धरली. गुहागरचे आमदार भास्कर जाधव तेवढे उद्धव ठाकरेंसोबत राहिले.</p>
<p>
	 </p>
<p>
	दुसरीकडे, 2019 लोकसभा निवडणुकीवेळी शेकपाचे अलिबागमधून आमदार असलेले धैर्यशील पाटीलही आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार खरंतर आता भाजपप्रणित महायुतीकडे सहापैकी पाच आमदार आहेत खरे, पण तरीही इथली लढाई चुरशीची असेल, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. त्याचंही कारण आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	लढाई कशी होईल? तटकरे वि. गीते की आणखी कुणी?</p>
<p>
	रायगड लोकसभा मतदारसंघात भाजपचं फारसं अस्तित्व नव्हतं. आता शेकापचे धैर्यशील पाटील यांना पक्षात घेऊन आपलं अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केलीय. हेच धैर्यशील पाटील हे भाजपमध्ये येताच, लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेच तयारीला लागले होते. त्यांच्या राजकीय कार्यक्रमांमध्येही ते लोकसभेच्या निवडणुकीला उतरणार असल्याचे संकेत देत होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	उत्तम वक्ते असलेले धैर्यशील पाटील हे पेण मतदारसंघातून दोनवेळा आमदार होते. पेण मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. अलिबाग, पेण आणि श्रीवर्धन मतदारसंघात शेकापची मोठी ताकद आहे. त्यामुळे शेकापची ही मतं धैर्यशील पाटलांच्या रूपाने भाजप स्वत:कडे खेचण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, प्रश्न इतकाच आहे की, या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार असेल का?</p>
<p>
	 </p>
<p>
	कारण दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा श्रीवर्धन तालुक्यात दौरा झाला आणि तिथे एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी म्हटलं की, रायगड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच राहील. यापूर्वी कर्जतमध्ये पक्षाच्या कार्यकारिणी सभेत बोलतानाही अजित पवारांनी रायगड राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचं म्हटलं होतं.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यामुळे थेट अजित पवारांनीच हे म्हटल्यानं आता भाजपप्रणित महायुतीत रायगडच्या उमेदवारावरून वादंग माजतो की, अजित पवार म्हणतात तसं हा मतदारसंघ राष्ट्रवादीच लढवेल, हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईलच.</p>
<p>
	 </p>
<p>
	दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हेच उमेदवार असतील, हे जवळपास निश्चित आहे आणि गीतेंनी तसा प्रचार करण्यासही सुरुवात केलीय. फेब्रुवारीच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंनी रायगड दौरा केला. त्यावेळी तालुकास्तरावर घेतलेल्या प्रत्येक सभेत अनंत गीतेच खासदार असतील, असा वारंवार उल्लेख केला. शिवाय, महाविकास आघाडीतील इतर पक्ष म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादी किंवा काँग्रेसकडूनही या मतदारसंघावर दावा केला जात नाहीय. त्यामुळे अनंत गीतेंचं तिकीट पक्कं मानलं जातंय.</p>
<p>
	 </p>
<p>
	अनंत गीते यांना यावेळी साथ मिळालीय ती शेतकरी कामगार पक्षाची.</p>
<p>
	 </p>
<p>
	राष्ट्रवादी काँग्रेससोबत एरव्ही जाणाऱ्या पक्षानं अजित पवार की शरद पवार यातील दुसरा पर्याय निवडलाय. त्यामुळे शेकापची साथ शिवसेनेला आणि पर्यायानं अनंत गीतेंना मिळू शकते.</p>
<p>
	शिवाय, महाडमधील दिवंगत नेते माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप या शिवसेनेच्या ठाकरे गटात आल्यात. त्यामुळे महाड भागात गोगावले सोडून गेले असतानाही दिलासा देणारी बाब ठरलीय.</p>
<p>
	 </p>
<p>
	दरम्यान, गीते विरुद्ध तटकरे अशी संभाव्य लढत दिसत असली, तरी अंतर्गतही अनेक लढाया शक्य आहेत. कारण रायगड लोकसभा मतदारसंघातील महाडचे आमदार भरत गोगावले असो, अलिबागचे महेंद्र दळवी असो, किंवा दापोलीचे योगेश कदम यांनी महाविकास आघाडी सरकारची सत्ता असताना, रायगडच्या तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेतली होती. आता हे सगळे एकाच महायुतीत असले, तरी त्यांच्यातील नाराजी दूर झालीय का, हे एकतर प्रचाराच्या काळात किंवा थेट निकालातून स्पष्ट होईलच.</p>
<p>
	 </p>
<p>
	प्रचारात कोणते मुद्दे आणि मतदारसंघातील समस्या काय?</p>
<p>
	आता रायगड लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचे मुद्दे आणि समस्यांबाबत जाणून घेऊ.</p>
<p>
	 </p>
<p>
	रायगड लोकसभा मतदारसंघात रोजगाराचा मोठा मुद्दा दिसून येतो. या मतदारसंघातील मोठा भूभाग ग्रामीण आहे आणि या ग्रामीण भागातील अनेक गावांमधील लोक रोजगाराच्या कारणाने मुंबई, ठाणे, पालघरकडे स्थलांतरित होताना दिसतात. विशेष म्हणजे, रसायनी, धाटाव आणि महाड-पोलादपूर अशा तीन एमआयडीसी या मतदारसंघात आहेत. मात्र, तरीही हे स्थलांतर रोखण्यात आजवर राजकीय नेतृत्वांना यश आलेलं दिसून येत नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	आरोग्य आणि शिक्षणाच्या दृष्टीनेही स्थलांतराचा मुद्दा रायगड लोकसभा मतदारसंघात दिसून येतो. गंभीर आजारांवरील उपचारासाठी आणि शिक्षणातील उच्च पातळी गाठण्यासाठी पुन्हा शहरांचीच वाट पकडण्याची वेळ इथल्या लोकांवर येते.</p>
<p>
	 </p>
<p>
	मात्र, या मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत स्थलांतराचा मुद्दा किंवा त्यातील कारणांवर फारशी चर्चा होताना दिसत नाही, पर्यायानं निवडणुकीचा तो मुद्दाच उरत नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	राजकीय समीकरणांमध्ये कोण कुणाच्या बाजूने आणि कोण कुणाच्या विरोधात हाच मुद्दा आजवरच्या बऱ्याच निवडणुकीत केंद्रस्थानी दिसून येतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	सोयीसुविधांच्या अंगानं एक मुद्दा कायम समोर येतो तो मुंबई-गोवा महामार्गाचा. त्यापलीकडे रायगडमधील अनेक गावं आजही पाणी टंचाईग्रस्त आहेत, रस्त्यांची अवस्था फारशी बरी नाहीय, जिल्ह्यातील सरकारी रुग्णालये योग्य स्थितीत नाहीत, दहावीनंतरच्या शिक्षणासाठी फारशी सुविधा नाही, शिवाय रायगडला मोठी किनारपट्टी आहे. कोळी समाजाच्या प्रश्नांबाबत अधून-मधून आंदोलनं होतात. अशा बऱ्याच गोष्टी या मतदारसंघात दिसतात. मात्र, या मुद्द्यांऐवजी राजकीय पक्षांमधील वादांवर, मग त्यात विरोधात आणि बाजूने होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांवर, दरसाल येणारी निवडणूक निभावून जाते आणि मुद्दे नि समस्या तशाच धूळ खात पडलेल्या दिसतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	जात आणि धर्माचा मुद्दा जसा महाराष्ट्रातील किंवा देशातील इतर ठिकाणी प्रभावशाली ठरतो, तसा तो इथेही ठरतो. कुणबी मतदारसंख्या लक्षणीय असलेल्या या मतदारसंघात अनंत गीते हे कुणबी समाजातून येत असल्यानं त्यांच्या मागे बराचसा कुणबी समाज उभा राहताना दिसून आलाय. मात्र, सुनील तटकरे यांच्या मागेही कुणबी समाज मोठ्या संख्येत दिसतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	मुस्लीम मतंही लक्षणीय आहेत. हा मतदार सुनील तटकरेंच्या बाजूनं उभा राहिलेला बऱ्याचवेळा दिसून आलाय. मात्र, यावेळी सुनील तटकरेंनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानं मुस्लीम मतदारांची भूमिका काय असेल, हे निकालावेळीच दिसून येईल.</p>
<p>
	 </p>
<p>
	आता 2024 च्या निवडणुकीत राजकीय समीकरणंही सर्वसामान्य मतदारांना गोंधळात टाकणारी असल्यानं निकाल कुणाच्या बाजूनं लागतो, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	Published By- Priya Dixit </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 21 Feb 2024 10:37:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 21 Feb 2024 11:06:23 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महायुतीत कोणाला किती जागा?जाणून घ्या]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/know-how-many-seats-in-the-grand-alliance-124022000026_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/know-how-many-seats-in-the-grand-alliance-124022000026_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/hp/home-page/2023-09/20/thumb/1_1/1695218236-7748.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/hp/home-page/2023-09/20/thumb/1_1/1695218236-7748.jpg</image>
      <description><![CDATA[सध्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वाटाघाटींना वेग आला असून भाजपच्या वाटेला महायुतीमध्ये अपेक्षेप्रमाणे जास्त जागा आल्या आहेत. शिंदे गट तसेच अजित पवार गट यांना तडजोड करावी लागणार  आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेला वेग ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="" class="imgCont" height="531" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/hp/home-page/2023-09/20/full/1695218236-7748.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
सध्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वाटाघाटींना वेग आला असून भाजपच्या वाटेला महायुतीमध्ये अपेक्षेप्रमाणे जास्त जागा आल्या आहेत. शिंदे गट तसेच अजित पवार गट यांना तडजोड करावी लागणार आहे. 
<p>
	महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेला वेग आला असून.भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर जवळपास ४० जागांवर एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे महाविकास आघाडीत. ८ जागांवरुन तिढा कायम आहे. तर महायुतीमधील घटकपक्षांची जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती समोर आली  आहे. राजकीय वर्तुळाला भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात लोकसभेचे जागावाटप काँग्रेस (अजित पवार) यांच्यात लोकसभेचे जागावाटप कसे होणार, याची उत्सुकता लागली  होती. समोर आता लोकसभा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला  महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मिळालेल्या माहितीनुसार, 32-12-4 या सूत्रानुसार महायुतीमध्ये लोकसभेला जागावाटप होण्याची शक्यता आहे. भाजपच्या वाटयाला सर्वाधिक ३२ जागा येण्याची शक्यता आहे .तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला १२ जागा येण्याची शक्यता आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागां मिळण्याची  शक्यता आहे. लोकसभेला भाजपला अधिक जागा मिळाल्या तरी विधानसभेला शिंदे गट आणि अजित पवार गटाला चांगला वाटा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील नेत्यांमध्ये सध्या महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरु आहे. पण अंतिम निर्णय हा दिल्लीतून होईल असे सांगण्यात येत आहे. तसेच अमित शाह महत्वाची भूमिका मांडू शकतात. उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्यानंतर शिवसेनेचे एकूण १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. पण सध्याच्या फॉर्म्युलानुसार लोकसभेला शिंदे गटाच्या वाट्याला फक्त १२ जागाच येण्याची शक्यता आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच, जागावाटपाची चर्चा सुरु महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येही आहे. ही चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे. ४० जागांवर एकमत झाल्याची माहिती मविआच्या नेत्यांमध्ये आहे. तसेच १८ लोकसभा मतदारसंघांमध्ये समन्वयकांच्या नियुक्त्या उद्धव ठाकरे यांच्याकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. स्पष्ट झाल्याचे बोलले जात आहे की, ठाकरे गट लोकसभेच्या या १८ जागा लढवणार आहे.<br />
	<br />
	Edited By- Dhanashri Naik </p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 20 Feb 2024 13:15:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 20 Feb 2024 13:40:21 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राज्यसभा निवडणूक:भाजपने यादी जाहीर केली, काँग्रेसकडून आरपीएन सिंग यांना उमेदवारी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/rajya-sabha-election-bjp-announces-list-congress-nominates-rpn-singh-124021400024_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/rajya-sabha-election-bjp-announces-list-congress-nominates-rpn-singh-124021400024_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-10/16/thumb/1_1/1413436087-9315.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-10/16/thumb/1_1/1413436087-9315.jpg</image>
      <description><![CDATA[उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने सात उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, यूपीए सरकारमध्ये मंत्री असलेले आरपीएन सिंग आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="kamal" class="imgCont" height="227" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-10/16/full/1413436087-9315.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	उत्तर प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने सात उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपने पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, यूपीए सरकारमध्ये मंत्री असलेले आरपीएन सिंग आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमरपाल मौर्य यांना उमेदवारी दिली आहे. आग्राचे माजी महापौर नवीन जैन, गाझीपूर सदरच्या माजी भाजप आमदार संगीता बलवंत बिंद, मुगलसरायच्या माजी भाजप आमदार साधना सिंह आणि मथुराचे माजी खासदार तेजवीर सिंह यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभेतील भाजपच्या सदस्यांची संख्या लक्षात घेता हे सातही उमेदवार राज्यसभेच्या सदस्यपदी निवडून येणे निश्चित आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरणे निर्माण करण्यासाठी भाजपने यूपीच्या विद्यमान नऊपैकी आठ राज्यसभा सदस्यांची तिकिटे रद्द केली आहेत. विद्यमान सदस्यांमधून केवळ सुधांशू त्रिवेदी यांनाच दुसरी संधी देण्यात आली आहे. तर अनिल डॉ.अनिल अग्रवाल, डॉ.अशोक बाजपेयी, डॉ.अनिल जैन, कांता कर्दम, सकलदीप राजभर, जीव्हीएल नरसिंह राव, हरनाथ सिंह यादव आणि विजयपाल सिंह तोमर यांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	याशिवाय बिहारमधून पक्षाच्या धरमशीला गुप्ता आणि डॉ भीम सिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या यादीत पक्षाने छत्तीसगडमधून राजा देवेंद्र प्रताप सिंह, हरियाणातून सुभाष बराला, कर्नाटकातून नारायण कृष्णसा भांडगे यांना उमेदवारी दिली आहे. उत्तराखंडमधून महेंद्र भट्ट आणि पश्चिम बंगालमधून समिक भट्टाचार्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे. </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 14 Feb 2024 13:48:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 14 Feb 2024 13:53:34 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लोकसभेसाठी ठाकरे गटाची घोडदौड, 11 उमेदवार ठरले]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/thackeray-group-race-for-lok-sabha11-candidates-decided-124020900007_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/thackeray-group-race-for-lok-sabha11-candidates-decided-124020900007_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसंबंधी जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकरे शिवसेना ठाकरे गटाने आपले 11 उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर येत ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/full/1683390099-4652.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	राज्याच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसंबंधी जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकरे शिवसेना ठाकरे गटाने आपले 11 उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यामध्ये वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर, तर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांचं नाव अंतिम करण्यात आलं असून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मधून विनायक राऊत तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	ठाकरे गटाने आतापर्यंत शिक्कामोर्तब केलेले लोकसभा उमदेवार</p>
<p>
	    शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे</p>
<p>
	    बुलढाणा - नरेंद्र खेडेकर</p>
<p>
	    ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील</p>
<p>
	    रायगड - अनंत गीते</p>
<p>
	    रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत</p>
<p>
	    दक्षिण मुंबई - अरविंद सावंत</p>
<p>
	    वायव्य मुंबई - अमोल कीर्तीकर</p>
<p>
	    संभाजीनगर -चंद्रकांत खैरे</p>
<p>
	    धाराशिव - ओमराजे निंबाळकर</p>
<p>
	    परभणी - संजय जाधव</p>
<p>
	    ठाणे - राजन विचारे</p>
<p>
	 </p>
<p>
	आगामी लोकसभा निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचं शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने ठरवलं आहे. त्यासाठी जागावाटपाचीही चर्चा सुरू आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने 48 पैकी 23 जागांची मागणी केली आहे. या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाकडून 11 जागांवर नावं फायनल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे लोकसभेसाठी ठाकरे गटाने आघाडी घेतल्याचं दिसून येतंय.</p>
<p>
	<br />
	Edited By -  Ratnadeep ranshoor</p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 09 Feb 2024 09:45:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 09 Feb 2024 09:48:43 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सेफॉलॉजी' निवडणूक अभ्यासाचे शास्त्र]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/सेफॉलॉजी-निवडणूक-अभ्यासाचे-शास्त्र-109041700087_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/सेफॉलॉजी-निवडणूक-अभ्यासाचे-शास्त्र-109041700087_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[जितेंद्र झंवर

लोकशाहीत निवडणुकीचे महत्व अनन्यसाधारण आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात निवडणूक म्हणजे एक उत्सवच असतो. लोकसभा निवडणुकीतील 543 मतदार संघात देशातील हजारपेक्षा जास्त लहान, मोठे पक्ष सहभागी होतात. या निवडणुकीत कोण जिंकणार, कोण हरणार? हे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0000'>जितेंद्र झंवर</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकशाहीत निवडणुकीचे महत्व अनन्यसाधारण आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात निवडणूक म्हणजे एक उत्सवच असतो. लोकसभा निवडणुकीतील 543 मतदार संघात देशातील हजारपेक्षा जास्त लहान, मोठे पक्ष सहभागी होतात. या निवडणुकीत कोण जिंकणार, कोण हरणार? हे प्रश्न महत्वाचे असतात. कोणत्या पक्षाला किती जागा मिळेल, कोणाचे सरकार सत्तेवर येईल, याबद्दल सर्वांना उत्सुकता असते. बदलत्या काळात निवडणुकीचे अंदाज व्यक्त करण्याचे शास्त्र विकसित झाले आहे. या शास्त्राला 'सेफोलॉजी' म्हणतात. ओपिनियन पोल्स, एक्सिट पोल्स हे त्याचेच भाग आहेत.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0904/17/images/img1090417087_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राजकीय निवडणुका आणि त्या अनुषंगाने मतदारांचा मतप्रवाहाचा तैलनिक वेध घेवून निवडणूक विश्लेषन करण्याचे शास्त्र म्हणजे 'सेफॉलॉजी' आहे. सेफोलॉजीमध्ये मानसशास्त्र विशेषत: सामाजिक मानसशास्त्राचा वेध घेतला जातो. त्यातील जनमत पाहणी (सर्व्हेक्षण) नमुनावर (सॅम्पल) अवलंबून असते. या सॅम्पलच्या माध्यमातून लोकांची मनोवृत्ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. सॅम्पलद्वारे जमा होणार्‍या माहितीचे पृथ:करण अथवा अन्वयार्थ लावूनच पाहणीचे निष्कर्ष जाहीर केले जातात. यामुळे या शास्त्रात डेटा गोळा करण्यास खूप महत्व आहे. निवडणूक निकालाची  भविष्यवाणी करण्यासाठी योग्य व अचूक माहिती गोळा करुनच ओपिनियन पोलचे निष्कर्ष जाहीर केले जातात. लोकांच्या सांगण्यात आणि करण्यात खूप फरक असतो. यामुळे वैज्ञानिक द्दष्टिने निष्कर्ष पडताळून अंदाजाचा जवळपास पोहचता येते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सेफॉलोजीच्या इतिहासात डोकविल्यास त्याची सुरवात अमेरिकेत 1935 मध्ये झाली. जार्ज गॅलप याने या शास्त्राचा शोध लावला. त्यानंतर या शास्त्राचा प्रचंड विकास झाला. अमेरिकेत जनमत पाहणी करणार्‍या अनेक संघटना उदयास  आल्या. भारतातही सेफोलॉजीचा वापर आता मोठ्या प्रमाणावर केला जातो. भारतात हे शास्त्र विकसित करण्याचे श्रेय डॉ.प्रणय रॉय आणि योगेंद्र यादव यांना दिले जाते. 1989 मध्ये प्रणय रॉय यांनी इंडिया टुडेसाठी पहिले व्यावसायिक सर्व्हेक्षण केले. त्यावेळी निवडणुकीपूर्वी, निवडणुकी दरम्यान आणि मतदानानंतर संख्या एकत्र करुन निष्कर्ष जाहीर करण्यात आले होते. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0904/17/images/img1090417087_1_2.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत हा अमेरिकेसारखा एकजिनसी देश नाही. भारतातील सामाजिक, मानसशास्त्री, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थिती भिन्न आहे. इथे अनेक धर्म, पंथ, विविध जाती, पोटजाती आणि परस्पर भिन्न जीवन जगणारे मतदार आहे. तसेच स्थानिक, व्यक्तीगत आणि प्रादेशिक हितसंबंध वेगवेगळे आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये 543 मतदार संघ, प्रत्येक मतदार संघात 20 लाखाचा जवळपास मतदार, त्यातून एका लाखास 125 मतदारांची निवड करणे हे जिकारीचे काम आहे. भारतात आता आघाड्याचा सरकार येवू लागले आहे. यामुळे मतदार विशिष्ट दुष्टकोन ठेवून मतदान करतो, असे नाही. त्यातच राजकीय पक्षांमध्ये बंडखोरीचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे अनेक ठिकाणी लढती बहुरंगी होतात. तसेच बोगस मतदान, पर्यवर्तनीय मन याचाही परिणाम निष्कर्षांवर होतो. भारतात कमी टक्के मिळालेल्या पक्षाला जास्त जागा मिळू शकतात. अधिक टक्के मते मिळवूनही कमी जागा मिळू शकतात. यामुळे मिळालेल्या जागांनाच महत्व असते. या सर्वांचा परिणाम निष्कर्ष चुकण्यावर होतो. हे टाळण्यासाठी संभाव्य मतदारांचे मत जाणून घेण्यासाठी करण्यात येणारी प्रश्नावली अचूक तयार करावी लागते. लोकसभा निवडणुकीचे सॅम्पल करतांना प्रदेश किंवा विभागानुसार वेगवेगळी प्रश्नावली तयार करावी लागते. तसेच मतांची टक्केवारी हा घटकही सेफोलॉजीच्या निष्कर्षावर परिणाम करतो. निवडणुकीत कोणता मुद्दा प्रभावी ठरतो, हे ही सेफोलॉजीत महत्वाचे असते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सेफोलॉजी हे विज्ञान आणि कला या दोघांचे मिश्रण आहे. विज्ञानाचा अभ्यास करता येतो तर कला अनुभवाने विकसित करावी लागते. या विषयाचा तज्ज्ञ असलेल्या व्यक्तीला मानसशास्त्र आणि राजकारण या दोघांचा चांगला अभ्यास हवा. तसेच प्रत्येक बाबींवर स्पष्टपणा व खरेपणा महत्वाचा असतो. नाहीतर निष्कर्ष चुकण्याची शक्यता असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नुकत्याच अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सर्वच ओपिनियन पोलचे निष्कर्ष बराक ओबामा यांच्या बाजूने येत होते. शेवटी राष्ट्रध्यक्षपदी त्यांचीच निवड होवून इतिहास निर्माण झाला. भारतात विविध टप्यांमध्ये  मतदान होत असल्याने निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या 48 तास पूर्वी ते शेवटच्या टप्याचे मतदान होईपर्यंत ओपिनियन पोलचे निष्कर्ष जाहीर करण्यास बंदी घातली आहे. यावरुन एक्झीट पोल किती महत्वाचे ठरते, हे दिसून  येते. सन 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान पूर्वीचे सर्वच ओपिनियन पोल त्रिशंकू लोकसभा दर्शवित आहेत. आता मतदानानंतरच्या ओपिनियन पोलमध्ये त्यात काही बदल होईल का? हे येत्या 13 मे रोजीच स्पष्ट  होईल. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 29 Sep 2009 19:07:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पवारांनी पदभार स्वीकारला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/पवारांनी-पदभार-स्वीकारला-109052500066_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/पवारांनी-पदभार-स्वीकारला-109052500066_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कृषीमंत्रीपदाचा पदभार सांभाळला. कृषीमंत्रीपदाची त्यांची ही सलग दुसरी टर्म आहे. देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ देण्याचे संपुआचे आश्वासन पूर्ण ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी कृषीमंत्रीपदाचा पदभार सांभाळला. कृषीमंत्रीपदाची त्यांची ही सलग दुसरी टर्म आहे. देशात अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन झाल्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ देण्याचे संपुआचे आश्वासन पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीने आपल्या जाहिरन्याम्यात प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 25 किलो तांदूळ आणि गहू तीन रुपये किलोने देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच्या पुर्ततेला प्राधान्य देणार असल्याचे पवारांनी सांगितले. त्यांनी कृषी भवनात जेष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत देशाच्या कृषी क्षेत्रातील सद्दपरिस्थितीचा आढावा घेतला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 25 May 2009 19:34:47 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मायावतींच्या हत्तीची कामगिरी मुंगीएवढी !]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मायावतींच्या-हत्तीची-कामगिरी-मुंगीएवढी-109052100064_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मायावतींच्या-हत्तीची-कामगिरी-मुंगीएवढी-109052100064_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली
मायावतींनी या निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहिलं होतं, पण त्यांच्या पक्षाने एवढी वाईट कामगिरी केली की मायावतींनी स्वप्नातही त्याची कल्पना केली नसेल. मायावतींच्या हत्तीने कामगिरी मात्र मुंगीएवढीच केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मायावतींनी या निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहिलं होतं, पण त्यांच्या पक्षाने एवढी वाईट कामगिरी केली की मायावतींनी स्वप्नातही त्याची कल्पना केली नसेल. मायावतींच्या हत्तीने कामगिरी मात्र मुंगीएवढीच केली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बसपने देशभरात ५०३ ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यात त्यांचे फक्त २१ उमेदवार निवडून आले, तेही उत्तर प्रदेशातच. त्यांच्या यशाची टक्केवारी अवघी ४.१७ आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष दुसर्‍या क्रमांकावर आहे. पासवानांच्या लोजपाने ८० जागा लढविल्या आणि स्वतःसह सगळ्यांना मातीत घेऊन गेले. एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डाव्यांचीही कामगिरी चांगली झालेली नाही. भारतीय कम्युनिस्ट पक्ष तर आता आपली राष्ट्रीय पक्ष ही ओळखही गमावण्याच्या मार्गावर आहे. या पक्षाने ८१ जागा लढविल्या आणि जिंकल्या फक्त ४. त्यांच्या यशाची टक्केवारी आहे ७.१४. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाने बिहार व झारखंड मिळून ४४ जागा लढविल्या आणि जिंकल्या फक्त ४. गेल्यावेळी त्यांच्या जागा हो्त्या २४. त्यांची यशाची टक्केवारी ९.०९ एवढीच आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>ह्रदयात महाराष्ट्र आणि नजरेसमोर राष्ट्र' ठेवलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्थाही काही फार चांगली नाही. पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहणार्‍या पवारांनी महाराष्ट्रासह अनेक राज्यात उमेदवार उभे केले होते. पण या ६५ उमेदवारांपैकी फक्त ९ निवडून येऊ शकले. त्यांच्या यशाची टक्केवारी आहे १२.८५ टक्के. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पश्चिम बंगाल व केरळ हे बालेकिल्लेही आता ढासळत चालले आहेत. या पक्षाने ८१ जागा लढविल्या आणि निवडून आले फक्त १६ उमेदवार. या यशाची टक्केवारीही १९.७५ एवढीच आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सेक्युलर जनता दलाने ३३ जागा लढविल्या आणि जिंकल्या फक्त ३. हे यश जेमतेम ९.०९ टक्के आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जयललितांच्या अखिल भारतीय अण्णा द्रमुकनेही निराशाच केली. या पक्षाने २३ जागा लढवूनही त्यांचे ९ उमेदवार जिंकले. त्यांच्या यशाची टक्केवारी ३९.१३ टक्के आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या सगळ्या पक्षात अव्वल कामगिरी केली ती करूणानिधींच्या द्रमुकने. या पक्षाने २१ जागा लढविल्या आणि १८ उमेदवार निवडून आणले. त्यांच्या यशाची टक्केवारी ८५.७१ अशी आहे. त्या खालोखाल बिजू जनता दलाची कामगिरी आहे. बीजदचे १८ पैकी १४ उमेदवार निवडून आले. ७७.७८ टक्के यश नवीन पटनाईकांच्या खात्यात जमा झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसने या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे २०६ जागा जिंकल्या. पक्षाने ४४० मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. पक्षाच्या यशाची टक्केवारी ४६.८१ आहे. भाजपने ११६ जागा जिंकल्या, पण उमेदवार मात्र ४३३ जागांवर उभे केले होते. भाजपच्या यशाची टक्केवारी २६.७९ आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 21 May 2009 17:33:57 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[यूपीएचा सरकार स्थापनेचा दावा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/यूपीएचा-सरकार-स्थापनेचा-दावा-109052000058_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/यूपीएचा-सरकार-स्थापनेचा-दावा-109052000058_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- पंधराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉग्रेस आणि यूपीएला बहुमत मिळाल्यानंतर आज कॉग्रेस संसदीय पक्षाचे नेते मनमोहन सिंग आणि यूपीए आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंधराव्या लोकसभा निवडणुकांमध्ये कॉग्रेस आणि यूपीएला बहुमत मिळाल्यानंतर आज कॉग्रेस संसदीय पक्षाचे नेते मनमोहन सिंग आणि यूपीए आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील यांच्याकडे सरकार स्थापनेचा दावा केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यूपीएच्या पाठीशी 322 खासदारांचे पाठबळ असल्याचे या दाव्यात नमूद करण्यात आले असून, मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी विविध पक्षाच्या पाठिंब्याचे पत्र राष्ट्रपतींना सोपवले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अवघ्या दोन तासात आता याचा निर्णय राष्ट्रपती घेणार असून, यूपीएला भक्कम समर्थन असल्याने मनमोहन सरकार स्थापन होणे ही केवळ आता औपचारिकता मानली जात आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रपतींना पत्र सोपवल्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पत्रकारपरिषद घेत सरकार स्थापनेचा दावा केला. यानंतर आता बसपा आणि सपा या दोनही पक्षांना एकत्र सत्ताधारी पक्षाच्या बाकावर पहायला मिळणार आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 20 May 2009 19:10:11 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मनमोहन यांचा शुक्रवारी शपथविधी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मनमोहन-यांचा-शुक्रवारी-शपथविधी-109051900065_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मनमोहन-यांचा-शुक्रवारी-शपथविधी-109051900065_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[संपुआ संसदीय आघाडीचे नेते मनमोहन सिंह येत्‍या 22 मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मंगळवारी संपुआ संसदीय समितीने मनमोहन सिंह यांना आपला नेता निश्चित केले. बुधवारी होणार असलेल्‍या बैठकीत कॅबिनेटमध्‍ये मंत्र्यांच्‍या समावेशाबाबत निर्णय घेतला ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>संपुआ संसदीय आघाडीचे नेते मनमोहन सिंह येत्‍या 22 मे रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मंगळवारी संपुआ संसदीय समितीने मनमोहन सिंह यांना आपला नेता निश्चित केले. बुधवारी होणार असलेल्‍या बैठकीत कॅबिनेटमध्‍ये मंत्र्यांच्‍या समावेशाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंगळवारी झालेल्‍या बैठकीत सोनिया गांधी यांची सत्ताधारी संसदीय आघाडीच्‍या अध्‍यक्षपदी निवडण्‍यात आले आहे. तर प्रणव मुखर्जी यांना लोकसभेत पक्ष नेता पदी निवडण्‍यात आले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 19 May 2009 17:42:36 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जनतेचा विश्वास सार्थ ठरवू- सोनिया]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/जनतेचा-विश्वास-सार्थ-ठरवू-सोनिया-109051900059_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/जनतेचा-विश्वास-सार्थ-ठरवू-सोनिया-109051900059_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- जनेतेने पुन्हा एकदा कॉग्रेस आघाडीला बहुमत देत सत्ता दिली असून, पक्षाने जनतेला दिलेली सर्व आश्वासनं पाळू आणि जनतेचा विश्वास सार्थ ठरवू असे मत कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>जनेतेने पुन्हा एकदा कॉग्रेस आघाडीला बहुमत देत सत्ता दिली असून, पक्षाने जनतेला दिलेली सर्व आश्वासनं पाळू आणि जनतेचा विश्वास सार्थ ठरवू असे मत कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉग्रेस पक्ष नेतेपदी आज पुन्हा एकदा मनमोहन सिंग यांची निवड करण्यात आली असून, संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनियांची नियुक्ती करण्यात आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यानंतर बोलताना सोनिया यांनी जनतेचे आभार मानत आता सरकार जनतेला दिलेली आपली सर्व आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करणार असल्याचे त्या म्हणाल्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉग्रेसच्या हातात सत्ता असल्याने आता जनतेचे भविष्य सुरक्षित असून, पक्षाने जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर दिल्यानेच हा विजय मिळाल्याचे त्या म्हणाल्या.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 19 May 2009 15:55:58 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अडवानींचा उत्तराधिकारी कोण?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/अडवानींचा-उत्तराधिकारी-कोण-109051700050_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/अडवानींचा-उत्तराधिकारी-कोण-109051700050_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
लोकसभा निवडणुकीत पार तोंडावर पडलेल्या भाजपला आता नेतृत्वाचा प्रश्न भेडसावतो आहे. पंतप्रधानपदाची अडवानींची इच्छा अपूर्ण राहिल्यानंतर आता त्यांना निवृत्तीचे वेध लागले आहेत. त्यामुळे आता पुढील काळात लोकसभेत पक्षाचे नेतृत्व कोण करेल हा नवा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा निवडणुकीत पार तोंडावर पडलेल्या भाजपला आता नेतृत्वाचा प्रश्न भेडसावतो आहे. पंतप्रधानपदाची अडवानींची इच्छा अपूर्ण राहिल्यानंतर आता त्यांना निवृत्तीचे वेध लागले आहेत. त्यामुळे आता पुढील काळात लोकसभेत पक्षाचे नेतृत्व कोण करेल हा नवा प्रश्न उभा ठाकला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वाजपेयीनंतर पूर्णपणे पक्षाची सुत्रे ताब्यात घेणार्‍या अडवानींनी स्वतःलाच पीएम इन वेटिंग असे या निवडणुकीपूर्वी जाहिर केले होते. पण आता त्यांची इच्छा अपूर्ण झाल्याने त्यांनी निवृत्तीचा मार्ग धरण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्यांच्यानंतर त्यांची जागा कोणाला द्यावी हा भाजपसमोरचा प्रश्न आहे. पक्षाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी अडवानींनाच या पदावर रहावे असे सुचवले आहे. पण त्याचवेळी पक्षात्या अतृप्तांच्या इच्छाही जागृत झाल्या आहेत. मुरली मनोहर जोशींनी ही जबाबदारी पेलायला आपण तयार असल्याचे म्हटले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अडवानींनी स्वतःहून निवृ्तीचा मार्ग धरून नवा आदर्श उभा केला आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. दुसरीकडे भाजपची मातृसत्ता असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही यात हस्तक्षेप करायला सुरवात केली आहे. भाजपला आपले नेतृत्व, अजेंडा व कार्यप्रणाली यावर पुनर्विचार करायला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. निकालानंतर काही प्रमुख संघ नेत्यांनी अडवानींशी चर्चा केल्याचे समजते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जोशींच्या व्यतिरिक्त खुद्द राजनाथसिंह, जसवंत सिंह व सुषमा स्वराज हेही निवडणूक जिंकले आहेत. त्यामुळे लोकसभेत पक्षाचे नेतृत्व करायला हेही तयार आहेत. पण सध्या तरी अडवानींची समजूत काढली जाईल. ते नाहीच तयार झाले, तर मग वरीलपैकी कुणाची तरी निवड करण्यात येईल. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 17 May 2009 22:25:06 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मेरा सुंदर सपना 'टूट' गया!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मेरा-सुंदर-सपना-टूट-गया-109051700052_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मेरा-सुंदर-सपना-टूट-गया-109051700052_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालाने अनेकांची स्वप्ने चक्काचूर झाली आहेत आणि ही स्वप्ने पाहणार्‍यांना जमिनीवर आणून ठेवले आहे. 

भाजपचे 'पीएम इन वेटिंग' लालकृष्ण अडवानी हे या रांगतले पहिले. अडवानींचे हे स्वप्न आता स्वप्नच ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालाने अनेकांची स्वप्ने चक्काचूर झाली आहेत आणि ही स्वप्ने पाहणार्‍यांना जमिनीवर आणून ठेवले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपचे 'पीएम इन वेटिंग' लालकृष्ण अडवानी हे या रांगतले पहिले. अडवानींचे हे स्वप्न आता स्वप्नच राहिल्याचे दिसते आहे. ते पूर्ण होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यांच्याशिवाय या शर्यतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राजद प्रमुख लालू यादव, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती, लोजपाचे रामविलास पासवान व माकप नेता प्रकाश करात यांची नावे होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अडवानींनी मनमोहनसिंग यांना निवडणुकीच्या प्रचारसभांत 'कमकुवत पंतप्रधान' असे हिणवून आपल्या इच्छेला बळकटी दिली होती. दुसरीकडे 'ह्रदयात महाराष्ट्र' ठेवणार्‍या शरद पवारांनी कायमच 'नजरेसमोर राष्ट्र' ठेवले होते. पण कॉंग्रेसला भरभरून दान देणार्‍या मतदारांना पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रातही तोंडावर आपटवले आहे. पवारांनी या पदासाठी चांगलीच 'फिल्डिंग' लावली होती. शिवसेनेसारख्या एरवी 'जातीयवादी' असलेल्या पक्षाचा पाठिंबा घ्यायलाही ते तयार झाले होते. पण त्यांचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव, लोजपाचे रामविलास पासवान, सपाचे मुलायमसिंह यादव या सगळ्यांनी एकत्र येऊन चौथी आघाडी बनवली. लालूंनी आपणही या पदासाठी तयार असल्याचे सांगितले. पण दुर्देव. ही आघाडी पार कोसळली. मायावतींनी तर आपल्याला पंतप्रधान म्हणून जाहीर करण्याचे तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांना सांगितले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्या या पदासाठी प्रयत्नशील होत्या. पण निकाल असे काही आले की त्यांची इच्छा मनातच राहिली. प्रकास करात यांनी आपण या शर्यतीत नाही, असे कितीदाही सांगितले तरी त्यांची इच्छा अप्रत्यक्षपणे का होईना होतीच, हेही जाणवत होते. पण मतदारांनी डाव्यांना बंगाल आणि केरळमध्येही आडवे पाडल्यानंतर या पंतप्रधानपदाच्या उमेदवारांची तोंडेच बंद झाली आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 17 May 2009 21:13:15 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मंत्रिमंडळातून लालूंचा पत्ता कापण्याची शक्यता]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मंत्रिमंडळातून-लालूंचा-पत्ता-कापण्याची-शक्यता-109051700060_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मंत्रिमंडळातून-लालूंचा-पत्ता-कापण्याची-शक्यता-109051700060_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
नव्या सरकारमधून विद्यमान रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता असून मुलायमसिंह यांच्या समाजवादी पक्षालाही दूर ठेवण्यात येणार असल्याचे समजते. नव्या मंत्रिमंडळात कॉंग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी केलेल्या पक्षांनाच ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>नव्या सरकारमधून विद्यमान रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांचा पत्ता कापला जाण्याची शक्यता असून मुलायमसिंह यांच्या समाजवादी पक्षालाही दूर ठेवण्यात येणार असल्याचे समजते. नव्या मंत्रिमंडळात कॉंग्रेसशी निवडणूक पूर्व आघाडी केलेल्या पक्षांनाच प्राधान्य देण्याचे कॉंग्रेसने ठरविले असल्याचे संकेत आहेत.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसच्या कार्यकारी समितीची आज बैठक झाली. तीत निवडणूक निकालावर चर्चा करण्यात आली. पण त्यात लालू किंवा मुलायम यांचा उल्लेख झाला नाही. अर्थात मंत्रिमंडळ बनविण्यासंदर्भात मंगळवारी निवडणूकपूर्व युतीत सहभागी असलेल्या द्रमुक, तृणमुल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याशी बैठक घेऊन  चर्चा करण्याचे ठरविण्यात आले. लालू, मुलायम व पासवान यांनी कॉंग्रेसपासून फारकत घेत चौथी आघाडी स्थापन केली आणि प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र तोंडावर आपटले. त्यामुळे त्यांच्याविषयीचा निर्णय युपीएत राहूनच निवडणूक लढविलेल्या पक्षांशी चर्चा करून घेण्यात येणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>युपीएला नव्या लोकसभेत २६१ जागा मिळाल्या असून बहूमतासाठी त्यांना अवघ्या ११ जागांची गरज आहे. पण समाजवादी पक्ष आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे अध्यक्ष देवेगौडा यांनी कॉंग्रेसला पाठिंबा देऊ केला आहे. पण त्रासदायक ठरणार्‍या समाजवादी पक्षाला सत्तेपासून दूरच ठेवावे असे पक्षात मत आहे. पण यासंदर्भात बैठकीत काहीही चर्चा झाली नाही, असे पक्षाचे प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसरीकडे राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मंत्रिमंडळातच रहाण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. पण अर्थात, यासंदर्भातील निर्णय कॉंग्रेस घेणार आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 17 May 2009 21:09:23 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ममतांनी उखडला डाव्यांचा तंबू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/ममतांनी-उखडला-डाव्यांचा-तंबू-109051700059_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/ममतांनी-उखडला-डाव्यांचा-तंबू-109051700059_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली
तृणमूल कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या युतीने पश्चिम बंगालमध्ये जे वादळ आणले, त्यात डाव्यांचा पार पालापाचोळा करून टाकला. बंगाल व केरळ या दोन्ही बालेकिल्ल्यात डाव्यांना ३४ जागा गमवाव्या लागल्या.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>तृणमूल कॉंग्रेस व कॉंग्रेसच्या युतीने पश्चिम बंगालमध्ये जे वादळ आणले, त्यात डाव्यांचा पार पालापाचोळा करून टाकला. बंगाल व केरळ या दोन्ही बालेकिल्ल्यात डाव्यांना ३४ जागा गमवाव्या लागल्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माकपचे उपनेते मोहम्मद सलीम, रूपचंद पाल, हनान मुल्ला, अनिल बसू, तडित बरन तोपदार हे बडे नेते यावेळी लोकसभेत जाऊ शकले नाहीत. मुल्ला व पाल आठ वेळा, बसू सातवेळा तर तोपदार सहा वेळा निवडून आले होते. माकचे ज्येष्ठ नेते वासुदेव आचार्य तेवढे नवव्यांदा लोकसभेत पोहोचू शकले. गेल्यावेळी बीरभूमहून विजयी झालेले रामचंद्र डोम यावेळी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांच्या बोलपूर मतदारसंघातून सलग सातव्यांदा लोकसभेत पोहोचले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण बाकी डाव्यांची सत्ता उखडली गेली. माकपला एकट्या बंगालमध्ये १७ जागा गमवाव्या लागल्या. केरळमध्ये ८ जागांचे नुकसान झाले. माकपने गेल्या निवडणुकीत बंगालमधील ४२ पैकी २६ व केरळमधील २० पैकी १२ जागा जिंकल्या होत्या. दोन्ही राज्यात मिळून ६२ पैकी ५० जागा माकप, भाकप, फॉरवर्ड ब्लॉक व रिव्होल्युशनरी सोशलिस्ट पक्षाच्या ताब्यात गेल्या होत्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यावेळी भाकपने केरळमध्ये गेल्यावेळच्या तिनही जागा गमवल्या. बंगालमध्ये भाकप, आरएसपी यांना एक व फॉरवर्ड ब्लॉकला दोन जागांचे नुकसान झेलावे लागले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 17 May 2009 20:43:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राष्ट्रपतींनी केली कायदेतज्ज्ञांशी चर्चा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/राष्ट्रपतींनी-केली-कायदेतज्ज्ञांशी-चर्चा-109051700058_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/राष्ट्रपतींनी-केली-कायदेतज्ज्ञांशी-चर्चा-109051700058_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली
राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी नव्या सरकार स्थापनेसंदर्भात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आज त्यांनी माजी सॉलिसिटर जनरल व प्रसिद्ध विधिज्ञ सोली सोराबजी यांच्याशी चर्चा केली. काल त्यांनी माजी सॉलिसिटर जनरल अशोक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी नव्या सरकार स्थापनेसंदर्भात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आज त्यांनी माजी सॉलिसिटर जनरल व प्रसिद्ध विधिज्ञ सोली सोराबजी यांच्याशी चर्चा केली. काल त्यांनी माजी सॉलिसिटर जनरल अशोक देसाई यांच्याशीही चर्चा केली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्यान, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सोमवारी सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलावली असून  तीत लोकसभा भंग करण्याचा व मंत्रिमंडळाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यानंतर ते राष्ट्रपती भवनात जातील व पदाचा राजीनामा देतील. यानंतर संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीतर्फे राष्ट्रपतींकडे सरकार बनविण्याचा दावा करण्यात येईल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 17 May 2009 20:34:15 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अडवानींच्या नेतृत्वासाठी उमांचा आग्रह]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/अडवानींच्या-नेतृत्वासाठी-उमांचा-आग्रह-109051700057_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/अडवानींच्या-नेतृत्वासाठी-उमांचा-आग्रह-109051700057_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली
लालकृष्ण अडवानी यांनीच लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर रहावे असे आवाहन भारतीय जनशक्तीच्या नेत्या साध्वी उमा भारती यांनी केले आहे. बाकीच्या नेत्यांनी अडवानींची समजूत काढावी अशीही सूचना त्यांनी केली आहे. उमांनी आज अडवानींची भेट घेऊन आपले ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लालकृष्ण अडवानी यांनीच लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर रहावे असे आवाहन भारतीय जनशक्तीच्या नेत्या साध्वी उमा भारती यांनी केले आहे. बाकीच्या नेत्यांनी अडवानींची समजूत काढावी अशीही सूचना त्यांनी केली आहे. उमांनी आज अडवानींची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अडवानी हेच सर्वमान्य नेता आहेत . त्यांच्यासारखा नेता दुसरा नाही हे लक्षात घेऊन सद्यपरिस्थितीत त्यांनी हे पद सोडू नये असे उमांचे म्हणणे आहे. यापूर्वी पराभूत झालेल्या निवडणुकांत कॉंग्रेसच्या नेत्यांनीही पद सोडले नव्हते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 17 May 2009 20:28:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चिदंबरम यांचा दुसर्‍या क्रमांकाचा निसटता विजय]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/चिदंबरम-यांचा-दुसर्‍या-क्रमांकाचा-निसटता-विजय-109051700055_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/चिदंबरम-यांचा-दुसर्‍या-क्रमांकाचा-निसटता-विजय-109051700055_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[चेन्नई 
