<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[कौल महाराष्ट्राचा]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/maharashtraelection09</link>
    <description><![CDATA[All infomation regarding maharashtra assembly election 2009. It includes maharashtra map, constituencies, candidate list, leaders, information regarding political parties like mns, shivsena, congress, bjp, RPI etc. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०००९ ...]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Sat, 04 Jul 2026 13:35:38 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>कौल महाराष्ट्राचा</title>
      <url>https://marathi.webdunia.com/maharashtraelection09</url>
      <link>https://marathi.webdunia.com/maharashtraelection09</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/maharashtraelection09-10107.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[दुष्काळी भागात बांधकामांसाठी तूर्त पाणी देऊ नका]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळी-भागात-बांधकामांसाठी-तूर्त-पाणी-देऊ-नका-116052500003_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळी-भागात-बांधकामांसाठी-तूर्त-पाणी-देऊ-नका-116052500003_1.html</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई - राज्यातील दुष्काळी भागामध्ये तूर्त बांधकामांसाठी पाणी पुरविण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालाने राज्य सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. संपूर्ण मराठवाडय़ासह राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये तीव्र दुष्काळी स्थिती आहे. या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<span style="font-size: 16px;">मुंबई - राज्यातील दुष्काळी भागामध्ये तूर्त बांधकामांसाठी पाणी पुरविण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालाने राज्य सरकारला आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. संपूर्ण मराठवाडय़ासह राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये तीव्र दुष्काळी स्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर या भागात सुरू असलेल्या बांधकामांना दिल्या जाणार्‍या पाण्याचा पुरवठा तातडीने बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका जनहित याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालाने हे आदेश दिले.</span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 25 May 2016 09:57:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 25 May 2016 09:59:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राज्यातील 29 हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करणार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/राज्यातील-29-हजार-गावांमध्ये-दुष्काळ-जाहीर-करणार-116051100003_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/राज्यातील-29-हजार-गावांमध्ये-दुष्काळ-जाहीर-करणार-116051100003_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-05/11/thumb/1_1/1462939956-8954.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-05/11/thumb/1_1/1462939956-8954.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई- राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालात महाराष्ट्रातील 29 हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करू आणि 2009 च्या दुष्काळ अधिनियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध करू, अशी माहिती दिली. भीषण दुष्काळ स्थिती राज्यात असून अजूनही ‘दुष्काळ’ जाहीर झालेला नाही.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;">
		<img align="left" alt="dry" class="imgCont" height="199" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2016-05/11/full/1462939956-8954.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="147" /></p>
	<span style="font-size: 16px;">मुंबई- राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालात महाराष्ट्रातील 29 हजार गावांमध्ये दुष्काळ जाहीर करू आणि 2009 च्या दुष्काळ अधिनियमानुसार सर्व सुविधा उपलब्ध करू, अशी माहिती दिली. भीषण दुष्काळ स्थिती राज्यात असून अजूनही ‘दुष्काळ’ जाहीर झालेला नाही.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालात पाणी टंचाई संबंधित एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सांगितले की, जिथे जिथे ‘दुष्काळसदृश परिस्थिती’ आणि ‘दुष्काळग्रस्त भाग’ असा उल्लेख आहे, तो काढून त्या ठिकाणी ‘दुष्काळ’ असेच म्हटले जाईल आणि त्यानुसार उपाययोजना केल्या जातील. प्रतिज्ञापत्रानुसार राज्य सरकार दुष्काळग्रस्त भाग आणि पाणी टंचाई असलेल्या भागात विविध योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाकडे प्रकर्षाने लक्ष देत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत दुष्काळग्रस्त भागात नियमितपणे पाणीपुरवठा केला जाईल, असे महाधिवक्ता रोहित देव यांनी उच्च न्यायालात सांगितले. </span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 11 May 2016 09:40:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 11 May 2016 09:42:46 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पुणे, नागपूरात आयपीएल सामने नाहीत?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/पुणे-नागपूरात-आयपीएल-सामने-नाहीत-116041200003_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/पुणे-नागपूरात-आयपीएल-सामने-नाहीत-116041200003_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/gu/img/hp/home-page/2016-04/09/thumb/1_1/1460189705-7643.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/gu/img/hp/home-page/2016-04/09/thumb/1_1/1460189705-7643.jpg</image>
      <description><![CDATA[दुष्काळाची झळ बसल्याने अखेर आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे काही सामने महाराष्ट्रात न होता बाहेरच्या राज्यात खेळविले जाण्याचे संकेत मिळत आहेत. नागपूर आणि पुण्यातील ५ सामने राज्याबाहेर स्थानांतरित होऊ शकतात, असे संकेत आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिले ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="ipl" class="imgCont" height="209" src="http://media.webdunia.com/_media/gu/img/hp/home-page/2016-04/09/full/1460189705-7643.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
	<span style="font-size:16px;">दुष्काळाची झळ बसल्याने अखेर आयपीएल क्रिकेट स्पर्धेचे काही सामने महाराष्ट्रात न होता बाहेरच्या राज्यात खेळविले जाण्याचे संकेत मिळत आहेत. नागपूर आणि पुण्यातील ५ सामने राज्याबाहेर स्थानांतरित होऊ शकतात, असे संकेत आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी दिले आहेत.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आयपीएल सामन्यांना परवानगी देऊ नये, यासाठी न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">न्यायालयाने बीसीसीआयची कानउघाडणी करीत मुंबई, पुणे आणि नागपुरात होणारे सामने राज्याबाहेर हलविण्यास सांगितले होते.</span><br />
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">दरम्यान, आयपीएल फ्रॅन्चायझींना आयोजनात त्रास होण्याची शक्यता असल्याने नागपुरातील तीन आणि पुण्यात होणार्‍या दोन प्लेऑफ सामन्यांचे आयोजन इतरत्र होऊ शकते, असे संकेत शुक्ला यांनी दिले आहेत.</span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Apr 2016 10:55:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 12 Apr 2016 11:01:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लातूरची तहान भागविण्यासाठी ‘वाघिण’ धावली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/लातूरची-तहान-भागविण्यासाठी-‘वाघिण’-धावली-116041100009_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/लातूरची-तहान-भागविण्यासाठी-‘वाघिण’-धावली-116041100009_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-04/11/thumb/1_1/1460352814-7294.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-04/11/thumb/1_1/1460352814-7294.jpg</image>
      <description><![CDATA[येथील रेल्वेस्थानकावरुन लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी ५० टॅँकरची वाघिण वाना झाली आहे. राजस्थानच्या कोटा येथून ५० टँकरची वाघिण रविवारी मिरजेत दाखल झाली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;">
	<img align="left" alt="latur draught" class="imgCont" height="170" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2016-04/11/full/1460352814-7294.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="230" /></p>
<span style="font-size:16px;">येथील रेल्वेस्थानकावरुन लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी ५० टॅँकरची वाघिण वाना झाली आहे. राजस्थानच्या कोटा येथून ५० टँकरची वाघिण रविवारी मिरजेत दाखल झाली.<br />
<br />
किमान दहा टँकरमध्ये पाणी भरून सोमवारी ते लातूरला पाठविण्यात येत असल्याचे जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी  सांगितले. दरम्यान, लातूरात भीषण पाणीटंचाई असल्याने सरकार याआधी उजनी धरणातून रेल्वेनं लातूरला पाणी देणार होतं. मात्र त्यातही अडचणी आल्याने मिरजची निवड करण्यात आली. एखाद्या जिल्ह्याला रेल्वेने पाणी देण्याची वेळ महाराष्ट्रावर पहिल्यांदाच ओढावली आहे.</span><br />]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 11 Apr 2016 10:59:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 11 Apr 2016 11:04:22 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[साईबाबांच्या पुजेमुळे दुष्काळ : स्वामी स्वरुपानंद सरस्वती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/साईबाबांच्या-पुजेमुळे-दुष्काळ-स्वामी-स्वरुपानंद-सरस्वती-116041100006_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/साईबाबांच्या-पुजेमुळे-दुष्काळ-स्वामी-स्वरुपानंद-सरस्वती-116041100006_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2015-12/14/thumb/1_1/1450089623-7209.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2015-12/14/thumb/1_1/1450089623-7209.jpg</image>
      <description><![CDATA[शिर्डीच्या साईबाबांची पूजा केल्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ निर्माण झाला आहे, असे खळबळजनक विधान द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;">
		<img align="left" alt="" class="imgCont" height="210" src="http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2015-12/14/full/1450089623-7209.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="240" /></p>
	<span style="font-size: 16px;">शिर्डीच्या साईबाबांची पूजा केल्यामुळेच महाराष्ट्रात दुष्काळ निर्माण झाला आहे, असे खळबळजनक विधान द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांनी केले आहे.</span><br />
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">साईबाबा देव नाहीत त्यांची पुजा करु नये असे म्हणणारे स्वामी स्वरुपानंद सरस्वती म्हणाले, साईबाबा फकीर होते म्हणून त्यांची देव म्हणून पुजा करणे अशुभ आहे. ज्या ठिकाणी त्यांची पूजा केली जाते त्याठिकाणी निसगार्चा प्रकोप होतो. त्या ठिकाणी दुष्काळ, पूर यासारखी संकट येऊन मृत्यूचे भय निर्माण होते, असे ते म्हणाले.</span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 11 Apr 2016 10:51:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 11 Apr 2016 10:53:26 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आयपीएलला पिण्याचे पाणी नाही..नाही..नाही.. : मुख्यमंत्री]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/आयपीएलला-पिण्याचे-पाणी-नाही-नाही-नाही-मुख्यमंत्री-116040900002_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/आयपीएलला-पिण्याचे-पाणी-नाही-नाही-नाही-मुख्यमंत्री-116040900002_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/04/thumb/1_1/1459738838-298.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-04/04/thumb/1_1/1459738838-298.jpg</image>