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व केंद्रिय गृहमंत्री पी. चिदंबरम लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूत सर्वांत कमी मतांनी जिंकणारे दुसर्‍या क्रमांकाचे उमेदवार ठरले आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व केंद्रिय गृहमंत्री पी. चिदंबरम लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूत सर्वांत कमी मतांनी जिंकणारे दुसर्‍या क्रमांकाचे उमेदवार ठरले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दक्षिण शिवगंगा मतदारसंघातून विजयी झालेल्या चिदंबरम यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अभाद्रमुकचे के.आर.एस. राजकन्नप्पन यांचा ३३५४ मतांनी पराभव केला. यापूर्वीच्या सर्व निवडणुकांत चिदंबरम बहूमताने विजयी होत होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सर्वांत कमी मतांनी जिंकण्याचा 'विक्रम' मात्र तमिळनाडूतील विल्लुरपरम लोकसभा मदारसंघातून विजयी झालेल्या अण्णाद्रमुकच्या एम. आनंदन यांच्या नावे आहे. त्यांनीप्रतिस्पर्धी व्हि.सी.केच्या के. के. सामीदुराई यांना २७९७ मतांनी पराभूत केले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 17 May 2009 19:42:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सुप्रियांना शरद पवारांपेक्षा जास्त मते]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/सुप्रियांना-शरद-पवारांपेक्षा-जास्त-मते-109051700054_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/सुप्रियांना-शरद-पवारांपेक्षा-जास्त-मते-109051700054_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे राज्यात सर्वाधिक म्हणजे ३ लाख ३६ हजार ८३१ मतांनी विजयी झाल्या, तर याच पक्षाचे संजय दिना पाटील सर्वांत कमी मतांनी विजयी झाले. विशेष म्हणजे सुप्रियांना पिता शरद पवार ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे राज्यात सर्वाधिक म्हणजे ३ लाख ३६ हजार ८३१ मतांनी विजयी झाल्या, तर याच पक्षाचे संजय दिना पाटील सर्वांत कमी मतांनी विजयी झाले. विशेष म्हणजे सुप्रियांना पिता शरद पवार यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुप्रियांना ४ लाख ८७ हजार ८२७ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या कांता नलावडे यांना १ लाख ५० हजार ९९६ मते मिळाली. उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दीन पाटील यांना २ लाख १३ हजार ५०५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे किरीट सोमय्या यांना २ लाख १० हजार ५७२ मते मिळाली. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 17 May 2009 19:27:24 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आठवलेंनी फोडले कॉंग्रेसवर खापर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/आठवलेंनी-फोडले-कॉंग्रेसवर-खापर-109051700053_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/आठवलेंनी-फोडले-कॉंग्रेसवर-खापर-109051700053_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
शिर्डीतून झालेल्या पराभवाचे खापर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कॉंग्रेसवर फोडले आहे. त्यासाठीच त्यांनी आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>शिर्डीतून झालेल्या पराभवाचे खापर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कॉंग्रेसवर फोडले आहे. त्यासाठीच त्यांनी आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराची मदत केली असा आरोप करून, आपल्याच माणसांनी दगा दिल्याची खंत व्यक्त केली. त्याचवेळी आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दलित मतांची गरज पडेल, हे त्यांनी विसरून चालणार नाही, असा इशाराही दिला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसनेच्या भाऊसाहेब वाघचौरेंनी आठवलेंचा पराभव केला. आठवले १९९८ पासून खासदार आहेत. मुंबईनंतर आठवले पंढरपूरहून निवडणूक लढवत होते. पण यावेळी पंढरपूर राखीव झाल्याने त्यांना शिर्डीहून निवडणूक लढवावी लागली होती. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 17 May 2009 19:21:25 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चार पक्षांचे अध्यक्ष लोकसभेबाहेर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/चार-पक्षांचे-अध्यक्ष-लोकसभेबाहेर-109051700051_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/चार-पक्षांचे-अध्यक्ष-लोकसभेबाहेर-109051700051_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
पंधराव्या लोकसभेत अकरा राजकीय पक्षांचे अध्यक्ष निवडून आले आहेत. मात्र, चार पक्षांच्या अध्यक्षांना या सभागृहात जागा करता आलेली नाही.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंधराव्या लोकसभेत अकरा राजकीय पक्षांचे अध्यक्ष निवडून आले आहेत. मात्र, चार पक्षांच्या अध्यक्षांना या सभागृहात जागा करता आलेली नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी, भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार, राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव, संयुक्त जनता दलाचे शरद यादव, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे एच. डी. देवेगौडा, तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी, तेलंगाणा राष्ट्र समितीचे के. चंद्रशेखर राव, झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन व हरियाणा जनहित कॉंग्रेसचे भजनलाल हे निवडून आले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान, एम. डी.एम.के. चे अध्यक्ष रामदास, पीएमकेचे अध्यक्ष वायको, रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले हे मात्र पराभूत झाले आहेत.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 17 May 2009 18:49:24 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राज्यातील महिला खासदारांची संख्या घसरली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/राज्यातील-महिला-खासदारांची-संख्या-घसरली-109051700049_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/राज्यातील-महिला-खासदारांची-संख्या-घसरली-109051700049_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महिलांचे प्रतिनिधित्व घसरले आहे. जेमतेम तीनच महिला ही निवडणूक जिंकू शकल्या. गेल्या निवडणुकीत ही संख्या सहा होती.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महिलांचे प्रतिनिधित्व घसरले आहे. जेमतेम तीनच महिला ही निवडणूक जिंकू शकल्या. गेल्या निवडणुकीत ही संख्या सहा होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात लोकसभेच्या ४८ जागांसाठी ८१९ उमेदवार यावेळी उतरले होते. त्यात ५५ महिला होत्या. यातल्या तिघीच लोकसभेत पोहोचू शकल्या. गेल्या निवडणुकीत तुलनने २९ महिलाच उमेदवार होत्या. पण निवडून गेल्या पाच. त्यानंतर सुनील दत्त यांच्या मृत्यूनंतर उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत श्री. दत्त यांची कन्या प्रिया विजयी झाल्याने या महिलांची संख्या सहावर गेली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यावेळी उत्तर मध्य मुंबईतून प्रिया दत्त, बारामतीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुप्रिया सुळे, यवतमाळ-वाशिममधून शिवसेनेच्या भावना गवळी या विजयी झाल्या आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणूक पराभूत झालेल्या प्रमुख महिलांत केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री सूर्यकांता पाटील (हिंगोली), हातकणंगलेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विद्यमान खासदार निवेदिता माने यांचा समावेश आहे. लातूरमधून गेल्यावेळी निवडून गेलेल्या भाजपच्या रूपाताई निलंगेकर यांनी निवडणूक लढवली नाही. </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 17 May 2009 18:18:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[तिसऱ्या आघाडीची बैठक रद्द]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/तिसऱ्या-आघाडीची-बैठक-रद्द-109051700041_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/तिसऱ्या-आघाडीची-बैठक-रद्द-109051700041_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- निवडणूक निकालांवर चर्चा करण्यासाठी तिसऱ्या आघाडीने सोमवारी बोलावलेली आपली बैठक रद्द केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणूक निकालांवर चर्चा करण्यासाठी तिसऱ्या आघाडीने सोमवारी बोलावलेली आपली बैठक रद्द केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणूकीत तिसऱ्या आघाडीला मोठा फटका बसला असून, परंपरागत गड असलेल्या पश्चिम बंगालमध्येही डाव्यांना पराभवाचे पाणी चाखावे लागले आहे. यानंतर पुढील रणनिती ठरवण्यासाठी डाव्या पक्षांनी सोमवारी आघाडीतील सर्व पक्षांची बैठक बोलावली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रिव्होल्यूशनरी सोशालिस्ट पार्टी ( आर एस पी) चे सरचिटणीस टी जे चंद्रचूडन यांनी आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाल्यानंतर सोमवारची बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती दिली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 17 May 2009 15:10:39 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉंग्रेसची आता सरकार बनविण्याची तयारी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कॉंग्रेसची-आता-सरकार-बनविण्याची-तयारी-109051600085_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कॉंग्रेसची-आता-सरकार-बनविण्याची-तयारी-109051600085_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यानंतर आता कॉंग्रेसने सरकार बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सत्तारूढ संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या सरकारबाहेरील धर्मनिरपेक्ष पक्षांनाही आपल्यासोबत येण्याचे निमंत्रण दिले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यानंतर आता कॉंग्रेसने सरकार बनविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सत्तारूढ संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच्या सरकारबाहेरील धर्मनिरपेक्ष पक्षांनाही आपल्यासोबत येण्याचे निमंत्रण दिले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व राहूल गांधी यांनी या यशाचे श्रेय जनता जनार्दनाला दिले आहे. त्याचवेळी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे असतील, असेही सोनियांनी स्पष्ट केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बिहारमध्ये कॉंग्रेसच्या विरोधात लढलेला लालूंचा राजद व रामविलास पासवानांचा लोकजनशक्ती पक्ष हे याहीवेळा कॉंग्रेसबरोबर असतील काय असे विचारले असता, यांच्यासह जे धर्मनिरपेक्ष पक्ष येण्यास तयार असतील, त्यांना आम्ही बरोबर घेण्यास तयार आहोत, असे पक्षाचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजप व शिवसेनेशी संबंध नसेल त्या पक्षाला आम्ही धर्मनिरपेक्ष असे मानतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समाजवादी पक्षाने गेल्यावेळी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. यावेळी  त्यांचा पाठिंबा घेणार काय असे विचारले असता, आता हे मुलायम यांनी ठरवायचे आहे, असे त्यांनी सांगितले. आम्ही कोणत्याही पक्षाला एकटे सोडलेले नाही, असे स्पष्ट करून डावेही आपल्यसाठी अजूनही अस्पृश्य नाही, हे त्यांनी सांगितले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 20:35:57 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चिदंबरम आधी पराभूत मग विजयी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/चिदंबरम-आधी-पराभूत-मग-विजयी-109051600052_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/चिदंबरम-आधी-पराभूत-मग-विजयी-109051600052_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[तमिळनाडूतील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम पराभूत झाल्याचे वृत्त आधी आले होते. मात्र, नंतर ते विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>तमिळनाडूतील शिवगंगा लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम पराभूत झाल्याचे वृत्त आधी आले होते. मात्र, नंतर ते विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याआधी अभाद्रमुकचे राजा कन्नपन यांचा तीन हजाराने विजय झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, चिदंबरम यांनी फेरमोजणी करण्याची मागणी केली होती. ती मान्य करून मतांची फेरमोजणी केल्यानंतर चिदंबरम विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या निकालानंतर अभाद्रमुकचे व कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यामुळे मतमोजणीचे काम थांबवावे लागले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 20:18:27 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ओरीसामध्ये बीजदची 'हॅटट्रिक']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/ओरीसामध्ये-बीजदची-हॅटट्रिक-109051600084_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/ओरीसामध्ये-बीजदची-हॅटट्रिक-109051600084_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[भुवनेश्वर 
ओरीसा विधानसभेत ४५ जागा जिंकून व ४० जागांवर आघाडी घेत बिजू जनता दलाने पुन्हा एकदा सरकार बनविण्यात आघाडी घेतली आहे. ओरीसात सलग तिसर्‍यांदा सरकार बनविणारे नवीन पटनाईक पहिलेच मुख्यमंत्री होतील.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>ओरीसा विधानसभेत ४५ जागा जिंकून व ४० जागांवर आघाडी घेत बिजू जनता दलाने पुन्हा एकदा सरकार बनविण्यात आघाडी घेतली आहे. ओरीसात सलग तिसर्‍यांदा सरकार बनविणारे नवीन पटनाईक पहिलेच मुख्यमंत्री होतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात कॉंग्रेसने सात मतदारसंघात विजय मिळवला असून २१ ठिकाणी आघाडी घेतली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा मतदारसंघात बीजदने तेरा जागांवर आघाडी घ ेतली आहे. पक्षाचे साथीदार असलेल्या भाकपने एका जागेवर आघाडी घेतली आहे. याशिवाय सहा ठिकाणी कॉंग्रेसचा विजय पक्का आहे. भाजपला या निवडणुकीत मोठा झटका बसला असून फक्त तीन विधानसभा मतदारसंघात त्यांना विजय मिळाला आहे. बारा ठिकाणी ते आघाडीवर आहेत. गेल्या वेळी पक्षाचे ३२ आमदार होते.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 20:09:06 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राज्यात कॉंग्रेसला 'सोनिया'चे यश]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/राज्यात-कॉंग्रेसला-सोनिया-चे-यश-109051600082_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/राज्यात-कॉंग्रेसला-सोनिया-चे-यश-109051600082_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई
लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने देशातील जनतेच्या सुरात सुर मिसळत कॉंग्रेसला संधी दिली आहे. यंदा कॉंग्रेसने मागच्या संख्येत चारची भर घालत १७ जागा पटकावून कामगिरी सुधारली आहे. तर पंतप्रधानपदाचे स्वप्न पहात असलेला या पक्षाचा साथीदार राष्ट्रवादी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने देशातील जनतेच्या सुरात सुर मिसळत कॉंग्रेसला संधी दिली आहे. यंदा कॉंग्रेसने मागच्या संख्येत चारची भर घालत १७ जागा पटकावून कामगिरी सुधारली आहे. तर पंतप्रधानपदाचे स्वप्न पहात असलेला या पक्षाचा साथीदार राष्ट्रवादी कॉंग्रेसला जेमतेम ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादीला एक जागा गमवावी लागली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपला यावेळी चांगलाच फटका बसला असून गेल्या वेळी १४ जागा जिंकणार्‍या भाजपला यावेळी ९ जागांपर्यंतच मजल मारता आली आहे. त्या तुलनेत शिवसेनेने उजवी कामगिरी करून ११ जागा मिळवल्या आहेत. मात्र, मागच्यापेक्षा त्यांना एक जागा कमीच आहे. शिवसेना आणि भाजप दोघांनाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठा फटका बसला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक येथे मनसे उमेदवाराने युतीला पडणारी मोठी मते खाल्ली असून त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग सोपा झाला. तीन ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाले.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा येथून तीन लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले. त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या पवारांच्या पारंपरिक बारामती मतदारसंघातून सहज विजयी झाल्या. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल भंडार्‍यातून तर बीडमधून भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे विजयी झाले. नागपूरहून केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार व रामटेकमधून मुकूल वासनिक विजयी झाले. पुण्यातून सुरेश कलमाडींनीही विजयाला गवसणी घातली. नाशिकमधून उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे प्रयत्न अखेर कामास आले आणि पुतण्याला विजीय करण्यात ते यशस्वी ठरले. इथे मनसेचा उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर राहिला. शिवसेनेला तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित नंदुरबारहून कडवी लढत देत अखेर नवव्यांदा लोकसभेत जाऊन पोहोचले आहेत. नारायण राणे यांनीही चिरंजीव नितिस राणे यांना लोकसभेत पाठविले आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांना पराभव पहावा लागला आहे. मात्र कोकणातील अन्य एका जागेवर कॉंग्रेसच्या अल्पसंख्याक खात्याचे विद्यमान मंत्री ए. आर. अंतुले यांना शिवसेनेचे अनंत गीते यांना पराभूत केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>छत्रपती शिवरायांच्या वंशजांपैकी उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या तिकीटावर सातार्‍यातून सहज विजयी झाले. मात्र कोल्हापूरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच बंडखोर उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार संभाजीराजे भोसलेंना अस्मान दाखवले. शेजारच्या सांगलीतही महसूलमंत्री पतंगराव कदम यांनी थयथयाट करूनही वसंतदादांचे नातू प्रतीक पाटील पुन्हा एकदा विजयी झाले. हातकणंगलेत विद्यमान खासदार निवेदिता माने यांना पराभव पहावा लागला. स्वाभीमानी संघटनेचे राजू शेट्टी येथे विजयी झाले. पालघरमधून बहूजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी विद्यमान खासदार दामू शिंगडा यांना पराभूत केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>पक्षीय बलाबल असे</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस- १७</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रवादी कॉंग्रेस-८</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसेना-११</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजप ९</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इतर- ३</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 19:47:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कहीं खुशी कहीं गम]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कहीं-खुशी-कहीं-गम-109051600081_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कहीं-खुशी-कहीं-गम-109051600081_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
लोकसभा निवडणुकीच्या निकालाने यावेळी अनेक उलथापालथी घडविल्या. अनेक बड्या नेत्यांनी सहज विजय मिळवला, तर अनेकांना पराभवाचे तोंड पहावे लागले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा निवडणुकीच्या निकालाने यावेळी अनेक उलथापालथी घडविल्या. अनेक बड्या नेत्यांनी सहज विजय मिळवला, तर अनेकांना पराभवाचे तोंड पहावे लागले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या निवडणुकीत सर्वांत जास्त चर्चेत राहिलेले भाजपचे नेते वरूण गांधी यांनी पीलभीतमधून विजय मिळवला. शिवाय त्यांच्या मातोश्री मेनका गांधी या मतदार संघ बदलूनही आवला येथून विजयी झाल्या. गांधी घराणेही या निवडणुकीत विजयी ठरले. सोनिया गांधी व राहूल अनुक्रमे रायबरेली व अमेठीमधून विजयी झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>युपीएच्या मंत्रिमंडळात केंद्रिय मंत्री असलेले लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांना मात्र हाजीपूरमधून पराभव पत्करावा लागला. एकदा त्यांनी याच जागेवरून पाच लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवत विक्रम केला होता. यावेळी मात्र संयुक्त जनता दलाचे रामसुंदर दास यांनी पासवान यांना ३७ हजार ९५४  मतांनी अस्मान दाखवले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वाराणसीत भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी समाजवादी पक्षाचे गुंड उमेदवार मुख्तार अन्सारी यांना आडवे पाडले. गेल्या वेळी अलाहाबादमधून पराभूत झालेल्या जोशींनी यावेळी मतदारसंघ बदलला होता. भाजपचे 'बोलभांड' नेते व माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्धू अमृतसरमधून व अभिनेता कम नेता शत्रुघ्न सिन्हा पाटणासाहिबमधून लोकसभेत जाण्यात यशस्वी ठरले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्य प्रदेशातून छिंदवाडा येथून केंद्रीय मंत्री कमलनाथ विजयी झाले, र बिहारमधील सारण येथून रेल्वेमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव हे भाजपचे राजीवप्रसाद रूडी यांचा पराभव करून विजयी झाले. संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांनी मधेपुराची जागा राखली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह यांनी झालावडमधून विजय मिळवला. तर उत्तर प्रदेशमधील चर्चित लढत ठरलेल्या रामपूरहून अभिनेत्री जयाप्रदा प्रचंड विरोधातही लोकसभेत जाण्यात यशस्वी ठरल्या. याच मतदारसंघात भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नकवी तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 19:30:17 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जसवंतसिहांमुळे बंगालमध्ये उगवले कमळ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/जसवंतसिहांमुळे-बंगालमध्ये-उगवले-कमळ-109051600080_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/जसवंतसिहांमुळे-बंगालमध्ये-उगवले-कमळ-109051600080_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