      <description><![CDATA[क्रिकेटचे सामने राज्याबाहेर गेले तरी बेहत्तर पण, आयपीएलसाठी राज्यातील पिण्याच्या पाण्याचा एक थेंबही देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="227" src="http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2016-04/04/full/1459738838-298.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="621" /></p>
	<span style="font-size: 16px;">क्रिकेटचे सामने राज्याबाहेर गेले तरी बेहत्तर पण, आयपीएलसाठी राज्यातील पिण्याच्या पाण्याचा एक थेंबही देणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">मुंबईसह नागपूर आणि पुणे येथेही खेळल्या जाणार्‍या २0 सामन्यांसाठी लाखो लीटर पाणी वापरले जाणार असल्याने हे सामने राज्याबाहेर हलवावेत, अशी याचिका एका सामाजिक संस्थेने उच्च न्यायालयात केली आहे. राज्य सरकार, आयपीएलच्या आयोजकांवर ताशेरे ओढताना आयपीएलसाठी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय हे गुन्हेगारी कृत्य असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">मात्र, आयपीएलच्या शनिवारी मुंबईत होणार्‍या पहिल्या सामन्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. आता राज्य शासनाच्या भूमिकेवर या सामन्यांचे पुढील भवितव्य ठरणार आहे.</span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 09 Apr 2016 12:53:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 11 Apr 2016 16:17:25 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Cricket News]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ऐन दुष्काळात गारपीटीचा तडाखा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/ऐन-दुष्काळात-गारपीटीचा-तडाखा-116040800007_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/ऐन-दुष्काळात-गारपीटीचा-तडाखा-116040800007_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-03/16/thumb/1_1/1426485088-0605.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-03/16/thumb/1_1/1426485088-0605.jpg</image>
      <description><![CDATA[उस्मानाबाद : दुष्काळ आणी पाणीटंचाईने होरपळलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपलं. जिल्ह्यातल्या महत्वाच्या तालुक्यांमध्ये फटका शेतकऱ्यांना बसला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="nashik garpit" class="imgCont" height="202" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-03/16/full/1426485088-0605.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="469" /></p>
<span style="font-size:16px;">दुष्काळ आणी पाणीटंचाईने होरपळलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याला अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपलं. जिल्ह्यातल्या महत्वाच्या तालुक्यांमध्ये फटका शेतकऱ्यांना बसला.<br />
<br />
काही भागात पावसामुळे वीजही खंडीत झाली. पण काल आलेल्या पावसामुळे पाच वर्षात ज्या नदी नाल्यांची पात्र कोरडी राहीली होती. ते पहिल्यांदाच भरुन वाहिले.उस्मानबाद तालुक्यातील तडवळा परीसरात गारपीट, वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळला. तर पळसप  परिसरातही गारपीट झाली.  कळंब आणि तुळजापूर तालुक्यातील काही ठिकाणी पाऊस झाला.दुसरीकडे कोंबडवाडी शिवारात जोरदार पाऊस पडला, त्यामुळे या परिसरातील नदी -नाले तब्बल पाच वर्षानंतर वाहिले.</span><br />]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 08 Apr 2016 12:06:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 11 Apr 2016 16:14:00 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[‘मुख्यमंत्री खुर्चीवर बसा आणि पाणी द्या’]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/‘मुख्यमंत्री-खुर्चीवर-बसा-आणि-पाणी-द्या’-116040700007_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/‘मुख्यमंत्री-खुर्चीवर-बसा-आणि-पाणी-द्या’-116040700007_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/home-page/2014-03/11/thumb/1_1/1394515711-0556.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/home-page/2014-03/11/thumb/1_1/1394515711-0556.jpg</image>
      <description><![CDATA[‘भारतमाता की जय’ बोलावंच लागेल, पण ते बोलण्यासाठी माणसं जिवंत राहायला हवीत. मराठवाड्यासह अनेक भागात पाण्यासाठी माणूसच माणसाचा शत्रू झालाय. भारतमातेच्या स्वप्नातील हा महाराष्ट्र नाही. मुख्यमंत्री, खुर्चीवर बसा व महाराष्ट्राला पाणी द्या’ असं शिवसेनेने ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="" class="imgCont" height="200" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/hp/home-page/2014-03/11/full/1394515711-0556.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
<span style="font-size:16px;">‘भारतमाता की जय’ बोलावंच लागेल, पण ते बोलण्यासाठी माणसं जिवंत राहायला हवीत. मराठवाड्यासह अनेक भागात पाण्यासाठी माणूसच माणसाचा शत्रू झालाय. भारतमातेच्या स्वप्नातील हा महाराष्ट्र नाही. मुख्यमंत्री, खुर्चीवर बसा व महाराष्ट्राला पाणी द्या’ असं शिवसेनेने ‘सामना’त म्हटलं आहे.<br />
<br />
खुर्ची गेली तरी चालेल, पण ‘भारत माता की जय’ बोलणारच मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचाही ‘सामना’तून समाचार घेण्यात आला. ‘मुख्यमंत्री खुर्चीवर बसा आणि महाराष्ट्राला पाणी द्या’ असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.<br />
<br />
पाण्याअभावी राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नन निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक गावात पिण्याचे पाणी देईन, नाहीतर खुर्चीवर लाथ मारीन अशी गर्जना केली असती तर ते अधिक बरं झालं असतं, असं अग्रलेखात म्हटलं आहे.</span><br />]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 07 Apr 2016 12:13:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 11 Apr 2016 16:09:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आयपीएल सामन्यांपेक्षा जनता जास्त महत्त्वाची: मुंबई हायकोर्ट]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/आयपीएल-सामन्यांपेक्षा-जनता-जास्त-महत्त्वाची-मुंबई-हायकोर्ट-116040700001_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/आयपीएल-सामन्यांपेक्षा-जनता-जास्त-महत्त्वाची-मुंबई-हायकोर्ट-116040700001_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-04/07/thumb/1_1/1460003642-7537.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-04/07/thumb/1_1/1460003642-7537.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई- महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना आयपीएल सामन्यांसाठी पाण्याचा होत असलेला अपव्यय ही ‘गुन्हेगारी स्वरूपाची’ बाब आहे अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला फटकारले. ‘आयपीएलच्या सामन्यांपेक्षा दुष्काळात ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="stadium" class="imgCont" height="320" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2016-04/07/full/1460003642-7537.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="472" /></p>
	<span style="font-size: 16px;">मुंबई- महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असताना आयपीएल सामन्यांसाठी पाण्याचा होत असलेला अपव्यय ही ‘गुन्हेगारी स्वरूपाची’ बाब आहे अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनला फटकारले. ‘आयपीएलच्या सामन्यांपेक्षा दुष्काळात होरपळत असलेली जनता जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे हे सामने अन्य राज्यात का खेळवले जाऊ नयेत?’, अशी विचारणाही कोर्टाने संबंधितांना केली.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">शनिवारपासून सुरू होणार्‍या आयपीएल स्पर्धेचे 20 सामने महाराष्ट्रात मुंबई, पुणे व नागपूर येथील स्टेडियममध्ये होणार आहेत. या सामन्यांसाठी खेळपट्टी तयार करताना जवळपास 60 लाख लीटर पाणी वापरले जाणार आहे. त्याचवेळी राज्याच्या अनेक भागांत दुष्काळी स्थिती असून कित्येक ठिकाणी पिण्याचे पाणीही उपलब्ध नाही. तरीही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची एक जनहित याचिका लोकसत्ता मुव्हमेंट या संस्थेने केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली असता आयपीएलसाठी होणाऱ्या पाण्याच्या उधळपट्टीवर न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित केले.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">एमसीएच्या वकिलांनी यावर उत्तर देताना, सामन्यांच्या दरम्यान वापरले जाणारे पाणी हे पिण्याचे पाणी नसल्याचे नमूद केले. पण या उत्तरावर न्यायालयाचे समाधान झाले नाही. राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना काही जिह्यांमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले असताना आयपीएलचे सामने राज्यात खेळवणे कितपत योग्य आहे. हे सामने राज्याबाहेर का हालवू नये ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला. पाणी वाटपाबाबत निर्णय घेणाऱ्या प्राधिकरणाने आपली बाजू मांडावी, असे सांगत न्यायालयाने आज पुन्हा सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. न्यायालय आयपीएल सामन्यांच्याविरोधात नाही, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 07 Apr 2016 10:00:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 11 Apr 2016 16:07:28 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लातूरला रेल्वेने पाणी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/लातूरला-रेल्वेने-पाणी-116040400011_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/लातूरला-रेल्वेने-पाणी-116040400011_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-07/04/thumb/1_1/1435991125-1991.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-07/04/thumb/1_1/1435991125-1991.jpg</image>
      <description><![CDATA[भीषण दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या लातूर जिल्ह्याला रेल्वेने पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या दोन गाड्या तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. या दोन्ही गाड्या १५ एप्रिलपर्यंत पाण्याच्या वाहतुकीसाठी सज्ज होतील.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;">
	<img align="left" alt="draught" class="imgCont" height="142" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-07/04/full/1435991125-1991.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="214" /></p>
<span style="font-size:16px;">भीषण दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या लातूर जिल्ह्याला रेल्वेने पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या दोन गाड्या तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. या दोन्ही गाड्या १५ एप्रिलपर्यंत पाण्याच्या वाहतुकीसाठी सज्ज होतील.<br />
<br />
देशाच्या विविध भागांमध्ये पाण्याच्या वाहतुकीसाठी रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्याचे सर्वंकष निर्देश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालयास दिले असून त्यानुसारच लातूरसाठी ही सोय करण्यात येत आहे. याआधी राजस्थान सरकारने केलेल्या विनंतीनुसार उत्तर पश्चिम रेल्वेच्या अजमेर विभागात नसिराबाद ते भिलवाडा या १०९ किमी मार्गावर पाण्याच्या वाहतुकीसाठी अशाच प्रकारे जानेवारीपासून अनेक रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या असून ती सोयही उन्हाळा संपेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.<br />
<br />