राजस्थानातून थेट पश्चिम बंगालमध्ये गेलेल्या जसवंतसिंहांनी दार्जिलिंगमध्ये विजय मिळवून डाव्यांच्या बंगालमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलविले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राजस्थानातून थेट पश्चिम बंगालमध्ये गेलेल्या जसवंतसिंहांनी दार्जिलिंगमध्ये विजय मिळवून डाव्यांच्या बंगालमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलविले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लष्करातील माजी अधिकारी असलेले जसवंतसिंह भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्यसभेत ते विरोधी पक्षनेतेही होते. गेल्या वेळी राजस्थानातून ते निवडणूक हरले होते. मात्र, पक्षाने त्यांना राज्यसभेत जाण्याची संधी देत तेथील विरोधी पक्षनेतेपदही दिले होते. यावेळी ते निवडणूक लढविण्यासाठी  पश्चिम बंगालमध्ये गेले होते. त्यांनी मार्क्सवादी नेते जी. बेश यांना दोन लाख ५३ हजार मतांनी पराभूत केले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 19:03:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अडवाणींना लागले निवृत्तीचे वेध]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/अडवाणींना-लागले-निवृत्तीचे-वेध-109051600079_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/अडवाणींना-लागले-निवृत्तीचे-वेध-109051600079_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- निवडणूकीत आपण पराभूत झालो अथवा पंतप्रधान बनू शकलो नाहीत तर आपण राजकारण सोडून देऊ अशी घोषणा भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली होती. आज भाजप आणि एनडीएच्या पराभवानंतर त्यांनी पक्षाच्या बैठकीत आपली निवृत्तीची इच्छा व्यक्त केली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणूकीत आपण पराभूत झालो अथवा पंतप्रधान बनू शकलो नाहीत तर आपण राजकारण सोडून देऊ अशी घोषणा भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली होती. आज भाजप आणि एनडीएच्या पराभवानंतर त्यांनी पक्षाच्या बैठकीत आपली निवृत्तीची इच्छा व्यक्त केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यूपीए आणि कॉग्रेसला मिळालेल्या विजयानंतर अडवाणी यांनी कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोनवरून शुभेच्छा दिल्या. यानंतर पराभवाची कारणं शोधण्यासाठी भाजपच्या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पक्षाने आता दुसऱ्या एखाद्या नेत्याला आपली जबाबदारी सोपवावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केल्याची माहिती भाजप नेते अरुण जेटली यांनी दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अडवाणी यांची ही इच्छा भाजप नेत्यांनी नाकारली असून, यावरील निर्णय पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह हेच घेतील असे मतही जेटली यांनी व्यक्त केले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 18:41:33 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉंग्रेसशी युती न करणे ही चूक: लालू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कॉंग्रेसशी-युती-न-करणे-ही-चूक-लालू-109051600078_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कॉंग्रेसशी-युती-न-करणे-ही-चूक-लालू-109051600078_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाशी युती न करणे ही सर्वात मोठी चूक झाली, अशी कबुली राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी दिली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाशी युती न करणे ही सर्वात मोठी चूक झाली, अशी कबुली राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी दिली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पटनामध्ये पत्रकारांशी बोलतांना लालूप्रसाद यादव यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीतील पराभव आम्ही मान्य करतो. या निवडणुकीत आम्ही अनेक चुका केल्या आहेत. सर्वात मोठी चुक ही कॉंग्रेसशी युती न करण्याची होती. त्याचा फायदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळाला. कॉंग्रेस, लोकजनशक्ती पार्टी आणि राष्ट्रीय जनता दलाची युती झाली असती तर परिस्थिती वेगळी राहिली असती. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 18:39:06 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['मनसे'ने दिला कॉंग्रेसला 'हात']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/-मनसे-ने-दिला-कॉंग्रेसला-हात-109051600077_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/-मनसे-ने-दिला-कॉंग्रेसला-हात-109051600077_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेच्या मराठी माणसासाठीच्या भांडणात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चांगलेच फावले असून मुंबई व परिसरात शिवसेना व भाजप युतीला जोरदार धक्का बसला आहे. मुंबईतील सहाच्या सहा जागांवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>हाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेच्या मराठी माणसासाठीच्या भांडणात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चांगलेच फावले असून मुंबई व परिसरात शिवसेना व भाजप युतीला जोरदार धक्का बसला आहे. मुंबईतील सहाच्या सहा जागांवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर मध्य मुंबईतून कॉंग्रेसच्या प्रिया दत्त ३ लाख १९ हजार ३५२ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी महेश जेठमलानी यांना १ लाख ४४ हजार ७९७ मते मिळाली. जेठमलानी यांच्या विजयात मनसेच्या शिल्पा सरपोतदार अडथळा ठरल्या. त्यांनी तब्बल १ लाख ३२ हजार ५५५ मते मिळवली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वायव्य मुंबईत कॉंग्रेसचे गुरूदास कामत २ लाख ५३ हजार ८९९ मते मिळवून विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांचा ( २ लाख १० हजार ५७२ मते) पराभव केला. इथेही मनसेच्या शालिनी ठाकरेंनी १ लाख २३ हजार ८८५ मते मिळवली. सपाचे करोडपती उमेदवार अबू आझमी ८४ हजार मतांचे धनी ठरले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इशान्य मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबईतील एकमेव उमेदवार संजय पाटील २ लाख १३ हजार मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे किरीट सोमय्या यांना २ लाख १० हजार ५७२ मते मिळाली. सोमय्या यांच्या विजयात मनसेचे शिशिर शिंदे १ लाख ९५ हजार ८८५ मते मिळवून आड आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दक्षिण मुंबईतून कॉंग्रेसचे मिलिंद देवरा, दक्षिण मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड व उत्तर मुंबईतून संजय निरूपम विजयी झाले. या तिघांच्या विजयातही मनसेचा मोठा 'हात' आहे. मिलिंद देवरांना कडवी लढत देताना मनसेचे बाळा नांदगावकर दुसर्‍या क्रमांकावर पोहोचले. उत्तर मध्य मुंबईतून शिल्पा सरपोतदारांनी १.३१ हजार, तर उत्तर पूर्व मुंबईतून शिशिर शिंदे यांनी १.९४ हजार मते घेतली हे महत्त्वाचे आहे. नाशिक या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेचा उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर राहिला. त्याला २.१७ लाख मते मिळाली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजीव नाईक ३ लाख १ हजार मते मिळवून विजयी झाले. तर शिवसेनेच्या विजय चौगुलेंना २ लाख ५१ हजार ९८० मते मिळाली. मनसेच्या राजन राजे यांनी येथे १ लाख ३४ हजार ८४० मते घेतली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भिवंडीतही कॉंग्रेसचे सुरेश टावरे १ लाख ८२ हजार ७८१ मतांनी विजयी झाले. त्यांनी भाजपचे जगन्नाथ पाटील यांचा (१ लाख ४१ हजार ६१६ मते) पराभव केला. येथेही मनसेचे देवराज म्हात्रे यांनी १ लाख ७ हजार मते मिळवली. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 18:28:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राष्‍ट्रपती घटना तज्‍ज्ञांचा सल्‍ला घेणार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/राष्‍ट्रपती-घटना-तज्‍ज्ञांचा-सल्‍ला-घेणार-109051600075_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/राष्‍ट्रपती-घटना-तज्‍ज्ञांचा-सल्‍ला-घेणार-109051600075_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[15 व्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या निकालातून कॉंग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला निर्णायक बहुमत मिळाल्‍यानंतर आता राष्‍ट्रपतींच्‍या निर्णयाकडे लक्ष लागले असून राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील या संदर्भात घटनातज्‍ज्ञ अशोक देसाई आणि अर्चना दत्त यांचा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[15 <font  style='font-size:11pt; color:#000000'>व्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या निकालातून कॉंग्रेस प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला निर्णायक बहुमत मिळाल्‍यानंतर आता राष्‍ट्रपतींच्‍या निर्णयाकडे लक्ष लागले असून राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील या संदर्भात घटनातज्‍ज्ञ अशोक देसाई आणि अर्चना दत्त यांचा सल्‍ला घेणार आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या व्‍यतिरिक्तही त्‍यांना आवश्‍यकता वाटल्‍यास त्‍या दोन दिवसांत आणखीही काही घटना तज्‍ज्ञांशी चर्चा करतील.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 17:44:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राहुलसाठी कॅबिनेटमध्‍ये पायघड्या]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/राहुलसाठी-कॅबिनेटमध्‍ये-पायघड्या-109051600074_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/राहुलसाठी-कॅबिनेटमध्‍ये-पायघड्या-109051600074_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[संयुक्त पुरोगामी आघाडीला निवडणुकीत निर्णायक बहुमत मिळाले असून कॉंग्रेसतर्फे सत्ता स्‍थापनेसाठी दावा केला जाणार आहे. या सरकारमधील कॅबिनेट दर्जाच्‍या मंत्रिमंडळात राहुल गांधी यांना स्‍थान दिले जाणार असल्‍याचे संकेत डॉ.मनमोहन सिंह यांनी दिले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>संयुक्त पुरोगामी आघाडीला निवडणुकीत निर्णायक बहुमत मिळाले असून कॉंग्रेसतर्फे सत्ता स्‍थापनेसाठी दावा केला जाणार आहे. या सरकारमधील कॅबिनेट दर्जाच्‍या मंत्रिमंडळात राहुल गांधी यांना स्‍थान दिले जाणार असल्‍याचे संकेत डॉ.मनमोहन सिंह यांनी दिले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संपुआने जनतेला दिलेले सर्व आश्‍वासन पूर्ण केल्‍यानेच हा विजय मिळाला अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसाध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी व्‍यक्त केली आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 17:42:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शरद पवारांचे स्वप्न भंगले]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/शरद-पवारांचे-स्वप्न-भंगले-109051600073_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/शरद-पवारांचे-स्वप्न-भंगले-109051600073_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न अखेर यावेळीही भंगले. 'युपीए' सत्तेपर्यंत जाणार नाही, अशी अटकळ बांधून पवारांनी पंतप्रधानपदासाठी लॉबिंग सुरू केले होते. अनेक पक्षांच्या नेत्यांकडून आपले नाव ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न अखेर यावेळीही भंगले. 'युपीए' सत्तेपर्यंत जाणार नाही, अशी अटकळ बांधून पवारांनी पंतप्रधानपदासाठी लॉबिंग सुरू केले होते. अनेक पक्षांच्या नेत्यांकडून आपले नाव पंतप्रधानपदासाठी वदवूनही घेतले होते. पण आजच्या अनपेक्षित निकालाने पवारांना धक्का बसला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची इच्छा पूर्ण होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर सोनियांच्या विदेशी मुद्यावर पवारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस नावाची वेगळी चूल मांडली. पण स्वतंत्र पक्ष स्थापन करूनही आतापर्यंत त्यांना कधीही पंतप्रधानपदापर्यंत जाता आले नाही. देवेगौडा, इंदरकुमार गुजराल यांच्याप्रमाणे छोट्या पक्षांना महत्त्व आल्यास आपलाही नंबर कधी तरी या पदासाठी लागेल अशी त्यांना अपेक्षा होती. यावेळी तशी संधीही असल्यासारखे वाटत होते. पण तसे झाले नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पवारांनी 'ह्रदयात महाराष्ट्र व नजरेसमोर राष्ट्र' अशी स्लोगन घेऊन यावेळची निवडणुकीत महाराष्ट्रात लढवली होती. त्यातच मराठी माणूस पंतप्रधान व्हायला हवा, असे भावनिक आवाहनही जोडले होते. त्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्नही झाला. बाहेरच्या राज्यात जयललिता, बिजू पटनायक, चिरंजीवी, अमरसिंह यांचा पाठिंबाही मिळवला. पण इलेक्ट्रॉनिक यंत्रातून बाहेर आलेल्या मतदानाच्या आकड्यांनी पवारांची आकडेमोड धुळीस मिळवली आणि पुन्हा एकदा पंतप्रधानपदाचे स्वप्न भंगले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 17:37:51 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मनमोहन हेच होतील 'पीएम'- सोनिया]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मनमोहन-हेच-होतील-पीएम-सोनिया-109051600072_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मनमोहन-हेच-होतील-पीएम-सोनिया-109051600072_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीला मिळालेल्या यशाने उत्साहित कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मतदारांचे आभार मानत, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हेच असतील, हे स्पष्ट केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीला मिळालेल्या यशाने उत्साहित कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मतदारांचे आभार मानत, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हेच असतील, हे स्पष्ट केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विजयानंतर प्रथमच माध्यमांसमोर जाताना अतिशय आनंदीत असलेल्या सोनियांनी हा विजय म्हणजे आपल्या सरकारच्या धोरणांचा विजय असल्याचे म्हटले. आम्ही केलेल्या विकासकामांना जनतेने दिलेली पावती असल्याचे त्यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जनतेने दिलेल्या कौलाबद्दल धन्यवाद देत त्या म्हणाल्या, आम्ही दिलेली सर्व वचने पूर्ण करू. युपीएने कठोर मेहनत केली आहे आणि यापुढेही करत राहू. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 17:04:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[युपीत राहुल फॉर्म्‍युला 'चल गया']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/युपीत-राहुल-फॉर्म्‍युला-चल-गया-109051600068_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/युपीत-राहुल-फॉर्म्‍युला-चल-गया-109051600068_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[पक्ष संघटन मजबुतीसाठी स्‍वबळावर निवडणूक लढविण्‍याचा राहुल गांधींचा उत्तर प्रदेश फॉर्म्युला अखेर यशस्‍वी ठरला असून पक्षाच्‍या विजयासाठी राहुलने घेतलेल्‍या मेहनतीचे फळ त्‍याला मिळाले आहे. 15 व्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या निकालांनतर कॉंग्रेस सर्वांत मोठा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पक्ष संघटन मजबुतीसाठी स्‍वबळावर निवडणूक लढविण्‍याचा राहुल गांधींचा उत्तर प्रदेश फॉर्म्युला अखेर यशस्‍वी ठरला असून पक्षाच्‍या विजयासाठी राहुलने घेतलेल्‍या मेहनतीचे फळ त्‍याला मिळाले आहे. 15 व्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या निकालांनतर कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. गेल्‍या दोन निवडणुकांपेक्षाही यावेळी कॉंग्रेसने अधिक जागा मिळविल्‍या आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राहुल गांधी यांच्‍या सोबत प्रियंका गांधी यांनीही या निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 16:21:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भाजपचे अडवाणींवर 'खापर']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/भाजपचे-अडवाणींवर-खापर-109051600062_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/भाजपचे-अडवाणींवर-खापर-109051600062_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून लालकृष्ण अडवाणी यांचे नाव जाहीर केले ही सर्वांत मोठी चूक होती. रालोआच्‍या पराभवामागे मुख्‍य कारण अडवाणीच ठरले अशी प्रतिक्रिया पक्षाचे निर्विवाद वर्चस्‍व अछत्तीसगढमधील भाजपच्‍या एका नवनिर्वाचित खासदाराने दिली]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पक्षाने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून लालकृष्ण अडवाणी यांचे नाव जाहीर केले ही सर्वांत मोठी चूक होती. रालोआच्‍या पराभवामागे मुख्‍य कारण अडवाणीच ठरले अशी प्रतिक्रिया पक्षाचे निर्विवाद वर्चस्‍व अछत्तीसगढमधील भाजपच्‍या एका नवनिर्वाचित खासदाराने दिली आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>छत्तीसगढच्‍या बस्तर लोकसभा मतदार संघातून सलग चवथ्‍यांदा लोकसभा निवडणूक जिंकणारे भारतीय जनता पक्षाचे बलराम कश्यप यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितले, की देशातील जनतेने अडवाणी यांना पंतप्रधान म्हणून न स्‍वीकारल्‍याने आघाडीचा पराभव झाला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 16:03:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्रात पराभवाचे 'राज' कारण- जावडेकर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/महाराष्ट्रात-पराभवाचे-राज-कारण-जावडेकर-109051600065_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/महाराष्ट्रात-पराभवाचे-राज-कारण-जावडेकर-109051600065_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई- मनसे नेते राज ठाकरे यांनी मराठी मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची गोची झाल्याचे मान्य करत कॉग्रेस- राष्ट्रवादीने 'राज'ला कारण केल्यानेच महाराष्ट्रात भाजपला कमी जागांवर समाधान मानावे लागल्याची कबुली भाजप प्रवक्ते प्रकाश ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मनसे नेते राज ठाकरे यांनी मराठी मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची गोची झाल्याचे मान्य करत कॉग्रेस- राष्ट्रवादीने 'राज'ला कारण केल्यानेच महाराष्ट्रात भाजपला कमी जागांवर समाधान मानावे लागल्याची कबुली भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याचे सांगतानाच आता आत्मपरीक्षण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपचा या निवडणूकीत पराभव झाला असे म्हणणे चुकीचे असून, आसाम, हिमाचल, गुजरात, कर्नाटक, बिहारमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाल्याचे ते म्हणाले.उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपचे दुर्लक्ष झाल्याचे जावडेकर म्हणाले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 15:43:11 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सकारात्मक राजकारणाचा विजय- नितिश]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/सकारात्मक-राजकारणाचा-विजय-नितिश-109051600064_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/सकारात्मक-राजकारणाचा-विजय-नितिश-109051600064_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[पाटना- बिहारचा विकास केल्यानेच मतदारांनी जनता दलाच्या बाजूने मते दिल्याचे सांगतानाच विकासाच्या सकारात्मक राजकारणामुळेच आपला विजय झाल्याचे मत जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितिश कुमार यांनी व्यक्त केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>बिहारचा विकास केल्यानेच मतदारांनी जनता दलाच्या बाजूने मते दिल्याचे सांगतानाच विकासाच्या सकारात्मक राजकारणामुळेच आपला विजय झाल्याचे मत जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितिश कुमार यांनी व्यक्त केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नितिश यांच्या पक्षाला बिहारमध्ये 21 जागांवर विजय मिळाला असून, लालूंच्या आरजेडीला मतदारांनी चांगलाच झटका दिला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जेडीयू पाठोपाठ बिहारमध्ये 12 जागा भाजपला मिळाल्या आहेत. या विजयाचे सारे श्रेय नितिश यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आणि बिहारच्या मतदारांना दिले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बिहारमध्ये राज्य सरकारने केलेल्या विकासामुळे जनतेने लालूंना नाकारत जनतादलाच्या बाजूने कौल दिल्याचे ते म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉग्रेसने बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यास आपले समर्थन असल्याचे म्हटले असून, आता पक्षाने बिहारला त्याचा अधिकार द्यावा अशी मागणी करतानाच अजून आपण कोणत्याही गटात नसल्याचे नितिश यांनी म्हटले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 15:41:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विरोधी बाकावर बसणार-वर्धन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/विरोधी-बाकावर-बसणार-वर्धन-109051600060_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/विरोधी-बाकावर-बसणार-वर्धन-109051600060_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये दणकून पराभव झाल्यानंतर आता आपण विरोधी बाकावर बसण्यास तयार असल्याचे मत भाकप सरचिटणीस ए बी वर्धन यांनी व्यक्त केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये दणकून पराभव झाल्यानंतर आता आपण विरोधी बाकावर बसण्यास तयार असल्याचे मत भाकप सरचिटणीस ए बी वर्धन यांनी व्यक्त केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डाव्या पक्षांनी आपला पराभव स्वीकारला असून, अजूनही कॉग्रेसला पाठिंबा देण्यास आपण तयार नसल्याचे वर्धन यांनी स्पष्ट केले आहे.निवडणूकीत कॉग्रेसचा विजय झाल्याचे सांगतानाच आता कॉग्रेसला आपल्या समर्थनाची गरज उरली नसल्याचे वर्धन यांनी स्पष्ट केले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 15:23:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जळगावातील दोन्‍ही जागांवर भाजपा विजयी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/जळगावातील-दोन्‍ही-जागांवर-भाजपा-विजयी-109051600056_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/जळगावातील-दोन्‍ही-जागांवर-भाजपा-विजयी-109051600056_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[जळगाव लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे ए.टी.पाटील हे 98 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले असून त्‍यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान खा. वसंतराव मोरे यांना पराभूत केले आहे. दोघेही पारोळा या एकाच गावातील रहिवासी आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>जळगाव लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाचे ए.टी.पाटील हे 98 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले असून त्‍यांनी राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान खा. वसंतराव मोरे यांना पराभूत केले आहे. दोघेही पारोळा या एकाच गावातील रहिवासी आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणुकीच्‍या तोंडावर राष्‍ट्रवादी पक्ष सोडून भाजपात प्रवेश केलेल्‍या ए.टी.पाटील यांनी पदार्पणातच विजयाचा झेंडा रोवल्‍याने पक्ष कार्यकर्त्‍यांमध्‍ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0905/16/images/img1090516056_1_1.jpg' Alt='haribhau jawale' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>तर रावेर मतदार संघातून भाजपचे विद्यमान खासदार हरीभाऊ जावळे हे विजयी झाले आहेत. त्‍यांनी राष्‍ट्रवादीचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष रवींद्र पाटील यांना पराभूत केले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 14:53:39 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[धुळ्यातून प्रताप सोनवणे विजयी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/धुळ्यातून-प्रताप-सोनवणे-विजयी-109051600055_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/धुळ्यातून-प्रताप-सोनवणे-विजयी-109051600055_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[धुळे लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसमधील अंतर्गत हेवेदावे आणि गटबाजीच्‍या राजकारणाचा फटका कॉंग्रेसला भोगावा लागला असून तेथून भाजपचे प्रताप सोनवणे हे 10 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्‍यांनी निकटतम प्रतीस्‍पर्धी कॉंग्रेसचे अमरीशभाई पटेल ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>धुळे लोकसभा मतदार संघात कॉंग्रेसमधील अंतर्गत हेवेदावे आणि गटबाजीच्‍या राजकारणाचा फटका कॉंग्रेसला भोगावा लागला असून तेथून भाजपचे प्रताप सोनवणे हे 10 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्‍यांनी निकटतम प्रतीस्‍पर्धी कॉंग्रेसचे अमरीशभाई पटेल यांना पराभूत केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचे उमेदवार पटेल यांना त्‍यांच्‍याच पक्षाच्‍या आ.रोहिदास पाटील गटाकडून उघड विरोध होता. पाटील यांनी पटेल यांच्‍या सरळ विरोधात प्रचार केला होता. तर धुळ्याला नव्‍याने जोडल्‍या गेलेल्‍या मालेगाव विधानसभा मतदार संघातून उमेदवारी केलेले निहाल अहमद यांच्‍यामुळे मुस्लिम मते फुटले. त्‍याचा फटकाही पटेल यांना भोगावा लागला आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 14:51:15 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[माणिकराव गावीत आठव्‍यांदा विजयी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/माणिकराव-गावीत-आठव्‍यांदा-विजयी-109051600054_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/माणिकराव-गावीत-आठव्‍यांदा-विजयी-109051600054_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नंदुरबार लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार माणिकराव गावीत यांनी आपले निकटतम प्रतिस्‍पर्धी समाजवादी पक्षाचे शरद गावीत आणि भाजपचे सुहास नटावदकर यांचा पराभव करून 33 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला आहे. सलग आठव्‍यांदा लोकसभेवर निवडून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0905/16/images/img1090516054_1_1.jpg' Alt='manikrao' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>नंदुरबार लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार माणिकराव गावीत यांनी आपले निकटतम प्रतिस्‍पर्धी समाजवादी पक्षाचे शरद गावीत आणि भाजपचे सुहास नटावदकर यांचा पराभव करून 33 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळविला आहे. सलग आठव्‍यांदा लोकसभेवर निवडून जाण्‍याचा विक्रमही त्यांनी केला आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माणिकराव गावीत यांच्‍या उमेदवारीस यावेळी कॉंग्रेसमधील प्रमुख घटक पक्ष राष्‍ट्रवादी कॉंग्रेसने विरोध दर्शविला होता. आदीवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनीही त्यांच्‍या उमेदवारीस स्‍पष्‍ट विरोध केला होता. त्‍यामुळे नाराज होऊन विजयकुमार गावीत यांचे बंधू शरद गावीत यांनी समाजवादी पक्षातर्फे उमेदवारी केल्‍याने यावेळची लढाई प्रतिष्‍ठेची ठरली होती.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 14:50:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[इंदूरमध्ये पुन्हा महाजन विजयी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/इंदूरमध्ये-पुन्हा-महाजन-विजयी-109051600053_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/इंदूरमध्ये-पुन्हा-महाजन-विजयी-109051600053_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[इंदूर- मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या इंदूर येथील जागेवर भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांनी सलग सातव्यांदा विजयी होण्याचा विक्रम केला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी मानल्या जाणाऱ्या इंदूर येथील जागेवर भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांनी सलग सातव्यांदा विजयी होण्याचा विक्रम केला आहे.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांनी कॉग्रेसचे सत्यनारायण पटेल यांचा 11 हजार 480 मतांनी पराभव केला. पहिल्या फेरीपासूनच महाजन या आघाडीवर असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. महाजन यांना 3 लाख 88 हजार 662 मतं तर त्यांचे प्रतिस्पर्धी 3 लाख 77 हजार 182 मतं पडली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 14:47:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दक्षिण गोव्यावर कॉग्रेसचा कब्जा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/दक्षिण-गोव्यावर-कॉग्रेसचा-कब्जा-109051600051_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/दक्षिण-गोव्यावर-कॉग्रेसचा-कब्जा-109051600051_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[पणजी- गोव्याच्या दक्षिण जागेवर कॉग्रेसने कब्जा केला असून, या जागेवरून कॉग्रेसचे उमेदवार फ्रांसिस्को सरडिन्हा यांनी भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र सवायकर यांचा 12 हजार 516 मतांनी पराभव केला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>गोव्याच्या दक्षिण जागेवर कॉग्रेसने कब्जा केला असून, या जागेवरून कॉग्रेसचे उमेदवार फ्रांसिस्को सरडिन्हा यांनी भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र सवायकर यांचा 12 हजार 516 मतांनी पराभव केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या जागेवरील दोनही उमेदवार जागेसाठी प्रबळ दावेदार असल्याने ही निवडणूक चांगलीच चुसशीची ठरली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 14:44:03 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मोठी आघाडी घेऊन विजयाकडे निघालेले उमेदवार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मोठी-आघाडी-घेऊन-विजयाकडे-निघालेले-उमेदवार-109051600041_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मोठी-आघाडी-घेऊन-विजयाकडे-निघालेले-उमेदवार-109051600041_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[मत मोजणीतून मोठी आघाडी घेऊन विजयाकडे कूच करणारे किंवा विजयी झालेले उमेदवार मतदार संघ व पक्ष निहाय असे-]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>मत मोजणीतून मोठी आघाडी घेऊन विजयाकडे कूच करणारे किंवा विजयी झालेले उमेदवार मतदार संघ व पक्ष निहाय असे-</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शरद पवार (माढा- राष्‍ट्रवादी)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुप्रिया सुळे (बारामती- राष्‍ट्रवादी)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वरुण गांधी (पीलीभीत- भाजप) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राहुल गांधी (अमेठी - कॉंग्रेस) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मीरा कूमार (कॉंग्रेस)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नीलेश राणे (रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग- कॉंग्रेस) </font><font style=' color:#FF0000;'>विजय</font><font style=' color:#000000;'>ी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राव वीरेंद्र सिंह (गुरगाव - कॉंग्रेस) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुशीलकुमार शिंदे (सोलापूर- कॉंग्रेस)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रेणुका चौधरी (खम्मम- कॉंग्रेस) - </font><font style=' color:#FF0000;'>विजय</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>किरोडी सिंह (बैसला)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भजन लाल (हिसार- जनहित कॉंग्रेस)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सचिन पायलट (अजमेर- कॉंग्रेस) 60 हजार मतांनी आघाडीवर </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जया प्रदा (समाजवादी पार्टी- रामपूर)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हमीदुल्‍ला सईद (लक्षद्वीप- कॉंग्रेस) </font><font style=' color:#FF0000;'>विजय</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तमसिंह राव पवार (औरंगाबाद- कॉंग्रेस)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुरेश कलमाडी (पुणे- कॉंग्रेस)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दत्ता मेघे (वर्धा- कॉंग्रेस)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रिया दत्त (उ.मध्‍य.मुंबई- कॉंग्रेस) 1 </font><font style=' color:#FF0000;'>लाख 70 हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मिलिंद देवरा (कॉंग्रेस)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संजय टावरे (भिवंडी- कॉंग्रेस) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उदनयराजे भोसले (सातारा- राष्ट्रवादी कॉंग्रेस) 3 </font><font style=' color:#FF0000;'>लाखापेक्षा अधिक मतांनी विजय</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पद्मसिंह पाटील (उस्मानाबाद- राष्ट्रवादी कॉंग्रेस) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सूर्यकांता पाटील (हिंगोली- राष्ट्रवादी कॉंग्रेस)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समीर भुजबळ (नाशिक- राष्ट्रवादी कॉंग्रेस) 22 </font><font style=' color:#FF0000;'>हजार मतांनी विजय</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजेंद्र शिंगणे (बुलडाणा- राष्ट्रवादी कॉंग्रेस) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रफुल्ल पटेल (भंडारा- राष्ट्रवादी कॉंग्रेस)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गोपीनाथ मुंडे (भाजप)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बनवारीलाल पुरोहित (नागपूर- भाजप)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राम नाईक (उत्तर मुंबई- भाजप)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुनील गायकवाड (लातूर- भाजप)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संजय धोत्रे (भाजप)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवाजीराव अढळराव पाटील (शिरूर- शिवसेना)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गजानन बाबर (मावळ- शिवसेना)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बाबासाहेब वाघचौरे (शिर्डी- शिवसेना) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अनंत गिते (शिवसेना)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुभाष वानखेडे (हिंगोली) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजू शेट्टी (गडहिंग्लज)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माणिकराव होडल्‍या गावित (नंदुरबार- कॉंग्रेस) 33 </font><font style=' color:#FF0000;'>हजार मतांनी विजयी  </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ए.टी.पाटील (जळगाव- भाजप)    97000 </font><font style=' color:#FF0000;'>मतांनी विजयी</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>के.के. अहमद (मुस्लिम लीग) </font><font style=' color:#FF0000;'>विजय</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अरुण यादव (खंडवा- कॉंग्रेस) </font><font style=' color:#FF0000;'>विजय</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पी.सी.चाको (त्रिशुरा- केरळ कॉंग्रेस) </font><font style=' color:#FF0000;'>विजयी</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हरीभाऊ जावळे (रावेर - भाजप) 18 </font><font style=' color:#FF0000;'>व्‍या फेरीत 22000 मतांनी आघाडीवर</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रताप सोनवणे (धुळे- भाजपा) 10 </font><font style=' color:#FF0000;'>हजारांपेक्षा अधिक मतांनी विजयी</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संजय निरूपम (उ.मुंबई-  कॉंग्रेस) </font><font style=' color:#FF0000;'>विजयी</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 14:04:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डाव्यांनाही पराभव मंजूर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/डाव्यांनाही-पराभव-मंजूर-109051600048_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/डाव्यांनाही-पराभव-मंजूर-109051600048_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- काही झाले तरी तिसरी आघाडी कॉग्रेससोबत जाणार नसल्याचे ठणकावून सांगणाऱ्या डाव्या पक्षांचे डोळेही आता कॉग्रेस आणि सहकारी पक्षांच्या विजयाने दिपले आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>काही झाले तरी तिसरी आघाडी कॉग्रेससोबत जाणार नसल्याचे ठणकावून सांगणाऱ्या डाव्या पक्षांचे डोळेही आता कॉग्रेस आणि सहकारी पक्षांच्या विजयाने दिपले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉग्रेस बद्दलची आपली भूमिका मवाळ करत यूपीएचा विजय आपल्याला मान्य असल्याचे मत माकप नेते प्रकाश करात यांनी व्यक्त केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>2004 <font  style='font-size:11pt; color:#000000'>च्या निवडणुकांच्या मानाने यंदा डाव्यांना कमी जागा मिळाल्या असून, याचे आत्मपरीक्षण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 13:47:57 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉग्रेस म्हणेल ते मंजूर- पवार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कॉग्रेस-म्हणेल-ते-मंजूर-पवार-109051600047_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कॉग्रेस-म्हणेल-ते-मंजूर-पवार-109051600047_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई- पंतप्रधानपदाची स्वप्नं रंगवत तिसऱ्या आणि चौथ्या आघाडीशी संपर्कात असलेल्या राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी आता कॉग्रेसवर स्तुती सुमनांची उधळणं केली आहे. आपण कधीही कॉग्रेसपासून वेगळी चूल मांडण्याचा विचार केला नसल्याचे सांगतानाच त्यांनी कॉग्रेस ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधानपदाची स्वप्नं रंगवत तिसऱ्या आणि चौथ्या आघाडीशी संपर्कात असलेल्या राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी आता कॉग्रेसवर स्तुती सुमनांची उधळणं केली आहे. आपण कधीही कॉग्रेसपासून वेगळी चूल मांडण्याचा विचार केला नसल्याचे सांगतानाच त्यांनी कॉग्रेस म्हणेल ते सारे काही मंजूर असल्याची भूमिका घेतली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अडवाणी, मनमोहन, आणि मायावती यांच्यासोबतच पवार यांचे नाव घेतले जात होते. आपण या स्पर्धेत नसल्याचे सांगतच पवार यांनी तिसऱ्या आघाडीच्या सभांना उपस्थिती लावली होती.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता यू पी ए चा विजय निश्चित झाल्याने पवार यांनी आपली भूमिका बदलली असून, मनमोहन सिंग हेच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 13:22:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राहुल 'तापला' तर कॉग्रेस 'चमकेल']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/राहुल-तापला-तर-कॉग्रेस-चमकेल-109051600046_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/राहुल-तापला-तर-कॉग्रेस-चमकेल-109051600046_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- यू पी एला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता पंतप्रधानपदाची माळ राहुल गांधी यांच्या गळ्यात पडण्याची चर्चाही लगोलग सुरू झाली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>यू पी एला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता पंतप्रधानपदाची माळ राहुल गांधी यांच्या गळ्यात पडण्याची चर्चाही लगोलग सुरू झाली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतदार आणि सहकारी पक्षांच्या मनातील ही धास्ती पाहता पक्षाने पत्रकारपरिषद घेत राहुल हे या पदासाठी उमेदवार नसल्याचे जाहीर तर केलेच आहे, परंतु ते राजकारणाच्या उन्हात जितके तापतील तितकेच ते चमकतील असे सांगत आगामी काळात ते पंतप्रधान बनू शकतात असे संकेतही दिले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी राहुल यांच्याबद्दल हे मत व्यक्त केले असून, त्यांच्यात पंतप्रधान बनण्याचे सारे गुण असले तरी त्यांना यापदी बसवण्याची योग्यवेळ अजून आली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 13:19:29 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['आता मनमोहनच, भविष्यात राहुल पंतप्रधान']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/-आता-मनमोहनच-भविष्यात-राहुल-पंतप्रधान-109051600045_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/-आता-मनमोहनच-भविष्यात-राहुल-पंतप्रधान-109051600045_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पंतप्रधानपदी आता मनमोहनसिंगच राहणार असून भविष्यात राहूल गांधी यांचा विचार होईल, असे कॉंग्रेसने स्पष्ट केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या पंतप्रधानपदी आता मनमोहनसिंगच राहणार असून भविष्यात राहूल गांधी यांचा विचार होईल, असे कॉंग्रेसने स्पष्ट केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संयुक्त पुरोगामी आघाडीने सर्वात जास्त जागा मिळविल्या असून सरकार स्थापनेसाठीही दावा करणार आहे. आता पंतप्रधानपदी डॉ.मनमोहनसिंग यांची निवड होणार असल्याचे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे महासचिव जनार्दश द्विदेदी  यांनी सांगितले. परंतु भविष्यात राहुल गांधी हे कॉंग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे त्यांनी सांगितले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 13:12:25 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सातार्‍यात उदयनराजे विजयी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/सातार्‍यात-उदयनराजे-विजयी-109051600037_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/सातार्‍यात-उदयनराजे-विजयी-109051600037_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रातला पहिला निकाल जाहीर झाला असून सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती उदयनराजे  विजयी झाले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा सुमारे अडीच लाख मतांनी पराभव केला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रातला पहिला निकाल जाहीर झाला असून सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे छत्रपती उदयनराजे विजयी झाले आहेत. उदयनराजे तीन लाख मतांनी जिंकून आले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांचा पराभव केला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 12:50:42 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विरोधीपक्ष नेते अडवाणीच-राजनाथ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/विरोधीपक्ष-नेते-अडवाणीच-राजनाथ-109051600043_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/विरोधीपक्ष-नेते-अडवाणीच-राजनाथ-109051600043_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- पी एम इन वेटिंग असलेल्या भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना आता विरोधी पक्ष नेतेपदावर समाधान मानावे लागणार असून, पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी पक्षाचा पराभव स्वीकारत अडवाणीच विरोधी पक्ष नेते असणार असल्याचे जाहीर केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पी एम इन वेटिंग असलेल्या भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना आता विरोधी पक्ष नेतेपदावर समाधान मानावे लागणार असून, पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी पक्षाचा पराभव स्वीकारत अडवाणीच विरोधी पक्ष नेते असणार असल्याचे जाहीर केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणूक निकालांनी नाराज राजनाथ यांनी आज अडवाणी यांची भेट घेतली. निकाल धक्कादायक असून, जनादेश आपल्याला आणि पक्षाला मान्य असल्याचे ते म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणूकीत अपयश आले असले तरी एनडीएमध्ये फूट पडणार नसल्याचे ते म्हणाले. निवडणूक निकाल लागत असतानाच आज राजनाथ आणि पक्षाचे माजी अध्यक्ष वेंकैय्या नायडू यांनी अडवाणी यांची त्यांच्या घरी भेट घेत त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 12:44:26 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[निवडणूक हायलाईट]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/निवडणूक-हायलाईट-109051600042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/निवडणूक-हायलाईट-109051600042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[पंतप्रधान पदासाठी पवारांचा मनमोहनसिंग यांना पाठिंबा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान पदासाठी पवारांचा मनमोहनसिंग यांना पाठिंबा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वाजपेयींची कमतरता जाणवली: राजनाथसिंह</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजनाथसिंह आडवणींच्या भेटीला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राहुलने कॉंग्रेसचे पुर्नजिवत केले : आनंद शर्मा</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निकाल अनअपेक्षित, पण आम्ही निराश नाही: भाजप</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसला पाठिंबा देवू शकतो: सीपीआय</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकार स्थापन करण्याचा दावा करणार : कॉंग्रेस </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आंध्रप्रदेशाची त्रिशंकु विधानसभाकडे वाटचाल</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ओरीसात बीजीडीची बहुमताकडे वाटचाल</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसबाबत करात सकारात्मक : दिग्वीजयसिंह</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बंगालमध्ये 40 वर्षात डाव्यांना प्रथमच अपयश</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चिरंजीवच्या पीआरपीची सहा जागांवर आघाडी </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 12:38:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पिछाडीवर असलेले बडे नेते]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/पिछाडीवर-असलेले-बडे-नेते-109051600024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/पिछाडीवर-असलेले-बडे-नेते-109051600024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[लोकसभा निवडणुकीच्‍या मतमोजणीत मागे असलेले बडे नेते असे-]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्रीय मंत्री मणिशं‍कर अय्यर (कॉंग्रेस)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडीस </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिबू सोरेन (दुमका- झामुमो)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हंसराज हंस (जालंदर)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पी. चिदंबरम (कॉंग्रेस)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माणिकराव गावीत (कॉंग्रेस-नंदुरबार)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जयंत नटावदकर (भाजप- नंदुरबार)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमरीशभाई पटेल (कॉंग्रेस- धुळे)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निहाल अहमद (सपा- धुळे)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अनिल गोटे (अपक्ष- धुळे)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वसंतराव मोरे (राष्‍ट्रवादी- जळगाव)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रवींद्र पाटील (राष्‍ट्रवादी- रावेर)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रकाश आंबेडकर (भारीप- अकोला)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रामदास आठवले (रिपाई- शिर्डी)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिरीष पारकर (मनसे- द.मुंबई)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुभाष देशमुख (भाजप- माढा)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुरुषोत्तम जाधव (शिवसेना- सातारा)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विजय देवरे (शिवसेना)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवेदीता माने (राष्‍ट्रवादी- हातकणंगले)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कांता नलावडे (भाजप- बारामती)</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 12:27:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्रात आघाडीवर असलेले उमेदवार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/महाराष्ट्रात-आघाडीवर-असलेले-उमेदवार-109051600022_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/महाराष्ट्रात-आघाडीवर-असलेले-उमेदवार-109051600022_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रात आघाडीवर असलेले उमेदवार]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>कॉंग्रेस</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तमसिंह राव पवार (औरंगाबाद)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुरेश कलमाडी (पुणे)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दत्ता मेघे (वर्धा)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रिया दत्त</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मिलिंद देवरा </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संजय टावरे (भिवंडी) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हरीभाऊ राठोड - 25 हजार मतांनी आघाडीवर</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमरीशभाई पटेल </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>राष्ट्रवादी कॉंग्रेस-</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उदनयराजे भोसले (सातारा) - 2 लाख 91 हजार मतांनी आघाडीवर</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पद्मसिंह पाटील (उस्मानाबाद) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सूर्यकांता पाटील (हिंगोली)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समीर भुजबळ (नाशिक) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुप्रिया सुळे (बारामती) - 18 हजार 500 मतांनी आघाडीवर</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजेंद्र शिंगणे (बुलढाणा)  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रवींद्र पाटील (रावेर)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रफुल्ल पटेल (भंडारा)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शरद पवार (माढा)  50 हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>भाज</font><font style=' color:#000000;'>प</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गोपीनाथ मुंडे </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बनवारीलाल पुरोहित (नागपूर)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राम नाईक (उत्तर मुंबई)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुनील गायकवाड (लातूर)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संजय धोत्रे </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हरीभाऊ जावळे (रावेर- भाजप) 11 व्‍या फेरीअखेर 12066 मतांनी आघाडीवर</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ए.टी पाटील (जळगाव- भाजप) 15 व्‍या फेरीत 74408 मतांनी आघाडीवर</font><font style=' color:#FF0000;'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>शिवसेन</font><font style=' color:#000000;'>ा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवाजीराव अढळराव पाटील (शिरूर)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गजानन बाबर (मावळ)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बाबासाहेब वाघचौरे (शिर्डी) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अनंत गिते </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुभाष वानखेडे (हिंगोली) </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>-<font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गडहिंग्लज</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजू शेट्टी </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>समाजवादी पक्</font><font style=' color:#000000;'>ष</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शरद गावित (नंदुरबार) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 11:51:22 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची 'मनमोहन' संधी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/दुसर्‍यांदा-पंतप्रधानपदाची-मनमोहन-संधी-109051600040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/दुसर्‍यांदा-पंतप्रधानपदाची-मनमोहन-संधी-109051600040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली
सलग दोन वेळा पंतप्रधान झालेल्या अटलबिहारी वाजपेयींच्या इतिहासाची पुनरावृत्ती यावेळी डॉ. मनमोहनसिंग यांच्या रूपाने होणार असे दिसते आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रारंभिक निकालानुसार कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए आघाडीने जागांच्या बाबतीत ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>सलग दोन वेळा पंतप्रधान झालेल्या अटलबिहारी वाजपेयींच्या इतिहासाची पुनरावृत्ती यावेळी डॉ. मनमोहनसिंग यांच्या रूपाने होणार असे दिसते आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रारंभिक निकालानुसार कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए आघाडीने जागांच्या बाबतीत मोठी आघाडी घेतली असून नियतीने पंतप्रधानपदाची माळ डॉ. मनमोहनसिंगांच्या गळ्यात घालण्याची तयारी सुरू केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस आघाडीला २४२ ते २५० जागा मिळतील अशी शक्यता आहे. बहुमतासाठी २० ते ३० जागा कमी पडण्याची शक्यता आहे. इतर पक्षांची मदत घेऊन ही कमतरता भरून काढली जाऊ शकते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>१९९९ मध्ये वाजपेयींनी सत्तेत पुनरागमन करताना पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. यावेळी मनमोहनसिंगही या इतिहासाची पुनरावृत्ती करत पुन्हा एकदा पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे. मागील वेळी पंतप्रधानपदाची माळ अनपेक्षितरित्या मनमोहनसिंगांच्या गळ्यात पडली होती. यावेळी मात्र कॉंग्रेसने साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच मनमोहनसिंग यांच्या रूपाने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला. कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी व युवा नेते राहूल गांधी यांनी आपले संपूर्ण बळ मनमोहन यांच्या मागे उभे केले होते. त्यांच्या उमेदवारीवर चर्चा होणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाही घेतली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डॉ. मनमोहनसिंग यांनी यावेळी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यास दुसर्‍यांदा पंतप्रधान होणारे गांधी नेहरू घराण्याबाहेरील व कॉंग्रेसमधील ते पहिलेच असतील. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 11:50:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भाजप केंद्रीय समितीची संध्याकाळी बैठक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/भाजप-केंद्रीय-समितीची-संध्याकाळी-बैठक-109051600039_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/भाजप-केंद्रीय-समितीची-संध्याकाळी-बैठक-109051600039_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय समितीची शनिवारी संध्याकाळी बैठक होत आहे. या बैठकीत निवडणूक निकालांवर चर्चा करण्यात येणार आहे. अपेक्षेनुसार निवडणूक निकाल न लागल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय समितीची शनिवारी संध्याकाळी बैठक होत आहे. या बैठकीत निवडणूक निकालांवर चर्चा करण्यात येणार आहे. अपेक्षेनुसार निवडणूक निकाल न लागल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 11:36:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉग्रेस सरकार स्थापनेचा दावा करणार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कॉग्रेस-सरकार-स्थापनेचा-दावा-करणार-109051600036_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कॉग्रेस-सरकार-स्थापनेचा-दावा-करणार-109051600036_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- देशातील बहुतांश राज्यामध्ये कॉग्रेस आणि सहकारी पक्षांना स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र आता स्पष्ट झाल्याने संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पुन्हा एकदा सरकार स्थापनेचा दावा करणार आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील बहुतांश राज्यामध्ये कॉग्रेस आणि सहकारी पक्षांना स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र आता स्पष्ट झाल्याने संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाखाली कॉग्रेस पुन्हा एकदा सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिल्ली, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू यासह अनेक राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात कॉग्रेसला बहुमत मिळाले असून, पक्षाचे अनेक उमेदवार आघाडीवर आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यानंतर दहा जनपथ आणि देशभरातील कॉग्रेस मुख्यालयात दिवाळी साजरी करण्यात येत असून, पक्षातील नेत्यांनी सरकार स्थापण्याची तयारी सुरू झाल्याचे म्हटले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 11:36:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भाजपला जनादेश मान्य]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/भाजपला-जनादेश-मान्य-109051600031_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/भाजपला-जनादेश-मान्य-109051600031_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[लोकसभा निवडणुकीचा सुरवातीचा कल पाहता भारतीय जनता पक्षाने जनादेश मान्य केला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा निवडणुकीचा सुरवातीचा कल पाहता भारतीय जनता पक्षाने जनादेश मान्य केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पक्षाचे प्रवक्ते बलबीर पुंज यांनी सांगितले की, जनतेचा जो ही निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे. सध्या जे निकाल येत आहे, ते दक्षिण भारताचे आहे. त्याठिकाणी पक्षाने जास्त उमेदवार उभे केले नव्हते. उत्तर भारतातील निकाल आल्यावर भाजपची परिस्थिती सुधारले. पक्षाचे दुसरे प्रवक्त प्रकाश जावडेकर यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सर्वात मोठी आघाडी असणार असल्याचा दावा केला आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 11:33:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राजस्थानमध्‍ये 20 जागांवर कॉंग्रेस आघाडीवर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/राजस्थानमध्‍ये-20-जागांवर-कॉंग्रेस-आघाडीवर-109051600038_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/राजस्थानमध्‍ये-20-जागांवर-कॉंग्रेस-आघाडीवर-109051600038_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[राजस्थानच्‍या 25 लोकसभा जागांपैकी सत्ताधारी कॉंगेस पक्ष 20 जागांवर आघाडीवर असून भाजपाच्‍या उमेदवारांनी पाच जागांवर आघाडी घेतली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राजस्थानच्‍या 25 लोकसभा जागांपैकी सत्ताधारी कॉंगेस पक्ष 20 जागांवर आघाडीवर असून भाजपाच्‍या उमेदवारांनी पाच जागांवर आघाडी घेतली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या संदर्भात मिळालेल्‍या माहितीनुसार महेश जोशी (जयपूर), इज्ये राजसिंह (कोटा), बद्रीराम जाखड़ (पाली), गिरिजा व्यास (चितौड़गढ़), डॉ. सी.पी. जोशी (भीलवाड़ा),  ज्योति मिर्धा (नागौर) शीश राम ओला (झुझुनूं), रधुवीर सिंह मीणा (उदयपुर), सचिन पायलट (अजमेर), नमो नारायण मीणा (टोंक सवाई माधोपुर), तारा चंद भगोरा (बांसवाड़ा), हरीश चौधरी (बाड़मेर), जितेंद्र सिंह (अलवर) हे कॉंग्रेसी नेते आघाडीवर आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 11:31:54 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बिहारमध्ये एनडीएचे वर्चस्व]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/बिहारमध्ये-एनडीएचे-वर्चस्व-109051600034_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/बिहारमध्ये-एनडीएचे-वर्चस्व-109051600034_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[पाटना- बिहारच्या सुपौल लोकसभा मतदार संघातून जदयूचे विश्वमोहन कुमार हे कॉग्रेस उमेदवाराला पछाडत आघाडीवर आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>बिहारच्या सुपौल लोकसभा मतदार संघातून जदयूचे विश्वमोहन कुमार हे कॉग्रेस उमेदवाराला पछाडत आघाडीवर आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुजफ्फरपुरवरही जदयूच्या उमेदवाराने लोकजनशक्ती पक्षाच्या भगवान लाल साहनी यांना पाणी पाजले असून, बिहारच्या बहुतांश जागेवर जदयूचेच उमेदवार आघाडीवर असल्याने बिहारमध्ये भाजप आणि जदयू आघाडीत जल्लोष आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 11:17:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कर्नाटकात भाजप आघाडीवर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कर्नाटकात-भाजप-आघाडीवर-109051600032_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कर्नाटकात-भाजप-आघाडीवर-109051600032_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[कर्नाटकात सत्ताधारी भाजप 28 जागांपैकी 10 जागांवर पुढे चालत असून जनता दल एस दोन जागांवर पुढे चालत आहे. नव्‍या निकालानुसार कॉंग्रेस एका भागात आघाडीवर आहे. तर भाजपाचे उमेदवार उत्तर कन्नड़, म्हैसूर उडपी, चिकमंगळूर, बेळगाव, धारवाड़, बगलकोट, गुलबर्गा आणि ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कर्नाटकात सत्ताधारी भाजप 28 जागांपैकी 10 जागांवर पुढे चालत असून जनता दल एस दोन जागांवर पुढे चालत आहे. नव्‍या निकालानुसार कॉंग्रेस एका भागात आघाडीवर आहे. तर भाजपाचे उमेदवार उत्तर कन्नड़, म्हैसूर उडपी, चिकमंगळूर, बेळगाव, धारवाड़, बगलकोट, गुलबर्गा आणि चित्रदुर्गामध्‍ये पुढे चालत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जद एस नेते एच.डी. कुमारस्वामी बंगळुरू ग्रामीण क्षेत्रात आघाडीवर आहे. तर एन. चेलूवरयास्वामी मांडया जागेवर आहे. कॉंग्रेस नेते धरम सिंह बीदरमध्‍ये आघाडीवर आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 11:14:46 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विनोद खन्ना आघाडीवर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/विनोद-खन्ना-आघाडीवर-109051600030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/विनोद-खन्ना-आघाडीवर-109051600030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[गुरुदासपुर (पंजाब)- पंजाबच्या गुरुदासपुर जागेवरून भाजप नेते विनोद खन्ना आघाडीवर असून, या जागेवर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंजाबच्या गुरुदासपुर जागेवरून भाजप नेते विनोद खन्ना आघाडीवर असून, या जागेवर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. प्रताप सिंह बाजवा हे त्यांच्या विरोधात या जागेवरून निवडणूक लढवत असून, दुसऱ्या फेरी अखेरपर्यंत ते पिछाडीवर आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 11:05:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पराभव स्वीकारण्यास भाजपचा नकार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/पराभव-स्वीकारण्यास-भाजपचा-नकार-109051600029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/पराभव-स्वीकारण्यास-भाजपचा-नकार-109051600029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- मतमोजणीस आता कुठे सुरुवात झाली असून, इतक्यात आपला पराभव झाल्याचे मान्य करण्यास भारतीय जनता पक्षाने नकार दिला आहे. शेवटपर्यंत आपण निकालांची वाट पाहणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मतमोजणीस आता कुठे सुरुवात झाली असून, इतक्यात आपला पराभव झाल्याचे मान्य करण्यास भारतीय जनता पक्षाने नकार दिला आहे. शेवटपर्यंत आपण निकालांची वाट पाहणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशात मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर 215 पेक्षा अधिक जागांवर कॉग्रेस आणि सहकारी पक्षांनी आघाडी घेतली आहे. भाजप आणि सहकारी पक्ष 135 च्या जवळपास आघाडीवर असून, कॉग्रेसने आपल्या विजयाचा जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणूक निकाल अजूनही पूर्णपणे जाहीर झाले नसल्याने आपल्याला पराभव मान्य नसल्याचे भाजपने म्हटले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर प्रदेश, हरियाणा, आसाममध्ये पक्ष आघाडीवर असून, महाराष्ट्रातही अनेक जागांवर भाजप बाजी मारेल असा विश्वास भाजप प्रवक्ते बलबीर पुंज यांनी व्यक्त केला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 11:04:47 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[उत्तर प्रदेशात कॉंग्रेस आघाडीवर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/उत्तर-प्रदेशात-कॉंग्रेस-आघाडीवर-109051600028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/उत्तर-प्रदेशात-कॉंग्रेस-आघाडीवर-109051600028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[भारतातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसला अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळताना दिसत आहे. कानपूरमधून केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल आघाडीवर आहेत. माजी क्रिकेटपटू अझहरूद्दीनही आघाडीवर आहे. 

आतापर्यंत ४५ जागांचा कल जाहिर झाला असून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये कॉंग्रेसला अपेक्षेपेक्षा मोठे यश मिळताना दिसत आहे. कानपूरमधून केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल आघाडीवर आहेत. माजी क्रिकेटपटू अझहरूद्दीनही आघाडीवर आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आतापर्यंत ४५ जागांचा कल जाहिर झाला असून त्यात कॉंग्रेसने भाजप, सपा व बसपाला मागे टाकले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी रायबरेलीहून, राहूल गांधी अमेठीतून, मुरादाबादमधून अझहरूद्दीन, फैजाबादमधून निर्मल खत्री, अमेठीतून राहूल ागंधी, कानपूरमधून श्रीप्रकाश जैस्वाल यासह अनेक जागांवर पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गोरखपूरहून भाजपचे योगी आदित्यनाथ, पीलभीतहून वरूण गांधी, आंवलाहून मेनका गांधी, लखनौतून लालजी टंडन, अकबरपूरहून विनय कटियार, वाराणसीतून मुरली मनोहर जोशी, गाझियाबादमधून राजनाथसिंह आघाडीवर आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बसपाचे उमेदवार सहारनपूर, आग्रा, आंबेडकरनगर, देवरीया बस्ती, बदायू, हरदोई, सीतापूर व बस्ती येथे आघाडीवर आहेत. भाजप आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोककदलाचे उमेदवार मथुरा, मुझफ्फरनगर व बिजनौरमधून आघाडीवर आहेत. एटाहून अपक्ष निवडणूक लढवत असलेले कल्याणसिंह आघाडीवर आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तरखंडमधील पाच पैकी तीन जागांवर कॉंग्रेस आघाडीवर आहे. एका जागी भाजप पुढे आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर प्रदेशचा कल- </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समाजवादी पार्टी 21</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कांग्रेस 21</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बसपा 15</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजग 12</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अन्य 01</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 10:56:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉंग्रेस मुख्‍यालयाबाहेर दिवाळी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कॉंग्रेस-मुख्‍यालयाबाहेर-दिवाळी-109051600027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कॉंग्रेस-मुख्‍यालयाबाहेर-दिवाळी-109051600027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[मतमोजणीनंतरचे चित्र समोर येण्‍यास सुरूवात झाली असून अद्याप कुणाला स्‍पष्‍ट बहुमत मिळेल हे स्‍पष्‍ट झाले नसले तरीही कॉंग्रेसच्‍या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारकडे सत्ता जाणार हे चित्र स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे कॉंग्रेस ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मतमोजणीनंतरचे चित्र समोर येण्‍यास सुरूवात झाली असून अद्याप कुणाला स्‍पष्‍ट बहुमत मिळेल हे स्‍पष्‍ट झाले नसले तरीही कॉंग्रेसच्‍या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारकडे सत्ता जाणार हे चित्र स्‍पष्‍ट झाले आहे. त्‍यामुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्‍ये जोरदार उत्साहाचे वातावरण आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस कार्यकर्त्‍यांनी दिवाळी साजरी करण्‍यास सुरूवात केली असून महाराष्‍ट्र, उत्तर प्रदेश आणि तमीळनाडूत पक्षाला अनपेक्षित यश मिळाल्‍याने कार्यकर्त्‍यांनी फटाके वाजविण्‍यास सुरूवात केली आहे. विशेषतः उत्तर प्रदेशात स्‍वतंत्र निवडणूक लढविण्‍याचा राहुल गांधी यांचा फॉर्म्युला हीट झाल्‍यानेही कार्यकर्त्यांचा जल्‍लोष जोरात आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 10:53:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[निवडणूक आयोगाची वेबसाइट ठप्प]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/निवडणूक-आयोगाची-वेबसाइट-ठप्प-109051600026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/निवडणूक-आयोगाची-वेबसाइट-ठप्प-109051600026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[लोकसभा निवडणूक निकालांचे 'ट्रेंड' सुरु झाल्यानंतर काही वेळातच निवडणूक आयोगाची वेबसाइट ठप्प झाली. यासाइटवर 'सर्व्हेर बिझी' असा संदेश येत होता.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा निवडणूक निकालांचे 'ट्रेंड' सुरु झाल्यानंतर काही वेळातच निवडणूक आयोगाची वेबसाइट ठप्प झाली. यासाइटवर 'सर्व्हेर बिझी' असा संदेश येत होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणूक आयोगाने निकाल देण्याचा साइटबाबत मोठा गाजावाजा केला होता. यामुळे सकाळपासून अनेकांनी या साइटला भेट देण्याचा प्रयत्न केला. परंतु वेबसाइट ठप्प झाल्याने अनेकांचा अपेक्षा भंग झाला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 10:48:42 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[प्रारंभिक निष्कर्षानुसार कॉंग्रेस आघाडी पुढे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/प्रारंभिक-निष्कर्षानुसार-कॉंग्रेस-आघाडी-पुढे-109051600025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/प्रारंभिक-निष्कर्षानुसार-कॉंग्रेस-आघाडी-पुढे-109051600025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[लोकसभा निवडणुकीच्या निकालातून कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच सरकार स्थापन करू शकेल असे स्पष्ट होते आहे. सध्या तरी कॉंग्रेस आघाडीवर असून भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची कामगिरी निराशाजनक होत आहे. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा निवडणुकीच्या निकालातून कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीच सरकार स्थापन करू शकेल असे स्पष्ट होते आहे. सध्या तरी कॉंग्रेस आघाडीवर असून भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची कामगिरी निराशाजनक होत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्राथमिक निकालानुसार, कॉंग्रेस आघाडी २२५ जागांवर, भाजप १४० जागांवर आघाडी आहे. डावी आघाडी जेमतेम वीस जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष ८८ जागांवर आघाडीवर आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एक्झिट पोलला खोटे ठरविणारे निकाल येत आ हे. दिल्ली व राजस्थानात कॉंग्रेसची कामगिरी सुधारली आहे. मध्य प्रदेश व पंजाबमध्येही कॉंग्रेस चांगली कामगिरी करताना दिसत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी रायबरेलीहून, राहूल गांधी अमेठीतून, लालूप्रसाद यादव सारण व पाटलीपुत्रा या दोन्हीतून, भाजप अध्यक्ष राजनाथसिंह गाझियाबादमधून आघाडीवर आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अजमेर शरीफमधून कॉंग्रेसचे सचिन पायलट, ग्वाल्हेरमधून ज्योतिरादित्य शिंदे, शिवगंगा येथून पी. चिदंबरम आघाडीवर आहेत. भाजप नेते जसवंतसिंहही दार्जिलिंगमधून आघाडीवर आहेत. दक्षिण कोलकतामधून ममता बॅनर्जी पुढे आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कर्नाटकमधील उत्तर कन्नडमधून कॉंग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा पिछाडीवर आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 10:46:42 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्रात मतमोजणीस सुरुवात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/महाराष्ट्रात-मतमोजणीस-सुरुवात-109051600021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/महाराष्ट्रात-मतमोजणीस-सुरुवात-109051600021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांची मतमोजणीस सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली असून, दुपारी चारच्या सर्व  निकाल लागण्याची अपेक्षा आहे. मतमोजणीस शांततेत सुरुवात झाल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांची मतमोजणीस सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली असून, दुपारी चारच्या सर्व  निकाल लागण्याची अपेक्षा आहे. मतमोजणीस शांततेत सुरुवात झाल्याचे निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघांसाठी वेगवेगळी टेबल्स असतील. विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी  आधी होईल. त्यानंतर एकूण लोकसभा मतदारसंघाची मोजणी करून निकाल जाहिर केला जाईल. सर्वांत आधी  टपालाने आलेल्या मतांची मोजणी करण्‍यात येणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात २७ ठिकाणी मतमोजणी होत आहे. काही ठिकाणी दोन किंवा त्यापेक्षा जास्त जागांची मतमोजणी होत  आहे. पुणे, मावळ, बारामती, व शिरूर यांची मतमोजणी पुण्याच्या शिवाजीनगर येथील धान्य गोदामात केली जात  आहे. सोलापूर येथे सोलापूर व माढा मतदारसंघाची मतमोजणी केली जात असून, माढातून शरद पवार रिंगणात  आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईतील सहा लोकसभा जागांपैकी उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबईची मतमोजणी गोरेगाव येथील  नेस्को परिसरात तर मुंबई उत्तर पूर्वची मतमोजणी विक्रोळीत केली जात आहे. दक्षिण मध्य मुंबईची मतमोजणी  रूपारेल कॉलेजमध्ये तर दक्षिण मुंबईची मतमोजणी एलिफिस्टन कॉलेजमध्ये करण्यात येत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ठाणे जिल्ह्यातील पालघर मतदारसंघाची मतमोजणी जव्हार येथे केली सकाळी सुरु झाली असून, ठाणे मतदारसंघाची  ठाण्यातच तर भिवंडी व कल्याणची मतमोजणी कल्याण पश्चिममध्ये करण्‍यात येत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जळगावमध्ये जळगाव व रावेरची, नागपूरमध्ये नागपूर व रामटेक, नाशिकमध्ये  नाशिक व दिंडोरी, अहमदनगरला  नगर व शिर्डी, कोल्हापूरमध्ये कोल्हापूर व हातकणंगले येथील मतमोजणी होईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भंडारा व गोंदियाची भंडारा, गडचिरोली व चिमुरची गडचिरोलीमध्ये,यवतमाळ व वाशिमची यवतमाळमध्ये  मतमोजणी होईल. कोकणातील रायगडची अलिबागमध्ये तर सिंधुदुर्गची रत्नागिरीत मतमोजणी होईल.