लातूरला रेल्वेने प्रत्येकी ५० टँकरवाघिणींच्या दोन मालगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या दोन गाड्यांनी एका फेरीत ५५ लाख लिटर पाणी आणता येईल. या दोन रेल्वेगाड्या मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात पंढरपूर-लातूर या २७५ किमी मार्गावर पाण्याच्या वाहतुकीसाठी चालविल्या जातील. स्थानिक प्रशासनाच्या गरजेनुसार गाड्यांच्या फेऱ्या ठरविल्या जातील. कोटा कार्यशाळेतून स्वच्छ धुतलेल्या ५० टँकरवाघिणींची पहिली रेल्वेगाडी ८ एप्रिलला व दुसरी रेल्वेगाडी १५ एप्रिलपर्यंत उपलब्ध होईल. </span><br />]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 04 Apr 2016 11:36:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 11 Apr 2016 16:06:53 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्रात गतवर्षी 3228 शेतकर्‍यांची आत्महत्या?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/महाराष्ट्रात-गतवर्षी-3228-शेतकर्‍यांची-आत्महत्या-116030500003_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/महाराष्ट्रात-गतवर्षी-3228-शेतकर्‍यांची-आत्महत्या-116030500003_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रात गेल्या वर्षी 3228 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. 14 वर्षातील आत्महत्येचा हा सर्वात जास्त आकडा आहे. 2001 पासून आतापर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्यांमधील हा आतापर्यंतचा हा सर्वात जास्त आकडा आहे. राज्यसभेत लिखित उत्तर देताना राधामोहनसिंह ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;">
		<img align="" alt="" class="imgCont" height="200" src="http://media.webdunia.com/_media/kn/img/article/2015-09/15/full/1442305362-5746.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="230" /></p>
	<span style="font-size: 16px;">महाराष्ट्रात गेल्या वर्षी 3228 शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे. 14 वर्षातील आत्महत्येचा हा सर्वात जास्त आकडा आहे. 2001 पासून आतापर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्यांमधील हा आतापर्यंतचा हा सर्वात जास्त आकडा आहे. राज्यसभेत लिखित उत्तर देताना राधामोहनसिंह यांनी ही माहिती दिली आहे.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">औरंगाबादमध्ये सर्वात जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. आकडेवारीनुसार औरंगाबादमध्ये 1130, अमरावती 1179, नाशिक 459, नागपूर 362, पुणे 69 आणि कोकणात 2 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. केंद्र आणि राज्य सरकार शेतकर्‍यांची आत्महत्या रोखण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत असल्याची माहितीही राधामोहनसिंह यांनी दिली आहे. आत्महत्या केलेल्यांपैकी 1841 कुटुंब मदतीसाठी पात्र आहेत. तर 903 कुटुंब अपात्र असून 484 प्रकरणी चौकशी सुरु आहे.</span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 05 Mar 2016 11:49:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 11 Apr 2016 16:11:57 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दुष्काळी भागात ‘उत्तरा’ची बरसात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळी-भागात-‘उत्तरा’ची-बरसात-113091600024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळी-भागात-‘उत्तरा’ची-बरसात-113091600024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दक्षिण भागात शनिवारी रात्री उत्तरा नक्षत्राच्या पावसाने जोरदार बरसात केली. मुसळधार पावसाने गावालगतचे बंधारे तुडुंब भरले आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1309/16/images/img1130916024_1_1.jpg' alt='maharashatra draught' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी दक्षिण भागात शनिवारी रात्री उत्तरा नक्षत्राच्या पावसाने जोरदार बरसात केली. मुसळधार पावसाने गावालगतचे बंधारे तुडुंब भरले आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गावालगत असलेला बंधारा, उपसरपंच चारू पाटील यांच्या शेतातील बंधारे, विश्रंती नागणे यांच्या शेतातील बंधारा पाण्याने  भरला आहे. दुष्काळी भागामध्ये या पावसाळय़ात झालेला हा सर्वात मोठा पाऊस आहे. शनिवारी रात्री भाळवणी परिसराला पावसाने झोडपून काढले. या पावसाने शेतातील ताली, बांध आणि ओढे-नाले प्रथमच भरून वाहू लागले आहेत.</font><font style='font-size:11.5pt;'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 16 Sep 2013 17:20:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 03:18:35 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दुष्काळाच्या झळा!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळाच्या-झळा-113042400010_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळाच्या-झळा-113042400010_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[उन्हाळयाची तीव्रता वाढत असल्याने दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याचा व चा-याचा प्रश्न गंभीर होत चालला असून टँकरच्या संख्येत रोज २० ची भर पडत आहे. चारा छावण्यातील जनावरांची संख्या ७ लाखांवर तर रोजगार हमीवरील मजुरांची संख्या ३ लाखांपर्यंत गेली आहे. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1304/24/images/img1130424010_1_1.jpg' alt='Maharashtra drought' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>उन्हाळयाची तीव्रता वाढत असल्याने दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याचा व चा-याचा प्रश्न गंभीर होत चालला असून टँकरच्या संख्येत रोज २० ची भर पडत आहे. चारा छावण्यातील जनावरांची संख्या ७ लाखांवर तर रोजगार हमीवरील मजुरांची संख्या ३ लाखांपर्यंत गेली आहे. त्यामुळे पुढील २ महिने युद्धपातळीवर दुष्काळाचा मुकाबला करावा लागणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी आज सांगितले. जनावरांच्या चा-यासाठी दिल्या जाणा-या अनुदानात वाढ करण्याचा, जनावरांच्या छावण्यांशेजारी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याचा तसेच टँकरसाठी तालुका स्तरावर निविदा काढण्याचे अधिकार तहसिलदारांना देतानाच अभयारण्यातील वन्य पशुंनाही टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिसमितीच्या बैठकीत आज राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दर पंधरा दिवसाला टँकरच्या संख्येत ३०० नी भर पडत असून जून पर्यंत टँकरची संख्या ७ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे टँकरच्या निविदा तालुका स्तरांवर काढण्याचे अधिकार तहसिलदारांना देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. दुष्काळामुळे प्रशासकीय खर्चातही वाढ झाली असून त्यासाठी अतिरिक्त निधी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पतंगराव कदम व पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी पुढील दोन महिन्यांचा कालावधी कठीण असेल असे सुतोवाच केले.</font><br/>- <font  style='font-size:11pt; color:#000000'>See more at: http://www.dainikekmat.com/detailnews?id=71042&cat=Mainpage#sthash.2WB0w7WJ.dpu</font><font style='font-size:11.5pt;'>f</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 24 Apr 2013 14:59:47 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:58:32 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पुरस्काराची रक्कम दुष्काळनिधीला देणार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/पुरस्काराची-रक्कम-दुष्काळनिधीला-देणार-113040100013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/पुरस्काराची-रक्कम-दुष्काळनिधीला-देणार-113040100013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[पार्ले-टिळक विद्यालयात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. "हृदयेश आर्टस' या संस्थेच्यावतीने हा "हृदयनाथ मंगेशकर' पुरस्कार देण्यात आला. रुपये एक लाख रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1304/01/images/img1130401013_1_1.jpg' alt='asha bhosale'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>आजवर मला अनेक पुरस्कार मिळालेत, मात्र आजचा पुरस्कार माझ्यासाठी खूपच खास आहे. कारण हा पुरस्कार लतादीदी यांच्या हस्ते मिळत आहे, अशी भावना सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी व्यक्त केली. तसेच पुरस्काराची रक्कम दुष्काळग्रस्तांना देणार असल्याचे जाहीर केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पार्ले-टिळक विद्यालयात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. "हृदयेश आर्टस' या संस्थेच्यावतीने हा "हृदयनाथ मंगेशकर' पुरस्कार देण्यात आला. रुपये एक लाख रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आशाताई म्हणाल्या की, आम्हा मंगेशकर कुटुंबीयांबद्दल नेहमीच उलट-सुलट चर्चा केल्या गेल्यात. मात्र, हाताची पाचही बोटे फार काळ वेगळी राहू शकत नाहीत. लतादीदींनीही आशा भोसले यांचे कौतुक केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दीदी म्हणाल्या की, आशाताईंनी अतिशय बिकट परिस्थितीत यश साध्य केले आहे. त्यांनी आपल्या वाटचालीत कोणाही भावंडाची मदत न घेता यश संपादन केले आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी संपूर्ण मंगेशकर भावंडे आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर हेही उपस्थित होते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 01 Apr 2013 16:13:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:58:32 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आयपीएल सामने राज्याबाहेर घ्या - तावडे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/आयपीएल-सामने-राज्याबाहेर-घ्या-तावडे-113040100011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/आयपीएल-सामने-राज्याबाहेर-घ्या-तावडे-113040100011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आयपीएल क्रिकेट सामने राज्याबाहेर घ्यावेत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1304/01/images/img1130401011_1_1.jpg' alt='vinod tavade'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आयपीएल क्रिकेट सामने राज्याबाहेर घ्यावेत, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते विनोद तावडे यांनी केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंडियन प्रिमियर लिगचे मुख्य आयुक्त राजीव शुक्ला यांना पत्र पाठवून आयपीएल बाबत फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पत्रकारांशी बोलताना श्री. तावडे यांनी सांगितले की, 9 एप्रिल ते 15 मे या कालावधीत मुंबईतील वानखेडे स्टेडियम, नवी मुंबईती डी. वाय. पाटील स्टेडियम व पुणे येथील सुबत्रो रॉय सहारा स्टेडियम येथे आयपीएल सामने होणार आहेत. प्रत्येक सामन्यापूर्वी मैदान तयार करण्यासाठी दररोजन साठ हजार लीटर पाणीवापरले जाते. एकूण 36 दिवस सामने सुरू  राहतील. याचा अर्थ एका मैदानासाठी 21.6 लाख लीटर पाणी वापरले जाईल. तीन मैदानांसाठी या कालावधीत 64.8 लीटर पाण्याची नासाडी होणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ते म्हणाले, की आयपीएल सामन्यांमुळे राज्याच्या तिजोरीत काही महसूल जमा होतो. मात्र सध्या राज्यात दुष्काळाचे सावट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे आयपीएल सामन्यांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय टाळता येईल. क्रिकेट सामन्यांनी केवळ लोकांचे मनोरंजन होईल. त्यासाठी एवढी मोठी किंमत मोजणे चुकीचे आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राजीव शुक्ला यांना पाठविलेल्या पत्रात श्री. तावडे यांनी म्हटले आहे, की आपण महाराष्ट्रातून निवडून आला आहात. आपल्याला महाराष्ट्रातील दुष्काळाची चांगली माहिती आहे. त्यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्तांच्या भावना विचारात घेऊन राज्यात आयपीएल सामने खेळविण्याबाबत फेरविचार करावा. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 01 Apr 2013 14:04:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:58:32 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पाण्यासाठी जनता कासावीस]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/पाण्यासाठी-जनता-कासावीस-113032900015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/पाण्यासाठी-जनता-कासावीस-113032900015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[कोरेगाव तालुक्यातील उत्तर व पूर्व भागातील सुमारे 50 ते 60 गावात पिण्याच्या पाण्याची कमी अधिक प्रमाणात टंचाई जाणवत असून अनेक]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/29/images/img1130329015_1_1.jpg' alt='water' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>कोरेगाव तालुक्यातील उत्तर व पूर्व भागातील सुमारे 50 ते 60 गावात पिण्याच्या पाण्याची कमी अधिक प्रमाणात टंचाई जाणवत असून अनेक ठिकाण्याच्या नळपाणी पुरवठा करणार्‍या पाणी योजना दुष्काळामुळे बंद पडल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना रात्रंदिवस भटकंती करावी लागत असून कोरेगाव तालुक्यातील उत्तर व पूर्व भागातील जनता पाण्यासाठी कासावीस झाल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान बड्या बागायतदारांपासून शेतमजूरांपर्यंत व ठोक व्यापार्‍यांपासून टपरी वाल्यापर्यंत सगळेच जण दुष्काळाच्या विळख्यात सापडले आहेत. उत्तर कोरेगाव भागातील अनेक गावात नोव्हेंबर पासून पाण्याचे टँकर सुरू आहेत. या भागातील विविध गावांच्या परिसरातील पाण्याच्या विहिरी कोरड्या पडल्या आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 29 Mar 2013 15:06:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दुष्काळग्रस्तांसाठी मदत थेट बॅंकेत]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळग्रस्तांसाठी-मदत-थेट-बॅंकेत-113032800004_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळग्रस्तांसाठी-मदत-थेट-बॅंकेत-113032800004_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुख्यमंत्री सहायता निधीसाठी (दुष्काळ) आलेले देणग्यांचे धनादेश थेट बॅंकेत किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांत जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1303/28/images/img1130328004_1_1.jpg' alt='drought'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुख्यमंत्री सहायता निधीसाठी (दुष्काळ) आलेले देणग्यांचे धनादेश थेट बॅंकेत किंवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांत जमा करण्याची सुविधा देण्यात आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संबंधित विभागीय आयुक्त अथवा जिल्हाधिकारी कार्यालयांत महसूल उपायुक्त किंवा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मदतीचे धनादेश अथवा डिमांड ड्राफ्ट द्यावेत. हे धनादेश "मुख्यमंत्री सहायता निधी (दुष्काळ 2013) स्टेट बॅंक ऑफ इंडिया फोर्ट शाखा, खाते क्रमांक :  एसबी 32860305777या नावाने देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. धनादेश स्वीकारल्यावर देणगीदाराला कच्ची पावती दिली जाईल. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 28 Mar 2013 12:01:48 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ऋत्किवचा होळी न खेळण्याचा निश्चय]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/ऋत्किवचा-होळी-न-खेळण्याचा-निश्चय-113032600013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/ऋत्किवचा-होळी-न-खेळण्याचा-निश्चय-113032600013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[ऋत्विक रोशनने यावर्षी होळी न खेळण्याचा निश्चय केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋत्विकचा हा निर्णय घेण्यामागील कारण महाराष्ट्रातील बरेच भागांमध्ये जलसंकट असल्याने लाखो लोकं हैराण परेशान आहेत. अशात त्याला होळी खेळून पाण्याचे अपव्यय करणे व्यर्थ ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>ऋत्विक रोशनने यावर्षी होळी न खेळण्याचा निश्चय  केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऋत्विकचा हा निर्णय घेण्यामागील कारण महाराष्ट्रातील बरेच भागांमध्ये जलसंकट असल्याने लाखो लोकं हैराण परेशान आहेत. अशात त्याला होळी खेळून पाण्याचे अपव्यय करणे व्यर्थ वाटत आहे. ऋत्विक फक्त गुलालाले होळी खेळणार आहे. त्याचे म्हणणे आहे की कोरड्या रंगांचा वापर ही कमी करायला हवे कारण त्याला काढण्यासाठी जास्त पाण्याचा वापर केला जातो. आम्हाला ह्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे की लोकांना प्यायला देखील पाणी भेटत नाही आहे. रोशन फॅमिलीचे सदस्य पूजा केल्यानंतर सोबत वेळ घालवतील. ऋत्विक हा निर्णय निश्चितच त्याच्या चाहत्यांना देखील होळी न खेळून पाणी वाचवण्यासाठी प्रेरीत करेल. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/26/images/img1130326013_1_1.jpg' alt='hritvik' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PR</p></td></tr></table><!--endImage--> </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 26 Mar 2013 17:13:16 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[केंद्र शासनाच्या योजनांचा पैसा दुष्काळी भागात खर्च करा- शिंदे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/केंद्र-शासनाच्या-योजनांचा-पैसा-दुष्काळी-भागात-खर्च-करा-शिंदे-113032500015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/केंद्र-शासनाच्या-योजनांचा-पैसा-दुष्काळी-भागात-खर्च-करा-शिंदे-113032500015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[दुष्काळी परिस्थितीत अधिकार्‍यांनी अधिक चांगल्याप्रकारे काम करून केंद्र शासनाच्या विविध योजनांद्वारे दुष्काळी भागात जास्तीत जास्त खर्च करावा, अशा सूचना केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे यंनी दिल्या.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1303/25/images/img1130325015_1_1.jpg' alt='sushil kumar shinde'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दुष्काळी परिस्थितीत अधिकार्‍यांनी अधिक चांगल्याप्रकारे काम करून केंद्र शासनाच्या विविध योजनांद्वारे दुष्काळी भागात जास्तीत जास्त खर्च करावा, अशा सूचना केंद्रीय गृह मंत्री  सुशीलकुमार शिंदे यंनी दिल्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्रीय गृह मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय दक्षता व संनियंत्रण समितीची सभा आयो‍‍जित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय गृह मंत्र्यांनी सर्व अधिकार्‍यांना सूचना दिल्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अधिकार्‍यांना सूचना देताना केंद्रीय  गृहमंत्री शिंदे म्हणाले, जिल्ह्यात पडलेला दुष्काळ हा सर्व अधिकार्‍यांनी आव्हान म्हणून स्वी कारला पाहिजे. दुष्काळी परिस्थितीत केंद्र व राज्याच्या सर्व योजना दुष्काळी भागातील व्यक्तींपर्यंत प्रयत्नाने पोहोचविल्या पाहिजेत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे राबविण्यात येणार्‍या इंदिरा आवास योजनेंतर्गत देण्यात येणार्‍या घरकुलाच्या जागेबाबत सर्व अधिकारी व लोकप्रतिनिधींनी जागेबाबत समन्वयाने मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. सन 2009-10 आणि 2010-11 या आर्थिक वर्षातील खासदार निधीतून करावयाची कामे अद्याप प्रलंबित आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याकरिता 'स्पेशल सेल'ची स्थापना करण्याच्या सूचना केंद्रीय गृह मंत्र्यांनी यावेळी दिल्या. तसेच केंद्र पुरस्कृत योजनांचा फेब्रुवारी 2013 पर्यंत झालेल्या कामाचा आढावाही त्यांनी यावेळी घेतला. या बैठकीस आमदार गरपतराव देशमुख, दिलीप माने, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, मनपा आयुक्त अजय सावरीकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक एच. पी. मुळूक उपस्थित होते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 25 Mar 2013 16:15:03 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पंढरपूर देवस्थानचे दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/पंढरपूर-देवस्थानचे-दुष्काळग्रस्तांसाठी-एक-कोटी-113032500014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/पंढरपूर-देवस्थानचे-दुष्काळग्रस्तांसाठी-एक-कोटी-113032500014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[महराष्ट्रातील भीषण दुष्काळाची परिस्थिती पाहता फूल नाही फुलाची पाकळी म्हणून पंढरपूरच्या प्रसिद्ध विठ्ठल-रुख्‍मिणी देवस्थानने दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1303/25/images/img1130325014_1_1.jpg' alt='maharashatra drought'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महराष्ट्रातील भीषण दुष्काळाची परिस्थिती पाहता फूल नाही फुलाची पाकळी म्हणून पंढरपूरच्या प्रसिद्ध विठ्ठल-रुख्‍मिणी देवस्थानने दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या देवस्थान समितीच्या बैठकीत या संदर्भात एक प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी सादर केलेल्या या प्रस्तावात दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी देणार असल्याचे म्हटले आहे. आता हा प्रस्ताव अधिकृत परवानगीसाठी न्याय विभागाकडे पाठविला जाणार आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 25 Mar 2013 16:11:23 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दुष्काळी कामात निष्काळजीपणा भोवला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळी-कामात-निष्काळजीपणा-भोवला-113032500013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळी-कामात-निष्काळजीपणा-भोवला-113032500013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[दुष्काळी कामात हयगय करणे, दफ्तर अद्यावत न ठेवणे, परस्कर रजेवर जाणे, आढावा बैठकांना उशीरा येणे, माहिती वेळेत सादर न करणे आदी कारणावरून]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दुष्काळी कामात हयगय करणे, दफ्तर अद्यावत न ठेवणे, परस्कर रजेवर जाणे, आढावा बैठकांना उशीरा येणे, माहिती वेळेत सादर न करणे आदी कारणावरून माण तालुक्यातील रांजणी व हवालदारवाडीचे ग्रामसेवक एस. आर. शिंदे आणि भाटकीचे कंत्राटी ग्रामसेवक एस.पी. लंगुटे यांना निलंबित करण्यात आले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 25 Mar 2013 16:09:23 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[हजार फुटांपर्यंतही पाणी लागेना]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/हजार-फुटांपर्यंतही-पाणी-लागेना-113032500012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/हजार-फुटांपर्यंतही-पाणी-लागेना-113032500012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[सलग दोन वर्षांपासूनच्या दुष्काळामुळे जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. ग्रामीण भागात हजार फुटांपर्यंत घेण्यात येणार्‍या विंधन विहिरींनाही पाणी लागत नसल्याचे दिसून येत आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/25/images/img1130325012_1_1.jpg' alt='maharashatra drought' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>सलग दोन वर्षांपासूनच्या दुष्काळामुळे जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. ग्रामीण भागात हजार फुटांपर्यंत घेण्यात येणार्‍या विंधन विहिरींनाही पाणी लागत नसल्याचे दिसून येत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणच्या सुमारे 15 हजार हातपंपापैकी निम्म्याहून जास्त बंद पडले आहेत. पाण्याची पातळी किती खाली गेली असावी हे यावरून स्पष्ट होते. असे असताना शासनाने मात्र पिण्याच्या पाण्यासाठी फक्त दोनशे फुटच खोल जाण्याचा दंडक घातला आहे. जिल्ह्यात 14 हजार 469 हातपंत आहेत. हातपंपाची संख्या जास्त दिसून येत असली तरी यातील 50 टक्के हातपंपांना पाणीच नसल्याचे चित्र दिसून येत आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 25 Mar 2013 16:08:14 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दुष्काळ निवारणावरील खर्चाची तपासणी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळ-निवारणावरील-खर्चाची-तपासणी-113032200010_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळ-निवारणावरील-खर्चाची-तपासणी-113032200010_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[दुष्काळ निवारणासाठी टँकर, चारा डेपो, जनावरांच्या छावण्या, नळ पाणीपुरवठा योजना आणि विंधनविहिरींवर झालेल्या खर्चाचे आता ऑडिट केले जाणार आहे. पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात यावर झालेल्या खर्चाची तपासणी करण्यासाठी तीन पथके नियुक्त करण्यात आली ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/22/images/img1130322010_1_1.jpg' alt='maharashatra drought' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दुष्काळ निवारणासाठी टँकर, चारा डेपो, जनावरांच्या छावण्या, नळ पाणीपुरवठा योजना आणि विंधनविहिरींवर झालेल्या खर्चाचे आता ऑडिट केले जाणार