बाकीच्या  मतदारसंघांची मतमोजणी तिथेच होईल.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 09:56:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मतमोजणीस कडक बंदोबस्तात सुरुवात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मतमोजणीस-कडक-बंदोबस्तात-सुरुवात-109051600020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मतमोजणीस-कडक-बंदोबस्तात-सुरुवात-109051600020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[पंधराव्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या पाचव्‍या टप्‍प्‍यासाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्‍यासाठी निवडणूक आयोगाने व्‍यापक तयारी केली आहे.आज पहाटे आठ वाजेपासून लोकसभेच्‍या 543 जागांसाठी मतमोजणी करण्‍यासाठी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंधराव्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या पाचव्‍या टप्‍प्‍यासाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर आता मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्‍यासाठी निवडणूक आयोगाने व्‍यापक तयारी केली आहे.आज पहाटे आठ वाजेपासून लोकसभेच्‍या 543 जागांसाठी मतमोजणी करण्‍यासाठी देशभरात सुमारे 1080 मतमोजणी केंद्र उभारण्‍यात आले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून 4260 सभागृहांमध्‍ये ही मोजणी केली जात आहे. मतमोजणीच्‍या कामासाठी सुमारे 60 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस सुरूवात झाली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतमोजणीच्‍या प्रत्येक टेबलवर मायक्रो आब्जर्व्‍हर म्‍हणून भारत सरकारचा एक अधिकारी नियुक्त करण्‍यात आला असून तो मतमोजणी प्रक्रिया निष्पक्ष आणि सुरळीत होण्‍यासाठी त्‍याकडे लक्ष ठेवून आहे. मतमोजणी केंद्रांवर व्‍हीडिओ शुटींगही करण्‍यात येणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निकाल लवकरात लवकर कळावे यासाठी आयोगाने एक सॉफ्टवेअर विकसित केले असून निकालांसाठी एक विशेष वेबसाइटही तयार करण्‍यात आली आहे. निवडणुकीचे निकाल तत्काळ कळण्‍यासाठी </font><font style='font-size:11pt;'>http://in.webdunia.com/marathi/election/ElectionMap.aspx </font><font style='font-size:11pt;'>या बेबसाईवरही खास सोय करण्‍यात आली आहे. राज्यभरासह देशभरातील निवडणुकीचे निकाल या वेबसाईटवरून पाहता येणार आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 May 2009 09:54:04 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भाजपचाही पाठिंबा स्वीकारणार: संगमा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/भाजपचाही-पाठिंबा-स्वीकारणार-संगमा-109051500066_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/भाजपचाही-पाठिंबा-स्वीकारणार-संगमा-109051500066_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[भारतीय जनता पक्ष अस्पृश्य नाही आणि त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला तर आपला पक्ष तो स्वीकारायला तयार आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पी.ए.संगामा यांनी केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय जनता पक्ष अस्पृश्य नाही आणि त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला तर आपला पक्ष तो स्वीकारायला तयार आहे, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पी.ए.संगामा यांनी केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्री. संगमा यांनी सांगितले की, भाजपाने स्वता:हुन पवारांना पाठिंबा दिला तर आम्ही तो घेऊ. भाजप सहा वर्षे सत्तेत होता आणि त्यांच्या बाजुने लोकांनी कौल दिला होता. त्यामुळे भाजपा अस्पृश्य कसा नाही. ज्या लोकांनी भाजपाला मतदान केले ते जातीयवादी कसे ठरू शकतात? असा प्रश्न संगमा यांनी उपस्थित केला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 15 May 2009 22:17:39 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नितिश यांच्या पवित्र्याने 'कमलदल हलले']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/नितिश-यांच्या-पवित्र्याने-कमलदल-हलले-109051500057_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/नितिश-यांच्या-पवित्र्याने-कमलदल-हलले-109051500057_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
'बिहारला विशेष दर्जा देण्याच्या मोबदल्यात पाठिंबा देण्याच्या बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे नेते नितिश कुमार यांच्या विधानाने भाजपचे 'कमलदल' हलले. कॉंग्रेसने लगेचच त्यांच्यासाठी 'हात' पुढे केला. मग भाजपने तातडीने पत्रकार परिषद ...]]></description>
      <content:encoded><![CDATA['<font  style='font-size:11pt; color:#000000'>बिहारला विशेष दर्जा देण्याच्या मोबदल्यात पाठिंबा देण्याच्या बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे नेते नितिश कुमार यांच्या विधानाने भाजपचे 'कमलदल' हलले. कॉंग्रेसने लगेचच त्यांच्यासाठी 'हात' पुढे केला. मग भाजपने तातडीने पत्रकार परिषद घेऊन 'डॅमेज कंट्रोल' करण्याचा प्रयत्न केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नितिश कुमार एनडीएपासून दूर होत असल्याची अफवा कॉंग्रेस पसरवत आहे. पण त्यात तथ्य नाही. नितिश एनडीएच्या बरोबर आहेत, असे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बिहारला विशेष दर्जा देण्याची घोषणा लालकृष्ण अडवानी यांनी बक्सरमध्ये आयोजित एनडीएच्या सभेत केली होती याची आठवण देत भाजपचे सरकार केंद्रात आल्यास हे आश्वासनही पाळले जाईल, असे त्यांनी संगितले.   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नितिश यांच्या मागणीवर कॉंग्रेस विचार करत असल्याच्या वृ्ताबद्दल बोलताना कॉंग्रेस पाच वर्षे सत्तेत असताना बिहारसाठी काहीही केले नाही, आता मात्र मदतीचे नाटक करत आहे, असा आरोप त्यांनी केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><a href='/newsworld/news/national/0905/15/1090515019_1.htm' target=_blank>नितिशकुमार बार्गेनिंगच्या पवित्र्यात</a></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 15 May 2009 17:54:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मनोहर जोशींचे विधान गोंधळ उडविणारे- गडकरी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मनोहर-जोशींचे-विधान-गोंधळ-उडविणारे-गडकरी-109051500056_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मनोहर-जोशींचे-विधान-गोंधळ-उडविणारे-गडकरी-109051500056_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सरकार बनविण्याइतके संख्याबळ लाभले नाही, तर मराठीच्या मुद्यावर आम्ही शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ, असे सांगणारे शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. जोशी यांचे हे विधान ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सरकार बनविण्याइतके संख्याबळ लाभले नाही, तर मराठीच्या मुद्यावर आम्ही शरद पवार यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ, असे सांगणारे शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. जोशी यांचे हे विधान गोंधळ उडवून देणारे आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष नितिन गडकरी यांनी म्हटले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जोशी यांचे विधान गैरसमजूतीतून आले आहे. पण त्यामुळे लोकांत व पक्ष कार्यकर्त्यांतही गोंधळ उडतो, असे गडकरी म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसेना-भाजप युतीला राज्यात ४८ पैकी ३० जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बंडखोर सदाशिवराव मंडलीक व कॉंग्रेसचे सांगलीतील बंडखोर उमेदवार अजित घोरपडे हे जिंकतील, असा भाजपचा अंदाज आहे. भाजपचे नेते या दोघांच्या संपर्कात असल्याचे गडकरी म्हणाले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 15 May 2009 17:34:04 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मनमोहन व अडवाणी दोघांपैकी कुणीही नाही!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मनमोहन-व-अडवाणी-दोघांपैकी-कुणीही-नाही-109051500027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मनमोहन-व-अडवाणी-दोघांपैकी-कुणीही-नाही-109051500027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[देशभर पुढचा पंतप्रधान कोण यासाठी चर्चा रंगत असताना आणि राजकीय पक्ष त्‍यासाठी जोड-तोडचे गणित करीत असताना ज्‍योतिषशास्‍त्राचा बाजारही तेजीत असून भविष्यवेत्यांच्‍या मतानुसार 16 मेच्‍या मतमोजणीनंतर देशाला पुन्‍हा एकदा त्रिशंकू लोकसभेला सामोरे जावे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0905/15/images/img1090515027_1_1.jpg' Alt='manmohan-adwani' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>देशभर पुढचा पंतप्रधान कोण यासाठी चर्चा रंगत असताना आणि राजकीय पक्ष त्‍यासाठी जोड-तोडचे गणित करीत असताना ज्‍योतिषशास्‍त्राचा बाजारही तेजीत असून भविष्यवेत्यांच्‍या मतानुसार 16 मेच्‍या मतमोजणीनंतर देशाला पुन्‍हा एकदा त्रिशंकू लोकसभेला सामोरे जावे लागणार आहे. त्‍यामुळे लहान-लहान घटक पक्षांची भूमिका महत्‍वाची ठरणार असून मनमोहन किंवा अडवाणी दोघांपैकी कुणालाही पंतप्रधान बनण्‍याची संधी मिळणार नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एक प्रसिध्‍द ज्योतिषी पंडित अनंत सुरळकर यांनी दिलेल्‍या माहितीनुसार कॉंग्रेस किंवा भारतीय जनता पार्टी (भाजपा) या दोघांपैकी कोणत्याही पक्ष किंवा आघाडीला बहुमत मिळणार नाही. कॉंग्रेसला जास्‍तीत जास्‍त 135 ते 140 जागा मिळतील तर भाजपाला 165 च्‍या आसपास जागा मिळण्‍याची शक्यता आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अशा परिस्थितीत सरकार बनविण्‍यात तिस-या आघाडीची आणि घटक पक्षांची भूमिका महत्वाची असणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मनमोहन सिंह हे पुन्‍हा पंतप्रधान होण्‍याची शक्यता त्‍यांनी स्‍पष्‍ट पणे नाकारली आहे. या पदासाठी ऐनवेळी सर्वांना आश्‍चर्यचकीत करणारे नाव समोर येण्‍याची शक्यता आहे. यात तिस-या आणि चवथ्‍या पक्षाची भूमिका महत्‍वाची ठरणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तर दुस-या बाजूला भाजपाचे पीएम इन वेटींग लालकृष्ण आडवाणी हे पंतप्रधान बनण्‍याच्‍या अगदी जवळ येऊनही पंतप्रधान बनू शकणार नाहीत. अडवाणी यांच्‍या कुंडलीत शनीची स्थिति मजबूत असली तरीही ते पंतप्रधानपदाच्‍या खुर्चीत स्‍थानापन्‍न होऊ शकणार नाहीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अस्थिरतेची परिस्थिती आगामी काळात पहायला मिळणार असून सरकार कुणाचेही बनले तरीही ते दोन वर्षांपेक्षा अधिक वेळ टीकू शकणार नाही. आणि मध्‍यावधी निवडणुका घेण्‍याची गरज पडणार आहे. त्यानंतर मात्र स्थिर सरकार बनण्‍याची शक्यता अधिक आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 15 May 2009 14:44:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मतमोजणीसाठी आयोग सज्ज]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मतमोजणीसाठी-आयोग-सज्ज-109051400054_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मतमोजणीसाठी-आयोग-सज्ज-109051400054_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[पंधराव्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या पाचव्‍या टप्‍प्‍यासाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर आता 16 मे रोजी  होणा-या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्‍यासाठी निवडणूक आयोगाने व्‍यापक तयारी केली आहे. लोकसभेच्‍या 543 जागांसाठी मतमोजणी करण्‍यासाठी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंधराव्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या पाचव्‍या टप्‍प्‍यासाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर आता 16 मे रोजी  होणा-या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्‍यासाठी निवडणूक आयोगाने व्‍यापक तयारी केली आहे. लोकसभेच्‍या 543 जागांसाठी मतमोजणी करण्‍यासाठी देशभरात सुमारे 1080 मतमोजणी केंद्र उभारण्‍यात आले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून 4260 सभागृहांमध्‍ये ही मोजणी केली जाणार आहे. मतमोजणीच्‍या कामासाठी सुमारे 60 हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस सुरूवात होईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतमोजणीच्‍या प्रत्येक टेबलवर मायक्रो आब्जर्व्‍हर म्‍हणून भारत सरकारचा एक अधिकारी नियुक्त राहणार असून तो  मतमोजणी प्रक्रिया निष्पक्ष आणि सुरळीत होण्‍यासाठी त्‍याकडे लक्ष ठेवून असेल. मतमोजणी केंद्रांवर व्‍हीडिओ शुटींगही करण्‍यात येणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निकाल लवकरात लवकर </font><font style='font-size:11pt;'>कळावे </font><font style='font-size:11pt;'>यासाठी आयोगाने एक सॉफ्टवेअर विकसित केले असून निकालांसाठी एक विशेष वेबसाइटही तयार करण्‍यात आली आहे. निवडणुकीचे निकाल तत्काळ कळण्‍यासाठी </font><font style='font-size:11pt;'>http://in.webdunia.com/marathi/election/ElectionMap.aspx </font><font style='font-size:11pt;'>या बेबसाईवरही खास सोय करण्‍यात आली आहे. राज्यभरासह देशभरातील निवडणुकीचे निकाल या वेबसाईटवरून पाहता येणार आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 May 2009 19:06:15 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मायावती काय करणार याकडे आता लक्ष]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मायावती-काय-करणार-याकडे-आता-लक्ष-109051400053_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मायावती-काय-करणार-याकडे-आता-लक्ष-109051400053_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[लखनऊ
बहूजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी लोकसभा निवडणुकीनंतर कोणाला पाठिंबा देणारा यासंदर्भातले पत्ते अद्याप उघड केले नसले तरी त्या काय करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मायावतींचे विश्वासू व पक्षाचे सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा आज या धावपळीतच ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>बहूजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावतींनी लोकसभा निवडणुकीनंतर कोणाला पाठिंबा देणारा यासंदर्भातले पत्ते अद्याप उघड केले नसले तरी त्या काय करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मायावतींचे विश्वासू व पक्षाचे सरचिटणीस सतीशचंद्र मिश्रा आज या धावपळीतच दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्री. मिश्रा दिल्लीत तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांसह इतर पक्षाच्या नेत्यांशीही चर्चा करणार आहेत. दोन तीन दिवसांपूर्वी बसपची क़ॉंग्रेस नेत्यांबरोबर बैठक झाल्याचे बोलले जाते. मात्र, बसपने त्याचा इन्कार केला आहे. तिसर्‍या आघाडीला चांगल्या जागा मिळतील, असे सध्या तरी एक्झिट पोलवरून दिसते आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 May 2009 18:53:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शरद पवारांची नजर पंतप्रधानपदावर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/शरद-पवारांची-नजर-पंतप्रधानपदावर-109051400044_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/शरद-पवारांची-नजर-पंतप्रधानपदावर-109051400044_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
कोणत्याही आघाडीला बहूमत मिळणार नाही, याची 'पोल' एक्झिट पोलने खोलल्यानंतर कुंपणावर असणार्‍या नेत्यांच्या पंतप्रधानपदाच्या आशा पल्लवीत झाल्या असून यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आघाडीवर आहेत. त्यासाठी पवार सातत्याने तिसर्‍या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कोणत्याही आघाडीला बहूमत मिळणार नाही, याची 'पोल' एक्झिट पोलने खोलल्यानंतर कुंपणावर असणार्‍या नेत्यांच्या पंतप्रधानपदाच्या आशा पल्लवीत झाल्या असून यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आघाडीवर आहेत. त्यासाठी पवार सातत्याने तिसर्‍या आणि चौथ्या आघाडीच्या नेत्यांशी संपर्कात आहेत. भाजप व कॉंग्रेस आघाड्या २०० जागांच्या आत आटोपल्या तर पवार पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहिर करतील, व त्यांना तिसरी व चौथी आघाडी पाठिंबा देईल, असे चित्र आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पवारांची पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नाही. यावेळच्या निवडणुकीत तर ते त्यासाठीच उतरले आहेत. आधी त्यांनी स्वतःचे नाव जाहीरही केले होते, मग मात्र, कमी जागा मिळाल्यास मी पंतप्रधान कसा होईन, असा मानभावी सवालही नंतर केला होता. मात्र, आता कोणत्याच आघाडीला स्पष्ट बहूमत मिळणार नाही, हे स्पष्ट होताच, त्यांच्या पंतप्रधान होण्याच्या इच्छेने पुन्हा उचल खाल्ली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एक्झिट पोलने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दोन्ही मुख्य आघाड्या २०० जागांच्या आतच रहातील असे दिसते आहे. तिसरी आघाडीही शंभराच्या आसपास घोटाळते आहे. या आघाडीत अखिल भारतीय अण्णा द्रमुक, सेक्युलर जनता दल व तेलगू देसम हे प्रमुख पक्ष आहेत. या सगळ्या पक्षांचे नेते पवारांचे मित्र आहेत. शिवाय डाव्यांनाही पवारांचे वावडे नाही. त्याचवेळी राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव व लोकजनशक्तीचे रामविलास पासवान हेही पवारांना समर्थन देतील असे दिसते आहे. पवार त्यासाठी सातत्याने त्यांच्या संपर्कात असल्याचे कळते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तिसरी आघाडी, चौथी आघाडी मिळून पवारांचा पाठिंबा दीडशे सदस्यांच्या पलीकडे जातो. मग राहिलेले पक्ष व कॉंग्रेसचा पाठिंबा घेऊन पंतप्रधानपदावर आरूढ होण्याचा पवारांचा आडाखा आहे. या परिस्थितीत मराठी मुद्यावर शिवसेनाही पवारांना पाठिंबा देऊ शकतो. शिवसेना मनोहर जोशींनी कालच तसे संकेत दिले आहेत. शिवाय खुद्द पवारांनी उद्धव ठाकरेंशी दूरध्वनीवरून याविषयी चर्चा केल्याचे समजते आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पवारांच्या पंतप्रधानपदाला जयललिता, बिजू जनता दलाचे प्रमुख व ओरीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही पाठिंबा दिला आहे. तिकडे प्रजाराज्यमचे अध्यक्ष चिरंजीवी यांनीही पवारांना पाठिंबा देण्याचा विचार करू असे सांगितले आहे. त्यामुळे व्यापक स्तरावर पवारांना पाठिंबा मिळण्यात अडचण येईल, असे काही वाटत नाही. प्रत्यक्षात सगळी गणिते गृहतिकांवर आधारीत आहेत. निकाल आल्यानंतर मात्र, यासंदर्भातील हालचाली आणखी वेगाने होतील. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 May 2009 15:44:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉंग्रेस थींक टँकसह सोनियांची चर्चा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कॉंग्रेस-थींक-टँकसह-सोनियांची-चर्चा-109051400042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कॉंग्रेस-थींक-टँकसह-सोनियांची-चर्चा-109051400042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[86 जागांवर मतदानाचा अखेरचा टप्‍पा पूर्ण होताच कॉंग्रेसने सहकारी पक्षांशी चर्चा करण्‍यास सुरूवात केली असून आघाडीच्‍या राजकारणासंदर्भात कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्‍या ज्येष्‍ठ विश्‍वासू सहका-यांशी चर्चा करण्‍यास सुरूवात केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[86 <font  style='font-size:11pt; color:#000000'>जागांवर मतदानाचा अखेरचा टप्‍पा पूर्ण होताच कॉंग्रेसने सहकारी पक्षांशी चर्चा करण्‍यास सुरूवात केली असून आघाडीच्‍या राजकारणासंदर्भात कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्‍या ज्येष्‍ठ विश्‍वासू सहका-यांशी चर्चा करण्‍यास सुरूवात केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या संदर्भात पक्षाच्‍या प्रमुख नेत्‍यांची दिल्लीतील 15 रकाबगंज रोडवरील वॉर रूममध्‍ये बैठक झाली. यावेळी सोनियांचे राजकीय सल्‍लागार अहमद पटेल आणि परराष्‍ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांच्‍या व्‍यतिरिक्त पक्षाचे सर्व महासचिव उपस्थित होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या बेठकीनंतर सोनियांनी सरकारमधील सहकारी पक्ष राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार, समाजादी पक्षाचे नेते मुलायम सिंह व राजद नेते लालू प्रसाद यादव यांच्‍याशी फोनवरून चर्चा केली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 May 2009 15:39:23 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[एक्झिट पोलनुसार युपीएचे पारडे जड]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/एक्झिट-पोलनुसार-युपीएचे-पारडे-जड-109051400016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/एक्झिट-पोलनुसार-युपीएचे-पारडे-जड-109051400016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