आहे. पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात यावर झालेल्या खर्चाची तपासणी करण्यासाठी तीन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पुणे विभागातील दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने विविध योजनांवर आतापर्यंत सुमारे 584 कोटी रुपये खर्च केले आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 22 Mar 2013 15:49:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दुष्काळाची भीषणता स्पष्ट करणारी आकडेवारी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळाची-भीषणता-स्पष्ट-करणारी-आकडेवारी-113031600003_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळाची-भीषणता-स्पष्ट-करणारी-आकडेवारी-113031600003_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रासमोर १९७१ नंतर सर्वात भीषण दुष्काळाचे संकट ठाकले असून या नैसर्गिक व मानवनिर्मित संकटावर मात करण्यासाठी प्रबळ इच्छा‍शक्तिसोबतच दीर्घकालीन नियोजन आखून प्रामाणिक अंमलबजाणी अपरिहार्य आहे. एकीकडे सरासरीइतका पाऊस होऊनही दुष्काळसदृश परिस्थिती ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/16/images/img1130316003_1_2.jpg' alt='mahashatra' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PR</p></td></tr></table><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रासमोर १९७१ नंतर सर्वात भीषण दुष्काळाचे संकट ठाकले असून या नैसर्गिक व मानवनिर्मित संकटावर मात  करण्यासाठी प्रबळ इच्छा‍शक्तिसोबतच दीर्घकालीन नियोजन आखून प्रामाणिक अंमलबजाणी अपरिहार्य आहे. एकीकडे  सरासरीइतका पाऊस होऊनही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असताना अवर्षणग्रस्त भागातील काही गावांनी  वाळवंटात हिरवाई फुलवता येत असल्याचे दाखवून दिले आहे. भविष्यात राज्यावर असे संकट येऊ नये म्हणून आतातरी  कंबर कसून प्रयत्नांची प्रामाणिक पराकाष्ठा करावी लागेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* केंद्र सरकारचे १२०७ कोटींचे पॅकेज जाहीर. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* सरासरीपेक्षा फक्त ५० ते ६० टक्के पाऊस.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* राज्यात एकूण ४५ हजार खेडी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* दोन तृतीयांश महराष्ट्र दुष्काळाच्या सावटात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* ३४ जिल्ह्यातील १२ हजार खेड्यांची दुष्काळात होरपळ.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* राज्यातील ७४ तालुके कायम दुष्काळी.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* २५० तळ्यांपैकी १५० आटली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>* फेब्रुवारी अखेरपासून संपूर्ण राज्यात २१३६ टँकरने पाणीपुरवठा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 21 Mar 2013 17:44:58 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पाणी वाचवाल तर वाचाल...!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/पाणी-वाचवाल-तर-वाचाल-113032100021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/पाणी-वाचवाल-तर-वाचाल-113032100021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[संपूर्ण महाराष्ट्र कमी अधिक प्रमाणात पाणीटंचाईने होरपळत आहे. एकेकाळी बारामाही पाण्याची सुबत्ता असणार्‍या ठिकाणीही आज पाणीटंचाई जाणवत आहे. म्हणूनच शहरासह ग्रामीण भागात राहणार्‍या सर्वांनीच 'जलसाक्षर' होण्याची गरज आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/21/images/img1130321021_1_1.jpg' alt='maharashatra' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b>संपूर्ण महाराष्ट्र कमी अधिक प्रमाणात पाणीटंचाईने होरपळत आहे. एकेकाळी बारामाही पाण्याची सुबत्ता असणार्‍या ठिकाणीही आज पाणीटंचाई जाणवत आहे. म्हणूनच शहरासह ग्रामीण भागात राहणार्‍या सर्वांनीच 'जलसाक्षर' होण्याची गरज आहे. आज घरबसल्या नळाला सहजपणे पाणी उपलब्ध होत असले तरीही पाणी हे बाजारात तयार करता येत नाही, हे विसरून चालणार नाही. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मौल्यवान आहेत. त्याचा अपव्यय होणार नाही याची आवर्जून काळजी घेतली तरी पाणीटंचाईची दाहकता कमी करता येईल. म्हणूनच घर, शाळा, कार्यालय, रुग्णालय, हॉटेल, खासगी व सार्वजनिक ठिकाणी  जाणीवपूर्वक पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. यासाठी पाणीटंचाईवर मात  करण्यासाठी प्रत्येकाने अंमलात आणण्याची 'जलसंहिता' पुढीलप्रमाणे- </b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1303/21/images/img1130321021_1_2.jpg' alt='tab'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#800040'><b>पाण्यासाठी वापरत असलेल्य</font><font style=' color:#000000;'>ा </b>नळातून अथवा कपडे धुण्याच्या यंत्रातून एक-एक थेंब पाणी ठिबकत असेल तर ते तत्काळ थांबवा. नळातून प्रत्येक सेकंदाला जर एक थेंब पाणी ठिबकले तर एक वर्षात 12 हजार 500 लिटर पाणी वाया जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अर्थात हे पाणी वाचवले तर 4 माणसांच्या कुटुंबाला वर्षभराचे पिण्याचे पाणी मिळू शकते. </font><font style='font-size:11.5pt;'></font><br/></font><font  style='font-size:11.5pt; color:#000000'><b>शहरातील अपार्टमेंट: उच्चभ्रू वस्तीत शॉवरने आंघोळ करुन 10 ‍मिनिटात 135 लि. पाणी वापरले जाते. त्याऐवजी बादलीने आंघोळ केल्यास 40150 लि. पाणी वाचेल. हे वाचलेले पाणी वर्षभर 4 जनावरांना पुरेल. </b></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'><b></b></font><br/><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/21/images/img1130321021_2_1.jpg' alt='shower' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> </font><font  style='font-size:11.5pt; color:#000000'><b>गरज नसताना वारंवार शौचालयामध्ये फ्लशिंग करू नये, एकदा फ्लशिंग केले की एकावेळी किमान 8 लिटर पाणी वाया जाते. दिवसामध्ये जितक्यावेळा फ्लशिंग केले जाईल तितक्यावेळा पाणी वाया जाईल. </b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'><b></b></font><br/><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/21/images/img1130321021_3_1.jpg' alt='toilet' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> </font><font  style='font-size:11.5pt; color:#000000'><b>बागेमध्ये जर अर्धवट कुजलेला पालापाचोळा टाकला तर पाण्याचे बाष्पीभवनाद्वारे होणारे 73 टक्के नुकसान टळते. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर झाल्यास पाण्याची गरज वाढते. म्हणून कमीत कमी रासा‍यनिक खतांचा वापर करावा. पारंपरिक पद्धतीने पाणी न देता स्प्रिंकलर, ड्रीप पद्धतीचा वापर करावा. यामुळे 35 ते 40 टक्के पाण्याची बचत होते. या पद्धतीमुळे पिकाला थेट पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे तणांची वाढ कमी होते. पीक जोमदार वाढते.</b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'><b></b></font><br/><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/21/images/img1130321021_4_1.jpg' alt='garden' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> </font><font  style='font-size:11.5pt; color:#000000'><b>वाहनांती स्वच्छता करण्यासाठी नळाला पाईप जोडून वारेमाप पाण्याची नासाडी करू नये. नळाच्या थेट पाण्याने कार धुतल्यास किमान 400 लिटर पाणी वाया जाते. बादलीत पाणी घेऊन वाहनांची स्वच्छता करण्यासाठी स्पंजचा वापर केल्यास 300 लिटर पाण्याची बचत होते.</b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'><b></b></font><br/><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/21/images/img1130321021_5_1.jpg' alt='wash the car' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PR</p></td></tr></table><!--endImage--> </font><font  style='font-size:11.5pt; color:#000000'><b>पावसाळ्यात छतावर पडणारे पाणी वाया जात असते. त्यामुळे हे पाणी किमान जमिनीत मुरविण्यासाठी उपाययोजना करावी. तसेच खर्चासाठी लागणारे पाणी टाकीत साठविण्याची व्यवस्था करावी. </b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'><b></b></font><br/><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/21/images/img1130321021_6_1.jpg' alt='rain water' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> </font><font  style='font-size:11.5pt; color:#800040'><b>दात घासताना, दाढी करताना तसेच चेहरा धुताना पाण्याचा नळ योग्य वेळी बंद करण्याची खबरदारी घ्यावी. तरं चला, आपणही पाणी वाचवण्याच्या या मोहिमेत सहभागी होऊन राष्ट्रासाठी पाण्याची बचत करूया. </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/21/images/img1130321021_7_1.jpg' alt='brushing the teeth and face' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PR</p></td></tr></table><!--endImage--> </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 21 Mar 2013 17:28:37 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[टंचाईग्रस्तांना दिलासा देणारा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/टंचाईग्रस्तांना-दिलासा-देणारा-अर्थसंकल्प-विधीमंडळात-सादर-113032100012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/टंचाईग्रस्तांना-दिलासा-देणारा-अर्थसंकल्प-विधीमंडळात-सादर-113032100012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[राज्यातील टंचाईग्रस्त जनतेला दिलासा, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय आणि विकासाची संधी तसंच कृषी, उद्योग, शिक्षण, पर्यटन, जलसंधारण, सामाजिक न्याय अशा सर्वच क्षेत्रांच्या विकासाला गती देणारा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/21/images/img1130321012_1_1.jpg' alt='budjet' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>MH GOVT</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील टंचाईग्रस्त जनतेला दिलासा, शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय आणि विकासाची संधी तसंच कृषी, उद्योग, शिक्षण, पर्यटन, जलसंधारण, सामाजिक न्याय अशा सर्वच क्षेत्रांच्या विकासाला गती देणारा 2013-14 वर्षाचा एकूण 184 कोटी 38 लाख रुपयांचे महसुली अधिक्य असलेला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पात आगामी आर्थिक वर्षात राज्याला 1 लाख 55 हजार 986 कोटी 95 लाख रुपयांचे महसुली उत्पन्न अपेक्षित असून अपेक्षित महसुली खर्च 1 लाख 55 हजार 802 कोटी 57 लाख रुपये प्रस्तावित करण्यात आला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वर्ष 2013-14 मध्ये राज्याच्या स्थूल उत्पन्नात 7.1 टक्के वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेली यावर्षाची राज्याची प्रस्तावित वार्षिक योजना 46 हजार 938 कोटी रुपयांची आहे. त्यापैकी 10.2 टक्के म्हणजेच 4 हजार 787 कोटी 68 लाख रुपये अनुसूचित जाती उपयोजनेसाठी तर आदिवासी उपयोजनेसाठी 8.9 टक्के म्हणजेच 4 हजार 177 कोटी 48 लाख रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. जिल्हा सर्वसाधारण योजनेसाठी यावर्षी  5 हजार 200 कोटी रुपयांची  तरतूद करण्यात आली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या अर्थसंकल्पात राज्यातील टंचाई निवारणावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. टंचाई निवारणासाठी 1 हजार 164 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून पाणीपुरवठा व टंचाईसंदर्भात विविध उपाययोजनांवरील 15 टक्के तरतूद खर्च करण्यास तसेच आमदारांच्या शिफारशीनुसार स्थानिक विकास कार्यक्रमातूनही टंचाई निवारणाच्या कामांसाठी 25 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 100 कोटींचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक विकास योजना प्रस्तावित केल्या आहेत. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्जपुरवठा होण्यासाठी 346 कोटी 75 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. खतांची टंचाई भासू नये म्हणून खतांचा संरक्षित साठा ठेवण्यासाठी 53 कोटी 50 लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून फलोत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी 751 कोटी 4 लाख रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्यातील दूध उत्पादनात वाढ होण्याकरिता कृत्रिम रेतनाद्वारे उत्कृष्ट व अतिउत्कृष्ट जातीच्या गाई व म्हशींची पैदास त्याचबरोबर अनुवंशिक सुधारणा कार्यक्रम राबविण्यासाठी 68 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. चारा बियाणे वाटप, कडबाकुट्टी यंत्राचे वाटप, गवताळ कुरणांचा विकास, मुरघास व गवतसाठा या कार्यक्रमांसाठी 43 कोटी 97 लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जलसंपदा विभागाकडील पाटबंधारे प्रकल्पांसाठी 7 हजार 249 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यातून सुमारे 2 लाख हेक्टर इतकी सिंचन क्षमता आणि सुमारे 1 हजार 100 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण करण्याचे उद्दीष्ट आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 21 Mar 2013 14:36:25 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आयपीएलचे उत्पन्न दुष्काळासाठी द्या!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/आयपीएलचे-उत्पन्न-दुष्काळासाठी-द्या-113031800005_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/आयपीएलचे-उत्पन्न-दुष्काळासाठी-द्या-113031800005_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रात 3 एप्रिलपासून होणार्‍या आठ आयपीएल क्रिकेट सामन्यांचे उत्पन्न राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी द्यावे, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1303/18/images/img1130318005_1_1.jpg' alt='ipl'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रात 3 एप्रिलपासून होणार्‍या आठ आयपीएल क्रिकेट सामन्यांचे उत्पन्न राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी द्यावे, अशी मागणी शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसेना भवनमध्ये आयोजित केलेल्या प‍त्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रात दुष्काळाचा वणवा पेटला आहे. मराठवाडा, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील जनता पाणी टंचाई व चारा टंचाईने होरपळत आहेत. केंद्र सरकारने टंचाई निवारण्यासाठी राज्याला खूप कमी निधी दिला आहे. त्यामुळे आयपीएल सान्यातून मिळणारे 500 कोटी रुपये दुष्काळ निवारण्यासाठी द्यावेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Mar 2013 13:00:40 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दुष्काळग्रस्तांसाठी मासिक भत्ता]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळग्रस्तांसाठी-मासिक-भत्ता-113031800004_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळग्रस्तांसाठी-मासिक-भत्ता-113031800004_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[पंचायत समिती सदस्य व पदाधिकार्‍यांचा मासिक भत्ता दुष्काळग्रस्त निधीसाठी द्यावा व सदस्यांच्या मागणीला पदाधिकार्‍यांनी नकार दिला. यावर दोन्ही दटाचे सदस्य व दोन्ही दटाच्या पदाधिकार्‍यांची दुफळी होवून यावेळची पं.स. मासिक सभा वेगळ्याच विषयाने गाजली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1303/18/images/img1130318004_1_1.jpg' alt='Maharashtra drought'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>पंचायत समिती सदस्य व पदाधिकार्‍यांचा मासिक भत्ता दुष्काळग्रस्त निधीसाठी द्यावा व सदस्यांच्या मागणीला पदाधिकार्‍यांनी नकार दिला. यावर दोन्ही गटाचे सदस्य व दोन्ही गटाच्या पदाधिकार्‍यांची दुफळी होवून यावेळची पं.स. मासिक सभा वेगळ्याच विषयाने गाजली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सभापती वनिता कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली ही मासिक सभा झाली. यावेळी या महिन्याचा मासिक भत्ता हा सर्वांनी दुष्काळग्रस्त जनतेला देण्याते आवाहन राजेश पवार यांनी केले. त्याला आ. विक्रमसिंह पाटणकर व माजी आ. शंभूराज देसाई या दोन्ही गटाच्या सदस्यांनी तात्काळ आपली भत्ता पाकीटे देण्याचे मान्य केले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Mar 2013 12:56:20 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्रात दुष्काळासाठी 1207 कोटींची मदत]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/महाराष्ट्रात-दुष्काळासाठी-1207-कोटींची-मदत-113031600009_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/महाराष्ट्रात-दुष्काळासाठी-1207-कोटींची-मदत-113031600009_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[दिवसेंदिवस महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती भीषण होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारला दुष्काळासाठी मदत म्हणून 1207 कोटी रुपये मंजूर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/16/images/img1130316009_1_1.jpg' alt='drought' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PR</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दिवसेंदिवस महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती भीषण होत असल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारला दुष्काळासाठी मदत  म्हणून 1207 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज सांगितले. मात्र, राज्य  सरकारकडून केंद्राकडे 2200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे या मदतीवर राज्य सरकार नाखूष  असल्याचे सांगण्यात येत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्यातच भीषण पाणीटंचाई  निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील अनेक गावे ओस पडली असून, येथील नागरिक रोजगारासाठी शहरांकडे धाव घेत  आहेत. जनावरांना पाणी, चारा मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडे अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा भीषण परिस्थितीत  राज्य सरकारने केंद्राकडे मदतीची अपेक्षा केली होती. सरकारच्या या मागणीला केंद्राकडून प्रतिसाद देण्यात आला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 Mar 2013 12:24:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[१२०७ कोटींत महाराष्ट्राचे दुष्काळ निवारण होणार काय?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/१२०७-कोटींत-महाराष्ट्राचे-दुष्काळ-निवारण-होणार-काय-113031600008_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/१२०७-कोटींत-महाराष्ट्राचे-दुष्काळ-निवारण-होणार-काय-113031600008_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळांनी होरपडून निघाला असताना झळा कमी करून दुष्काळग्रस्त जनता व जनावरांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यास १२०७ कोटींचे मदत जाहीर केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/16/images/img1130316008_1_1.jpg' alt='drought' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या झळांनी होरपडून निघाला असताना झळा कमी करून दुष्काळग्रस्त जनता व जनावरांना दिलासा  देण्यासाठी केंद्र सरकारने राज्यास १२०७ कोटींचे मदत जाहीर केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्र सरकार व राज्य सरकार एकत्र येऊन दुष्काळाचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. कृषी पीक विमा, पावसाच्या  पाण्याचे संवर्धन, यांसारख्या उपयोजना यावर करणे आवश्यक आहे. दुष्काळ हा नैसर्गिक असण्यासोबतच मानवनिर्मितही  आहे. दुष्काळ निवारणासाठी अनेक तज्ज्ञांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या त्यांनी अभ्यासपूर्ण उपायही सूचवले मात्र  अंमलबजावणी न झाल्याने दुष्काळ दरवर्षी तोंड आ वासून उभा राहतो. राज्यात सिंचनाचे फक्त १८ टक्के आश्वासित क्षेत्र  असल्याने निसर्गानेही राज्यास पाण्यासारखी नैसर्गिक साधनसंपत्ती देताना कंजुसी केल्याचे स्पष्ट होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या चाळीस वर्षापासून शेततळी निर्माण करून जलसंवर्धनाचे काम केले असते तर दुष्काळाने महाराष्ट्रावर नजर  टाकण्याचीही हिम्मत केली नसती. मात्र गावपातळीपासून राज्यपातळीपर्यंत प्रत्येक समस्या कायम ठेवून त्याचे राजकारण  करण्याची मानसिकता नेतृत्वात भिनली असल्याने फक्त पैसा खर्च होतो समस्या जागच्याजागीच राहतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुष्काळासारखा संवेदनशील प्रश्न जीवन-मरणाशी जुळला असताना दुष्काळाचे सोहळे साजरे करण्याची मानसिकताही  समाजात आहे. सामान्य जनता व गुरांसाठी दुष्काळ मरणयातना देणारा असताना दुष्काळाची मलाई खाणार्‍यांसाठी ही  सुवर्णसंधी असते. चारा छावण्या व पाण्याचे टँकर लॉबीसाठी दुष्काळचे दिवस म्हणजे सुगीचे दिवस असतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुष्काळाने वारंवार सिद्ध केले की मोठे प्रकल्प तोडगा नसून जलसंवर्धनाचे पाझर तलाव, छोटी तळीच यावर उत्तर आहे.  यामुळे पाण्याचा थेंबन थेंब जिथला तिथे मुरेल आणि जमीनीत पाण्याची पातळी कायम राहिल. लोकांनी गावांत, शहरात  नाले, ओढे, नदया, विहिरी बूजवून, थांबवून, रोखून, छोट्या स्वार्थासाठी निसर्गावर हत्यार उपसले आणि स्वत:च्याच  पायावर कुर्हाड उभारून बसले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पॅकेजने दुष्काळाचे निवारण होत नसते तर दुष्काळाचा सामना करण्यासाठी तात्पुरती मदत असते. यातून काही प्रमाणात  दिलासा मिळू शकतो. दुष्काळ निवारण करणारे जगात कोणतेही पॅकेज नाही. निवारणासाठी मानवाचे प्रामाणिक प्रयत्नच  एकमेव पॅकेज आहे. मृदसंधारण, जलसंधारण, नैसर्गिक जैवविविधता टिकवून ठेवण्यासारखे कार्य निसर्गासाठी नसून  मानवतेसाठीच वरदान असल्याचे माणूस समजून घेईल, तेव्हा खर्‍या अर्थाने दुष्काळ निवारण झाल्याशिवाय राहणार नाही.  दुष्काळासाठी फक्त शासनासच जबाबदार धरूण चालणार नाही तर प्रत्येक माणसांस निवारणाचे व्रत घ्यावे लागेल. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 Mar 2013 12:14:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[८ वर्षीय राजूची दुष्काळग्रस्तांसाठी 'बर्थडे'स दांडी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/८-वर्षीय-राजूची-दुष्काळग्रस्तांसाठी-बर्थडे-स-दांडी-113031600007_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/८-वर्षीय-राजूची-दुष्काळग्रस्तांसाठी-बर्थडे-स-दांडी-113031600007_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[राज्यात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील एका ८ वर्षाच्या चीमुकल्याने वाढदिवस साजरा न करता वाचणारी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन अनोखे उदाहरण घालून दिले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1303/16/images/img1130316007_1_1.jpg' alt='raju'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#000000'>राज्यात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील एका ८ वर्षाच्या चीमुकल्याने वाढदिवस  साजरा न करता वाचणारी रक्कम  मुख्यमंत्री सहायता निधीस देऊन अनोखे उदाहरण घालून दिले आहे. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>कनिष्क राजु डोंगरे नावाचा दुसर्‍या वर्गात शिकणार्‍या या विद्यार्थ्याने आपल्या वाढदिवशी मंत्रालयात जाऊन थेट  मुख्यमंत्र्यांचे कार्यालय गाठले आणि  बर्थडे पार्टीचे वाचवलेले ५ हजार रूपये मुख्यमंत्र्यांच्या सुपूर्द केले. यावेळी त्याचे  आई-वडिलही उपस्थित होते. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>राजुचे वडिल फोटोग्राफर असून त्याने मिळणार्‍या पॉकेटमनीमधून वाढदिवसासाठी हा निधी गोळा केला होता. मुख्यमंत्र्यांनी  यासाठी राजुचे अभिनंदन केले  यातून राज्याच्या समस्यांप्रती मुलांची जागरूकता सिद्ध होत असल्याचे सांगून समाजापुढे  उदाहरण घालून देणारी कृती असल्याचे ते म्हणाले. (भाषा) </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 Mar 2013 12:09:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दुष्काळग्रस्त भागातून वाळू उत्खननास बंदी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळग्रस्त-भागातून-वाळू-उत्खननास-बंदी-113031600006_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/दुष्काळग्रस्त-भागातून-वाळू-उत्खननास-बंदी-113031600006_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[राज्यात दुष्काळग्रस्त परिस्‍थितीची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने दुष्काळग्रस्त भागातून वाळूच्या उत्खननास मनाई केली आहे. न्यायालयाने यासंबधीचे निर्देश राज्य सरकारला जारी केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/16/images/img1130316006_1_1.jpg' alt='drought' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात दुष्काळग्रस्त परिस्‍थितीची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने दुष्काळग्रस्त भागातून वाळूच्या उत्खननास मनाई  केली आहे. न्यायालयाने यासंबधीचे निर्देश राज्य सरकारला जारी केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या भागातून वाळूचा उपसा केल्यास नागरिक 'पाणी' या जीवनावश्यक गरजेपासून वंचीत  होईल, म्हणून या भागात उत्खननास पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, असे मत न्यायमूर्ती मोहित शाह व अनूप मोहता  यांच्या खंडपीठाने याचिकेवर सूनावणी करताना व्यक्त केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या भागात सद्याच पिण्यायोग्य पाण्याचा तुटवडा आहे आणि वाळूचा उपसा केल्यास परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची  भीती आहे. (वृत्तसंस्था)  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 Mar 2013 12:04:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्रात १९७१ नंतरचा सर्वात भीषण दुष्काळ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/महाराष्ट्रात-१९७१-नंतरचा-सर्वात-भीषण-दुष्काळ-113031600004_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-drought/महाराष्ट्रात-१९७१-नंतरचा-सर्वात-भीषण-दुष्काळ-113031600004_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[महराष्ट्रावर गेल्या चार दशकातील सर्वात भीषण दुष्काळाने पास आवळला असून पिण्याचे पाणी व पशुधनासाठी चार्‍याचे प्रचंड दुर्भिक्ष व्याप्त आहे. दोन तृतीयांश राज्य दुष्काळाच्या धगेत होरपळत आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1303/16/images/img1130316004_1_1.jpg' alt='maharashatra drought'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PR</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#000000'>महराष्ट्रावर गेल्या चार दशकातील सर्वात भीषण दुष्काळाने पास आवळला असून पिण्याचे पाणी व पशुधनासाठी चार्‍याचे  प्रचंड दुर्भिक्ष व्याप्त आहे. दोन  तृतीयांश राज्य दुष्काळाच्या धगेत होरपळत आहे. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>सरासरीपेक्षा फक्त ५० ते ६० टक्के पाऊस झाल्याने १२ हजार खेडी दुष्काळाच्या सावटात अडकली. ही व्याप्ती तब्बल ३४  जिल्ह्यांपर्यंत पसरली असून सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, नाशीक, बीड, पुणे, जालना, बुलढाणा, लातूर,  उस्मानाबाद, नांदेड, औरंगाबाद, जळगांव आणि धुळे जिल्ह्यात गंभीर स्वरूप धारण केले आहे. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>यापैकी ७४ तालुके कायम दुष्काळी असून दुष्काळग्रस्त मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये  हिवाळ्यापासूनच पिण्याच्या पाण्यासाठी  कित्येक किलोमीटरची पायपीट सुरू आहे. फेब्रुवारीच्या अखेरपासून संपूर्ण राज्यात  २१३६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून जलाशये कोरडी ठक्क  पडल्याने अन्न, पाणी, रोजगार व चार्‍यासाठी  स्थलांतराचे चक्र सुरू झाले. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने १२०७ कोटींचे पॅकेज जाहीर केले असून ८०७ कोटी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत ४  हजार खेड्यांना वितरीत  करण्यात येईल. येथील रब्बी शेतकर्‍यांच्या हातातून गेली आहेत. राष्ट्रीय फलोद्यान योजनेअंतर्गत  १००० खेड्यांना ४०० कोटींचे वितरण करण्यात येईल. येथे खरीप पिकांना फटका बसला आहे. अपर्याप्त मान्सूनमुळे पेरण्या  झाल्या नाही किंवा पेरलेले हातात आले नाही. अशा दृष्टचक्रात शेतकरी सापडला  आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 Mar 2013 12:00:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra drought]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राज ठाकरे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/newsmakers-marathi-2009/राज-ठाकरे-109090100066_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/newsmakers-marathi-2009/राज-ठाकरे-109090100066_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[राज श्रीकांत ठाकरे, मराठीच्‍या मुद्यावरून राज्‍य आणि देशभरातच नव्‍हे तर जगभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला नेता. वर्षानुवर्षे मराठी माणसाच्‍या मनात धगधगत आणि सलत असलेल्‍या दुःखावर राज यांनी फुंकर घातली आणि नवनिर्माणाचे रान उठवले. नवनिर्माणच्‍या या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0909/01/images/img1090901066_1_1.jpg' alt='Raj Thackaray'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PR</p></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>राज श्रीकांत ठाकरे, मराठीच्‍या मुद्यावरून राज्‍य आणि देशभरातच नव्‍हे तर जगभरात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेला नेता. वर्षानुवर्षे मराठी माणसाच्‍या मनात धगधगत आणि सलत असलेल्‍या दुःखावर राज यांनी फुंकर घातली आणि नवनिर्माणाचे रान उठले. नवनिर्माणच्‍या या आंदोलनाने अनेक दशके राज्याची सुत्रे चालवित असलेल्‍या प्रस्‍थापितांच्‍या पायाखालची वाळू सरकविली असून यंदाच्‍या विधानसभेत राज यांची ही नवनिर्माणची ताकद मोठे आव्‍हान उभे करणार असल्‍याची झलक लोकसभेच्‍या निवडणुकीने दाखवूनच दिली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्‍या संस्‍कारात राजकारणाचे बाळकडू प्यायलेल्या या नेत्याने अल्‍पावधीत</font><font style='font-size:11pt;'>च </font><font style='font-size:11pt;'>राज्या</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>आपल</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>स्‍था</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>केवळ 'न्‍यूजमेकर'चेच नव्‍हे तर आगाम</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>निवडणुकीनंत</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>प्रसंग</font><font style='font-size:11pt;'>ी '</font><font style='font-size:11pt;'>किं</font><font style='font-size:11pt;'>ग </font><font style='font-size:11pt;'>मेक</font><font style='font-size:11pt;'>र'</font><font style='font-size:11pt;'>चेह</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>अस</font><font style='font-size:11pt;'>ू </font><font style='font-size:11pt;'>शकत</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>ह</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>सिध्‍</font><font style='font-size:11pt;'>द </font><font style='font-size:11pt;'>केल</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>आह</font><font style='font-size:11pt;'>े.</font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसेनेत आपल्‍याला डावलले जात असल्‍याची भावना निर्माण झाल्‍याने त्यांनी शिवसेना सोडली. त्‍यानंतर राज्यभर दौरा करून व कार्यकर्त्‍यांशी चर्चा करून त्‍यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्‍या पक्षाची स्‍थापना केली. चाळीसच्‍या दशकात ज्‍या मराठीच्‍या आणि स्‍थानिकत्‍वाच्‍या मुद्याने शिवसेनेला उभे केले तोच मुद्दा नव्‍या संदर्भात उचलून त्यांनी राज्‍याच्‍या राजकारणात प्रस्‍थापित पक्षांसमोरही मोठे आव्‍हान उभे केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील नोकर्‍यांमध्ये मराठी तरुणांना प्राधान्‍य दिले जावे या त्‍यांच्‍या प्रमुख मुद्यामुळे अल्‍पावधीतच पक्षाने  राज्यभरात आपले समर्थक उभे केले असून नुकत्याच झालेल्‍या लोकसभा निवडणुकीत प्रस्‍थापित पक्षांसमोर मनसेने  तगडे आव्‍हान उभे केल्‍याने राज्यातील विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मात्र या जहाल, कणखर आणि खंबीर राजकारण्‍यामागे एक हळूवार मनाचा कलावंतही दडलेला आहे. हे ब-याच कमी  जणांना माहीत असावं. महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात ठाकरे कुटुंबीय जितके जहाल आणि वादग्रस्‍त म्हणून ओळखले  जातात. तितकाच त्‍यांना महाराष्‍ट्राच्‍या सांस्‍कृतिक वर्तुळातही मानाचे स्‍थान आहे. ठाकरे घराण्‍यातून रक्तातच उतरलेला  हा कलेचा गूण राज यांच्‍यासाठी तरी कसा अपवाद ठरणार. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अवघ्‍या महाराष्‍ट्राचे वैचारिक प्रबोधन करणा-या प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्‍या विचारांचे बाळकडू आणि बाळासाहेब ठाकरे यांच्‍यातील जहाल राजकारण्‍याचा वारसा घेऊन वाढलेल्‍या राज यांच्‍यावर लहानपणापासूनच कलेचे  संस्‍कारही झाले आणि म्‍हणूनच राज हे राजकारण्‍या इतकेच व्‍यंगचित्रकार म्हणूनही सर्वपरिचित आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज यांचे पिताश्री स्‍व.श्रीकांत ठाकरे हे स्‍वतः मराठीतील एक चांगले संगीतकार होते. तर काका बाळासाहेब ठाकरे हे मार्मिक व्‍यंगचित्रकार. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्रीकांत आणि कुंदा ठाकरे यांच्‍या पोटी 14 जून 1968 रोजी जन्‍मलेल्‍या राज यांचे शिक्षण मध्‍य मुंबईतील बाल मोहन विद्या मंदिरात झाले. लहानपणापासून चित्रकलेची आवड असलेल्‍या राज यांनी महाविद्यालयीन शिक्षण सर जे.जे  स्‍कूल ऑफ आर्ट्समधून घेतले. वॉल्ट डिस्ने हे त्यांचे प्रेरणास्थान आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'>आपण राजकारणात आलो नसतो तर नक्कीच वॉल्ट डिस्ने स्‍टुडिओसाठी कार्टून केले असते असे ते नेहमी म्हणतात. चित्रपट निर्मिती आणि फोटोग्राफीचीही त्‍यांना आवड आहे. राज यांचा हा गुण त्यांच्‍या मुलातही उतरला आहे. तर  चुलत भाऊ उध्‍दव एक चांगला फोटोग्राफर आहे. उध्‍दवचा मुलगा आदित्‍य उत्तम कवी आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मराठीतील प्रख्‍यात अभिनेते मोहन वाघ यांच्‍या कन्‍या शर्मिला यांच्‍याशी राज यांचा विवाह झाल्‍याने तिकडूनही त्यांची  कलेशी नाते जोडले गेले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एक कलावंत अणि व्‍यंगचित्रकार म्हणून महाविद्यालयीन काळात आपल्‍या करीअरकडे पाहणा-या राज यांनी नंतर राजकारणात उडी घेतली. शिवसेनेच्‍या माध्‍यमातून भारतीय विद्यार्थी सेना, शिव उद्योग सेना या संघटनांची बांधणी करणा-या राज यांनी नंतरच्‍या काळात शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेची स्‍थापना केली. मराठीच्‍या मुद्यावरून देशभर रान पेटविणा-या आणि लोकसभा निवडणुकीत राज्यातील तगड्या पक्षांनाही घाम फोडणा-या राज आता राजकारणात पूर्णवेळ बिझी असले तरीही त्यांच्‍यातील कलावंत त्यांनी जपून ठेवला आहे. म्हणूनच आपल्‍या पक्षाची वेबसाईट तयार करताना त्यात एक कप्‍पा व्‍यंगचित्रांसाठी ठेवण्‍यास ते विसरले नाहीत. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील स्थिती सुधारायची असेल तर माझ्या हाती (मनसेच्‍या) सत्ता द्या सर्वांना सुतासारखे सरळ करतो सांगणा-या राज यांच्‍या ठाकरी शैलीतील रोखठोक भाषण आणि वादग्रस्‍त विधानांमुळे ही निवडणूक गाजणार हे आधीच निश्चित झाले आहे. त्‍यामुळेच या निवडणुकीत त्‍यांच्‍या पक्षाचे आव्‍हान मोठे असणार आहे, हे नाकारून चालणार नाही.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 30 Oct 2009 14:12:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:31:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Newsmakers]]></category>