निवडणुक संपली नि सगळ्या टिव्ही चॅनेल्सवर एक्झिट पोलचा भडीमार सुरू झाला. पण या सगळ्या पोलचा लसावि कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे (युपीए) पारडे जड असल्याचाच निघाला. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणुक संपली नि सगळ्या टिव्ही चॅनेल्सवर एक्झिट पोलचा भडीमार सुरू झाला. पण या सगळ्या पोलचा लसावि कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचे (युपीए) पारडे जड असल्याचाच निघाला. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागेल, तर तिसरी आघाडी तिसर्‍या क्रमांकावरच राहिल असे चित्र या पोलमधून स्पष्ट झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>न्यूज एक्स व एसी नीलसन यांच्या एक्झिट पोलनुसार युपीएला १९९ जागा मिळतील. त्यात कॉंग्रेसच्या १५५ जागा असतील. एनडीएला १९१ जागा मिळतील त्यात भाजपच्या १५३ जागा असतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हेडलाईन्स टुडेच्या एक्झिट पोलमध्ये कॉंग्रेस व त्यांच्या घटक पक्षांना १९१, तर एनडीएला १८० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. डाव्यांच्या जागा साठवरून ३८ पर्यंत खाली येण्याचा अंदाजही या पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंडिया टिव्हीने घेतलेल्या पोलनुसार युपीएला १९५ ते २२७ पर्यंत जागा मिळतील. यात राष्ट्रीय जनता दल, लोजपा व समाजवादी पक्षाच्या ३२ जागा आहेत. या चॅनेलला एनडीएला १८९ जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>युटिव्ही व आय चॅनेल यांनी युपीएला १९५, सपा, लोजपा व राजद यांना मिळून युपीएला २२७ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. एनडीएला १८९ जागा मिळतील असे अनुमान बांधले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला १४५ तर भाजपला १३८ जागा मिळाल्या होत्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजकीय पक्षांनी आपले स्वतःचेही सर्वेक्षण केले आहे. कॉंग्रेसने स्वतःला २१८ जागा मिळतील, असा अंदाज बांधला आहे, तर भाजपला १९४ जागा मिळतील असा होरा व्यक्त केला आहे. भाजपने आपल्या सर्वेक्षणात युपीएला १७० तर स्वतःला २१५ जागा मिळतील असा अंदाज बांधला ाहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तिसर्‍या आघाडीचे महत्त्वही अबाधित राहिल असेही या एक्झिट पोलवरून दिसतेय. न्यूज एक्सच्या म्हणण्यानुसार, तिसर्‍या आघाडीला १०४, तर इतरांना ४८ जागा मिळण्याची शक्यता आहे. हेडलाईन्स टुडेने तिसर्‍या आघाडीला १०० हून अधिक, तर इंडिया टिव्हीने ११३, कॉंग्रेसच्या सर्वेक्षणात १०१ व भाजपच्या सर्वेक्षणात १२५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चौथ्या आघाडीचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी या आघाडीतील सपाला २६, राजदला २४, तर लोजपाला ४ जागा अशा सर्व मिळून ६४ जागा मिळाल्या होत्या. आता या पक्षांच्या जागा निम्म्यापर्यंत खाली येतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>न्यूज एक्सने चौथ्या आघाडीला ३६ जागा मिळतील असा अंदाज बांधला आहे. यात सपाला २६, लालूंच्या राजदला ८, व लोजपाला २ जागा मिळतील. इंडिया टिव्ही, हेडलाईन्स टुडे, युटिव्ही- आय या तिन्ही चॅनेल्सच्या सर्वेक्षणात या आघाडीला ३२ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करणयात आला आहे. भाजपने चौथ्या आघाडीला ३३ तर कॉंग्रेसने ३० जागा मिळतील असा होरा बांधला ाहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>न्यूज एक्सच्या दुपारी दोनपर्यंत केलेल्या सर्वेक्षणानुसार युपीएतील घटक पक्ष राष्ट्रवादीकॉंग्रेसला ९, द्रमुकला १५, तृणमूलला १२, राजदला ८ व लोजपाला २ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसरीकडे एनडीएला १९१ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करताना, भाजपला १५३ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. गेल्या वेळी भाजपला १३८ जागा मिळाल्या होत्या. या आघाडीतील संयुक्त जनता दलाला १७, शिवसेनेला ९, अजितसिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाला ३, आसाम गण परिषदेला चार जागा मिळतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>न्यूज एक्सच्या म्हणण्यानुसार तिसर्‍या आघाडीला १०४ जागा मिळतील. इतरांना ४८ जागा मिळतील. माकपला मोठा फटका बसणार असून त्यांच्याकडे गेल्यावेळच्या ४३ जागांच्या तुलनेत २५ जागा रहाण्याची शक्यता आहे. बिजू जनता दलाला १० जागा मिळू शकतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बसपाच्या स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता असून १९ वरून हा पक्ष २८ जागांवर उडी घेण्याची शक्यता आहे. सपाची ३६ वरून २६ पर्यंत घसरण होण्याची शक्यता आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>टाईम्स नाऊच्या म्हणण्यानुसार युपीएला १९८ जागा मिळतील. त्यात कॉंग्रेसला १५४ जागांचा अंदाज आहे. त्याचवेळी एनडीएला १८३ तर भाजपला यातील १४२ जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. तिसर्‍या आघाडीला ११२ जागा मिळण्याचा अंदाज असून डाव्यांना ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांच्या खात्यात ५० जागा जाऊ शकतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्टार न्यूजच्या म्हणण्यानुसार युपीएला १९९, यात कॉंग्रेसला १५५ जागा मिळतील. एनडीएला १९६ व भाजपला १५३ जागा मिळू शकतील. तिसर्‍या आघाडीला १०० तर इतरांना ४८ जागा मिळू शकतात.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 May 2009 11:30:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[उद्धव यांच्याशी चर्चेचे पवारांकडून खंडन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/उद्धव-यांच्याशी-चर्चेचे-पवारांकडून-खंडन-109051300037_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/उद्धव-यांच्याशी-चर्चेचे-पवारांकडून-खंडन-109051300037_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याच्या वृत्ताचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खंडन केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याच्या वृत्ताचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खंडन केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ही खोटी बातमी असून उद्धव सध्या कुठे आहेत हे मला माहित नाही, असे त्यांनी सांगितले. पवार व उद्धव यांच्यात परदेशात दूरध्वनीवरून चर्चा झाल्याच्या वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना या नव्या युतीचा पाळणा हलतो की काय यावर चर्वितचर्वण सुरू झाले आहे. या चर्चेला आणि अर्थातच शिवसेनेला प्रत्त्युत्तर देण्यासाठी भाजपने तातडीची बैठकही बोलावली होती आणि दुसरीकडे मनसेशी आघाडीची चाचपणीही सुरू केली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यापूर्वी निवडणुकीपूर्वी शिवसेनेने उघडपणे पवारांच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा दिला होता. त्यावेळीच शिवसेना व राष्ट्रवादी युतीची चाचपणीही झाली होती. मात्र, ती प्रत्यक्षात उतरू शकली नव्हती. आता मात्र, निवडणुकीनंतर पवारांना पंतप्रधान करण्यासाठी म्हणून शिवसेना राष्ट्रावादी मागे उभी रहाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव व पवार यांच्यातील कथित संभाषण हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जातेय. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 May 2009 10:51:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्‍ट्रातील एक्झिट पोल]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/महाराष्‍ट्रातील-एक्झिट-पोल-109051300053_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/महाराष्‍ट्रातील-एक्झिट-पोल-109051300053_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[लोकसभेच्‍या निवडणुकीच्‍या शेवटच्‍या टप्‍प्‍यातील मतदान संपल्‍यानंतर कॉंग्रेस व भाजप आघाडीने राज्यातील 48 जागां संदर्भातील निवडणूक निकाल पूर्व अंदाज जाहीर केले असून दोन्‍ही पक्षांनी कमी अधिक फरकाने आपल्‍याला सर्वाधिक जागा मिळण्‍याचा दावा केला आहे. या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभेच्‍या निवडणुकीच्‍या शेवटच्‍या टप्‍प्‍यातील मतदान संपल्‍यानंतर कॉंग्रेस व भाजप आघाडीने राज्यातील 48 जागां संदर्भातील निवडणूक निकाल पूर्व अंदाज जाहीर केले असून दोन्‍ही पक्षांनी कमी अधिक फरकाने आपल्‍याला सर्वाधिक जागा मिळण्‍याचा दावा केला आहे. या एक्झिट पोलनुसार भाजपने आपल्‍याला 27 जागा मिळण्‍याचा दावा केला आहे. तर कॉंग्रेसने 26 जागांवर आपण विजयी होऊ असा दावा केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विधानसभा निवडणुकीची रंगीत तालिम समजल्‍या जाणा-या निवडणुकीच्‍या निकालावरून राज्यातील पुढील निवडणुकांचे चित्र स्‍पष्‍ट होणार असल्‍याने त्‍या संदर्भात मतदारांसह राजकीय पक्षांमध्‍येही मोठी उत्सुकता आहे. शेवटच्‍या टप्‍प्‍यातील निवडणुका झाल्‍यानंतर भाजप व कॉंगेसने आपापले एक्झिट पोल जाहीर केले आहेत. भाजपच्‍या एक्झिट पोलनुसार भाजप- 14 जागांवर तर शिवसेना 13 जागांवर विजयी होण्‍याची शक्यता आहे. तर कॉंग्रेसला 11 व राष्‍ट्रवादी व आरपीआय आघाडीला 10 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्‍यात आला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तर कॉंग्रेसने जाहीर केलेल्‍या एक्झिट पोलनुसार राज्‍यातील 48 पैकी 13 जागांवर पक्षाला तर 13 जागांवर आघाडीतील महत्‍वाचा घटक पक्ष समजल्‍या जाणा-या राष्‍ट्रवादी-रिपाई आघाडीला 13 जागा मिळण्‍याची शक्यता आहे. या एक्झिट पोलमध्‍ये भाजपला 12 आणि शिवसेनेला 10 जागा मिळतील अशी शक्यता वर्तविली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यावेळच्‍या निवडणुकामध्‍ये मतदानाची टक्‍केवारी कमी असल्‍याने कमी झालेले मतदान कुणाच्‍या पथ्‍यावर पडते याबद्दलही उत्सुकता आहेच. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतदानाचा शेवटचा टप्‍पा पार पडल्‍यानंतर आता आगामी 16 मे रोजी होणा-या मतमोजणीनंतर खरे चित्र स्‍पष्‍ट होणार असले तरीही जर या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीला राज्यातून अधिक जागा मिळविता आल्‍या तर विधानसभेच्‍या मध्‍यावधी निवडणुका घेतल्‍या जाण्‍याचीही शक्यता वर्तविली जात आहे.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 14 May 2009 10:50:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लोकसभेच्या महायज्ञाची पूर्णाहूती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/लोकसभेच्या-महायज्ञाची-पूर्णाहूती-109051300055_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/लोकसभेच्या-महायज्ञाची-पूर्णाहूती-109051300055_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[तळपत्या उन्हात आज लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मतदारांनी पूर्णाहूती देत गेला महिनाभर सुरू असलेल्या महायज्ञाची सांगता केली. सात राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातील ८६ जागांवरील १४३२ उमेदवारांचे भवितव्य आज इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झाले. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>तळपत्या उन्हात आज लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मतदारांनी पूर्णाहूती देत गेला महिनाभर सुरू असलेल्या महायज्ञाची सांगता केली. सात राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातील ८६ जागांवरील १४३२ उमेदवारांचे भवितव्य आज इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झाले. सोळा मेस ही यंत्रे उघडली जाऊन दिल्लीच्या राजकीय मंचावर कोणाचे सरकार स्थापन होईल, हे स्पष्ट होईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्यान, आज झालेल्या मतदानाला हिंसाचाराचे गालबोटही लागले. पंजाबात सत्तारूढ शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी मोगा नावाच्या खेड्यात एका खासगी वृ्तवाहिनीच्या दोन पत्रकारांवर हल्ला चढवला. वाहनातून शस्त्रे घेऊन जाणार्‍या पक्ष कार्यकर्त्यांचे रेकॉर्डिंग या पत्रकारांनी केल्याचा राग आल्याने हा हल्ला चढविण्यात आल्याचे समजते. तिकडे कोलकत्यातील बालीगुडीमध्ये तृणमुल कॉंग्रेस व माकप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक कार्यकर्ता मरण पावला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभेच्या ८५ जागांसाठी आज मतदान झाले. <b>दुपारी तीनपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी. </b>पंजाब ५०.०१, उत्तराखंड ४६, तमिळनाडू ४५.८६, हिमाचल प्रदेश ३८.७२, पश्चिम बंगाल ४५, उत्तर प्रदेश ४१, पुडुच्चेरी ५१.८८, चंडिगड ५३, जम्मू व काश्मीर ३४. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्तर प्रदेशात पीलभीतमध्ये दुपारी तीनपर्यंत सर्वाधिक म्हणजे ५१ टक्के मतदान झाले होते. वादग्रस्त ठरेलले वरूण गांधी हे भाजपचे युवा नेते येथील प्रमुख उमेदवार आहेत. जयाप्रदा व आझम खान यांच्यातील भांडणामुळे लक्षवेधी ठरलेल्या रामपूरमध्येही ४१ टक्के मतदान झाले. भाजपचे मुख्तार अब्बास नक्वी व कॉंग्रेसच्या नूर बानो येथील प्रमुख उमेदवार आहेत. अझहरूद्दीन उमेदवार असलेल्या मुरादाबादमध्ये ४० टक्के मतदान झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभाध्यक्ष सोमनाथ चटर्जी, माकप नेता वृंदा करात, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. करूणानिधी व अण्णा द्रमुकच्या प्रमुख जे. जयललिता, अभिनेत्री व राजकारणी जयाप्रदा, दक्षिण भारतीय सुपरस्टार रजनीकांत, संगीतकार ए. आर. रहमान यांनी आज सकाळीच मतदान केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>मतदान व्यवस्था- </font><font style=' color:#000000;'>पाचव्या व अंतिम टप्प्यासाठी पाच लाख मतदान कर्मचारी व २५४ पर्यवेक्षक नेमले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या टप्प्यात एकूण ९३ महिला उमेदवार होत्या. दहा कोटी ७८ लाख मतदार होते. एक लाख २१ हजार ६३२ मतदार केंद्रे होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>यांचे भवितव्य आज ठरले- </font><font style=' color:#000000;'>गृहमंत्री पी. चिदंबरम (शिवगंगा), पंचायती राज मंत्री मणिशंकर अय्यर (मयलादुतुरै) मेनका गांधी (आंवला) त्यांचे चिरंजीव वरुण गांधी (पीलीभीत), माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू (अमृतसर) माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीन (मुरादाबाद), जयाप्रदा (रामपूर)  या प्रमुख उमेदवारांचे भवितव्य आज यंत्रात बंद झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>या राज्यात झाले मतदान- </font><font style=' color:#000000;'>या टप्प्यात हिमाचल प्रदेशातील चार, जम्मू- काश्मीरमधील दोन, पंजाबच्या नऊ, तमिळनाडूतील सर्व ३९, उत्तर प्रदेशातील १४, उत्तराखंडातील पाच, पश्चिम बंगालमधील ११, चंडीगड व पुदुच्चेरीतील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होईल. </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 13 May 2009 17:49:18 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[तिसर्‍या आघाडीची भूमिका महत्त्वाची-बर्धन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/तिसर्‍या-आघाडीची-भूमिका-महत्त्वाची-बर्धन-109051300045_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/तिसर्‍या-आघाडीची-भूमिका-महत्त्वाची-बर्धन-109051300045_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
लोकसभा निवडणुकीनंतर तिसरी आघाडी महत्त्वाच्या भूमिकेत असेल असे भाकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ए. बी. बर्धन यांनी वर्तवले आहे. त्याचवेळी सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेसला पाठिंबा दिला जाणार नाही, हेही त्यांनी निक्षून सांगितले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा निवडणुकीनंतर तिसरी आघाडी महत्त्वाच्या भूमिकेत असेल असे भाकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ए. बी. बर्धन यांनी वर्तवले आहे. त्याचवेळी सरकार स्थापनेसाठी कॉंग्रेसला पाठिंबा दिला जाणार नाही, हेही त्यांनी निक्षून सांगितले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणुकीनंतर आमची ताकद सगळ्यांना कळून येईलच. शिवाय राष्ट्रपतींनीही सत्ता स्थापनेसाठी आम्हाला संधी द्यायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माकपचे सरचिटणीस प्रकाश करात यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तिसरी आघाडी एकजूट असून तेलंगाणा राष्ट्र समिती राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याने काहीही फरक पडत नाही, असा दावाही त्यांनी केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जनता दल सेक्युलरचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची काल भेट घेतली होती. त्याविषयी विचारले असता, कुमारस्वामी तिसर्‍या आघाडीबरोबर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, असे ते म्हणाले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 13 May 2009 16:42:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉंग्रेसच्या भूमिकेचे पवारांकडून स्वागत]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कॉंग्रेसच्या-भूमिकेचे-पवारांकडून-स्वागत-109051300040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/कॉंग्रेसच्या-भूमिकेचे-पवारांकडून-स्वागत-109051300040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
केंद्रात सत्ता स्थापनेसाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याच्या कॉंग्रेसच्या आवाहनाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केले आहे. 

पवार म्हणाले, की डावे पक्ष हे धर्मनिरपेक्ष गटाचेच भाग आहेत, हे अखेर कॉंग्रेसने मान्य ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>द्रात सत्ता स्थापनेसाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याच्या कॉंग्रेसच्या आवाहनाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वागत केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पवार म्हणाले, की डावे पक्ष हे धर्मनिरपेक्ष गटाचेच भाग आहेत, हे अखेर कॉंग्रेसने मान्य केल्याचेच हे लक्षण आहे. कॉंग्रेसने सत्य स्वीकारले आहे, हा सकारात्मक संकेत आहे, त्याने आम्हाला आनंद झाला आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डाव्या पक्षांना संयुक्त पुरोगामी आघाडीत आणण्यासाठी पवार प्रयत्नशील आहेत. त्यासाठी कॉंग्रेसने पुढाकार घ्यावा ही त्यांची सातत्याने मागणी होती. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 13 May 2009 16:40:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जयललिता म्हणतात, सर्व पर्याय खुले]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/जयललिता-म्हणतात-सर्व-पर्याय-खुले-109051300032_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/जयललिता-म्हणतात-सर्व-पर्याय-खुले-109051300032_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[चेन्नई 
तिसर्‍या आघाडीत असलेल्या अण्णा द्रमुकच्या प्रमुख जयललिता यांनी ऐन मतदानाच्या दिवशी कोलांटीउडी मारत निवडणूक निकालांतर काय करायचे ते आपण निश्चित करू असे सांगत सर्व पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>तिसर्‍या आघाडीत असलेल्या अण्णा द्रमुकच्या प्रमुख जयललिता यांनी ऐन मतदानाच्या दिवशी कोलांटीउडी मारत निवडणूक निकालांतर काय करायचे ते आपण निश्चित करू असे सांगत सर्व पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणुकीनंतर काय करू हे आपण तेव्हाच ठरवू असे सांगून अनेक पर्याय समोर असले तरी सोळा मेनंतर याचा निर्णय घेऊ असे त्या म्हणाल्या. निकाल अनुकूल आल्यास दिल्लीतही जाऊ असे त्या म्हणाल्या. </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 13 May 2009 16:39:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[संपुआ आघाडीचाच विजय होईल- करूणानिधी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/संपुआ-आघाडीचाच-विजय-होईल-करूणानिधी-109051300030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/संपुआ-आघाडीचाच-विजय-होईल-करूणानिधी-109051300030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[चेन्नई 
लोकसभा निवडणुकीनंतर देशात कॉंग्रेसच्याच नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचेच सरकार येईल, असा विश्वास द्रमुकचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांनी येथे व्यक्त केला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा निवडणुकीनंतर देशात कॉंग्रेसच्याच नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडीचेच सरकार येईल, असा विश्वास द्रमुकचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांनी येथे व्यक्त केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>व्हिल चेअरवर बसून आलेले करूणानिधी मतदानानंतर पत्रकारांशी बोलत होते. तमिळनाडू व पुदुच्चेरीत द्रमुक व कॉंग्रेसच्या युतीचाच विजय होईल, असा दावाही त्यांनी केला. विरोधी आघाडीत बरेच पक्ष दिसत असले तरी कामाच्या जोरावर आमच्याच आघाडीचा विजय होईल, असे ते म्हणाले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 13 May 2009 16:39:23 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जया यांनी 24 तासात माफी मागावी: आजम]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/जया-यांनी-24-तासात-माफी-मागावी-आजम-109051200041_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/जया-यांनी-24-तासात-माफी-मागावी-आजम-109051200041_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[रामपूरच्‍या निवडणुकीची हवा मतदानाच्‍या आधीच तापली असून आजम खान यांनी आपले अ‍श्‍लील फोटो वाटप केल्‍याचा आरोप जयांनी मागे घेऊन त्‍याबदल्‍यात 24 तासांत लेखी माफी मागावी अशी तंबी दिली आहे. तसे न केल्‍यास आपण आपल्‍या मतदारांना आवाहन करून समाजवादी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>रामपूरच्‍या निवडणुकीची हवा मतदानाच्‍या आधीच तापली असून आजम खान यांनी आपले अ‍श्‍लील फोटो वाटप केल्‍याचा आरोप जयांनी मागे घेऊन त्‍याबदल्‍यात 24 तासांत लेखी माफी मागावी अशी तंबी दिली आहे. तसे न केल्‍यास आपण आपल्‍या मतदारांना आवाहन करून समाजवादी पक्षाच्‍या उमेदवाराला मत न देण्‍याचे आवाहन करू अशी धमकीही त्यांनी दिली आहे. आजम यांनी निवडणुकींनंतर जया विरोधात खटला दाखल करणार असल्‍याचे म्हटले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 May 2009 17:23:37 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मतदानाचा अंतिम टप्पा बुधवारी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मतदानाचा-अंतिम-टप्पा-बुधवारी-109051200030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/lok-sabha-election/मतदानाचा-अंतिम-टप्पा-बुधवारी-109051200030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-05/06/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1683390099-4652.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
गेला महिनाभर सुरू असलेल्या लोकसभेच्या रणसंग्रामाचा अखेरचा अध्याय बुधवारी सात राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशात पार पडणार आहे. ८६ जागांवरील १४३२ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी निश्चित होईल. यानंतर सोळा मेस पडदा वर होऊन दिल्लीच्या राजकीय ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>गेला महिनाभर सुरू असलेल्या लोकसभेच्या रणसंग्रामाचा अखेरचा अध्याय बुधवारी सात राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशात पार पडणार आहे. ८६ जागांवरील १४३२ उमेदवारांचे भवितव्य बुधवारी निश्चित होईल. यानंतर सोळा मेस पडदा वर होऊन दिल्लीच्या राजकीय मंचावर कोणाचे सरकार स्थापन होईल, हे स्पष्ट होईल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्यान, पाचव्या व अंतिम टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पाच लाख मतदान कर्मचारी व २५४ पर्यवेक्षक मतदान निर्वेधपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नरत रहातील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या टप्प्यात एकूण ९३ महिला उमेदवार आहेत. दहा कोटी ७८ लाख मतदार आहेत. एक लाख २१ हजार ६३२ मतदार केंद्रे आहेत. एक लाख ८६ हजार इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाचव्या टप्प्यात गृहमंत्री पी. चिदंबरम (शिवगंगा), पंचायती राज मंत्री मणिशंकर अय्यर (मयलादुतुरै) मेनका गांधी (आंवला) त्यांचे चिरंजीव वरुण गांधी (पीलीभीत), माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू (अमृतसर) माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरूद्दीन (मुरादाबाद), जयाप्रदा (रामपूर)  हे प्रमुख उमेदवार भाग्य आजमावत आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या टप्प्यात हिमाचल प्रदेशातील चार, जम्मू- काश्मीरमधील दोन, पंजाबच्या नऊ, तमिळनाडूतील सर्व ३९, उत्तर प्रदेशातील १४, उत्तराखंडातील पाच, पश्चिम बंगालमधील ११, चंडीगड व पुदुच्चेरीतील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होईल. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 May 2009 15:31:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:49:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Lok Sabha Election]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