      <authorname>विकास शिरपूरकर</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉंग्रेसच्‍या नवनिर्वाचित आमदारांची उद्या बैठक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/कॉंग्रेसच्‍या-नवनिर्वाचित-आमदारांची-उद्या-बैठक-109102300046_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/कॉंग्रेसच्‍या-नवनिर्वाचित-आमदारांची-उद्या-बैठक-109102300046_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[विधानसभेवर तिस-यांदा बहुमत मिळविल्‍यानंतर कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीने सत्ता स्‍थापनेसाठीच्‍या हालचाली जलद केल्‍या असून कॉंग्रेसच्‍या नवनिर्वाचित आमदारांची शनिवारी बैठक आयोजित करण्‍यात आली आहे. या बैठकीत मुख्‍यमंत्री पदासाठीच्‍या उमेदवाराच्‍या नावा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>विधानसभेवर तिस-यांदा बहुमत मिळविल्‍यानंतर कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीने सत्ता स्‍थापनेसाठीच्‍या हालचाली जलद केल्‍या असून कॉंग्रेसच्‍या नवनिर्वाचित आमदारांची शनिवारी बैठक आयोजित करण्‍यात आली आहे. या बैठकीत मुख्‍यमंत्री पदासाठीच्‍या उमेदवाराच्‍या नावा संदर्भात चर्चा होण्‍याची शक्यता आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Oct 2009 16:33:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही- विलासराव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मुख्यमंत्रिपदाच्या-शर्यतीत-नाही-विलासराव-109102300042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मुख्यमंत्रिपदाच्या-शर्यतीत-नाही-विलासराव-109102300042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचे आपण दावेदार नसल्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. देशमुखांच्या या माघारीने अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री बनणार हे जवळपास निश्चित झाले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/0910/23/images/img1091023042_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाचे आपण दावेदार नसल्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. देशमुखांच्या या माघारीने अशोक चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री बनणार हे जवळपास निश्चित झाले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशमुखांनी आज कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा प्रश्न आता हायकमांडच्या पारड्यात असल्याचे सांगितले. देशमुखांच्या या भूमिकेने अशोक चव्हाणांचा मुख्यमंत्रिपदावरचा दावा बळकट झाला आहे. जेमतेम दहा महिन्यांची कारकिर्द लाभलेल्या चव्हाणांनी आपण इच्छुक असल्याचे मत व्यक्त केले असले तरी निर्णय हायकमांडच घेईल, असे सांगून कॉंग्रेसी संस्कृतीचेच आपण पाईक असल्याचे दाखवून दिले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याचवेळी विलासरावांनी आज घेतलेली माघार चव्हाणांना पुढे चाल देत राणेंना रोखण्याची खेळी असल्याचे मानले जात आहे. या मोबदल्यात देशमुखांचे चिरंजीव व यंदाच आमदार झालेले अमित देशमुख यांना किमान राज्यमंत्रिपद मिळावे ही त्यांची अपेक्षा असल्याचे बोलले जात आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Oct 2009 16:13:26 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंब्रा-कळवा अपवाद वगळता शिवसेनेचे ठाणे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मुंब्रा-कळवा-अपवाद-वगळता-शिवसेनेचे-ठाणे-109102300022_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मुंब्रा-कळवा-अपवाद-वगळता-शिवसेनेचे-ठाणे-109102300022_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[ठाणे- ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघात मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचा अपवाद वगळता शिवसेनेचा भगवा फडकल्याने 'शिवसेनेचे ठाणे' हे ब्रीद पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे डॅशिंग युवानेते जितेंद्र आव्हाड यांनी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघात मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचा अपवाद वगळता शिवसेनेचा भगवा फडकल्याने 'शिवसेनेचे ठाणे' हे ब्रीद पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. मुंब्रा-कळवा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे डॅशिंग युवानेते जितेंद्र आव्हाड यांनी सेनेच्या राजन किणे या स्थानिक उमेदवाराला चारी मुंडया चीत केले आहे. ठाणे गडावर शिवसेनेने वर्चस्व राखले असले तरी राज ठाकरे यांच्या मनसेने येथील चार विधानसभा क्षेत्रात तब्बल १ लाख ४३ हजार मतांची बेगमी केल्याने विजयासाठी सेनेला अखेरपर्यंत झुंज द्यावी लागली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कोपरी-पाचपाखडी मतदारसंघातून मावळते आमदार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे यांनी एकतर्फी लढत जिंकून तब्बल ७३ हजार ४९९ मते मिळवून विजयाची पुनरावृत्ती केली. त्यांनी काँग्रेसच्या मनोज शिंदे यांचा ३२ हजार ७७६ मतांनी दारुण पराभव केला. ओवळा-माजीवडा आणि ठाणे मतदारसंघात मनसेने दुसर्‍या क्रमांकाची मते घेत शिवसेनेला विजयासाठी बरेच झुंजविले. ओवळा-माजिवडा विधानसभा क्षेत्रातून विजयी उमेदवार प्रताप सरनाईक यांना ५२ हजार ३६३ तर मनसेच्या सुधाकर चव्हाण यांना ४३ हजार ३३० मते मिळाली. ओवळा-माजिवडा आणि ठाणे मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेल्याने काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसेनेचे ठाणे - ठाण्याची शिवसेना</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ठाणे या बालेकिल्ल्यात शिवसेनेसमोर मनसेचे कडवे आव्हान असतानाही सेनेच्या राजन विचारे यांनी जेमतेम २ हजार ४४१ आघाडी घेऊन विजय संपादन केला आहे. येथून विचारे यांना ५ हजार १०, मनसेच्या राजन राजे यांना ४८ हजार ५६९ मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या सुभाष कानडे यांना ३६ हजार २८८ मतांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार देवराम भोईर यांनी १७ हजार २४४ मते घेत सेनेच्या उमेदवाराचा विजय सूकर केला. विशेष म्हणजे भोईर यांची निशाणी नगारा होती. याच निशाणीवर मनसेच्या राजन राजे यांनी लोकसभेच्या निवडणूकीत लाखभर मते घेण्याचा विक्रम केला होता. त्याचाच फटका मनसेला या निवडणूकीत बसल्याचे दिसत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>मनसे पराभूत तरीही.... लक्षणीय मत</font><font style=' color:#000000;'>े</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बाल्यावस्थेत असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष प्रथमच विधानसभेच्या रिंगणात उतरला होता. राज ठाकरे हाच चेहरा असलेल्या उमेदवारांना येथील चार मतदारसंघात पराभव पत्करावा लागला असला तरी मनसेने लक्षणीय मते घेतली आहेत. २०१४ साली होणार्‍या आगामी विधानसभेसाठी सर्वच पक्षांना धोक्याची घंटी मनसेने यावेळी वाजविली आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Oct 2009 12:51:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['ना'तु'ला ना मला, विजय राष्ट्रवादीला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/-ना-तु-ला-ना-मला-विजय-राष्ट्रवादीला-109102300029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/-ना-तु-ला-ना-मला-विजय-राष्ट्रवादीला-109102300029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[गुहागर-  सेना-भाजप युतीला एक-एक जागा महत्वपूर्ण असतानाच खुर्चीची आस आणि स्वार्थ साधण्याचे परिणाम शिवसेनेसह भाजपला भोगावे लागले. दोघांचे भांडणा अन्‌ तिसर्‍याचा लाभ अशी स्थिती येथे झाली असून रामदास कदम आणि डॉ. विनय नातू यांच्या वादात राष्ट्रवादीच्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>सेना-भाजप युतीला एक-एक जागा महत्वपूर्ण असतानाच खुर्चीची आस आणि स्वार्थ साधण्याचे परिणाम शिवसेनेसह भाजपला भोगावे लागले. दोघांचे भांडणा अन्‌ तिसर्‍याचा लाभ अशी स्थिती येथे झाली असून रामदास कदम आणि डॉ. विनय नातू यांच्या वादात राष्ट्रवादीच्या भास्कर जाधव यांनी बाजी मारली. कदम, नातूंपैकी कोणीही माघार घेतली असती तर जिल्ह्यातील युतीला एक हक्काची जागा गमवावी लागली नसती.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रत्नागिरी जिल्हा हा १९९० पासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे १९९५ ला मिळालेल्या सत्तेत कोकणचा सहभाग महत्वाचा होता. सातही जागांवर सेनेचेच वर्चस्व होता. पहिला सुरुंग राष्ट्रवादीने २००४ च्या निवडणुकीत चिपळूण आणि रत्नागिरीत लावला. त्यानंतर संगमेश्वर व राजापूरात काँग्रेसने जागा बळकावून दुसरा धक्का दिला. जिल्ह्यात खेड, गुहागर आणि दापोली या तीन जागांवरच वर्चस्व होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतदारसंघ फेररचनेनंतर खेड, संगमेश्वर दोन मतदारसंघ रद्द झाले. त्यात विरोधी पक्षनेते रामदास कदम यांच्या गडांतर आले. त्यामुळे पाच जागांवर उमेदवार निवडताना सेना-भाजपमध्ये कलगी-तुरा रंगला होता. २००९ च्या निवडणुकीत सेनेचे वर्चस्व राहील असा अंदाज होता. मात्र गुहागरने सेना-भाजपला जबरदस्त हादरा दिला. भाजपचा परंपरागत मानला जाणारा गुहागर मतदारसंघ रामदास कदम यांच्यासाठी सेनेला सोडण्यात आला. हक्काची जागा सुटल्याने भाजपच्या डॉ. विनय नातूंनी बंडाचा झेंडा फडकविला. एकेकाळचे सहकारी कदम-नातू या निवडणुकीत आमने-सामने उतरले. राष्ट्रवादीचे भास्कर जाधव रिंगणात असल्याने या मतदारसंघातील चुरस वाढली. निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता होती.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सेना-भाजपचे हे दोन्ही खंदे समर्थक एकमेकाच्या निर्णयावर ठाम राहिले. दोघांनाही खुर्ची सोडवीत नसल्याने आणि भविष्यात आपली राजकीय कारकीर्द संपविण्याची भीती असल्याने ते निवडून येण्यासाठी धडपडत होते. रामदास कदम यांनी सर्व ताकद पणाला लावली होती. तर डॉ. नातू यांनी परंपरागत मतांवर भर दिला होता. या चित्रात भास्कर जाधव लांबच होते. त्यामुळे विजयाचे दावेदार म्हणून नातू-कदम यांची नावे घेतली जात होती. पण निवडणूक निकाल अखेर धक्कादायक लागला. भास्कर जाधव यांनी बाजी मारत कदम-नातूंची राजकीय कारकीर्दच धोक्यात आणली आहे. तर दोघांचे भांडण तिसर्‍याचा लाभ अशी स्थिती झाली येथे झाली आहे. ङङ्गखुर्ची'ने केला गुहागरात सेना-भाजपचा घात अशाच प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून उमटत आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Oct 2009 12:50:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[प. महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या दिग्गजांचा पराभव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/प-महाराष्ट्रात-कॉंग्रेसच्या-दिग्गजांचा-पराभव-109102300027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/प-महाराष्ट्रात-कॉंग्रेसच्या-दिग्गजांचा-पराभव-109102300027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस वर्चस्वाच्या दूधसाखर प्‌टट्यातील बालेकिल्ल्याला प्रथमच शिवसेना- भाजप युतीने मोठे खिंडार पाडले आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाच्या चार तर शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस वर्चस्वाच्या दूधसाखर प्‌टट्यातील बालेकिल्ल्याला प्रथमच शिवसेना- भाजप युतीने मोठे खिंडार पाडले आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाच्या चार तर शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. </font><br/>    <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय विमान आमदार यांनी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांचा पराभव करुन साडेचार हजारहून अधिक मतांनी शिवसेनेचे चंद्रदिप नरके विजयी झाले आहेत. तर कोल्हापूर उत्तर मतदार संघातून राष्ट्रीय काग्रेसचे विमान आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा पराभव करत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे ३६८७ इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ७०१२९ इतकी मते मिळाली आहेत. तर जनसुराज्य पक्षाचे रामभाऊ चव्हाण यांनी तीसर्‍या क्रमांकाची ५३०१ इतकी मते मिळवली. </font><br/>      <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हातकणंगले या नवीन मतदारसंघातून जनस्वराज्यचे विमान आमदार राजू आवळे आणि खासदार जयवंतराव आवळे यांचे सुपूत्र राजुबाबा आवळे या दोघा मातब्बरांचा पराभव करत शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर २३०० मतांनी विजयी झाले आहेत. त्यांचा हा विजय दिग्गज काँग्रेसी नेत्यांना झणझणीत अंजन घालणारा ठरला आहे.</font><br/>     <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पश्चिम महाराष्ट्रात सर्वांचे लक्ष वेधून राहीलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघात शेवटच्या मतपेटीच्या मोजणी पर्यंत चुरस कायम राहीली अखेर उोगपती आणि रिडालोसचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा पराभव करत राष्ट्रीय काँग्रेसचे सतेज पाटील हे ५६५० मतांनी विजयी झाले. राज्याची मॅचिस्टर नगरी असणार्‍या इचलकरंजी विधानसभा मतदार संघात गेली वीस वर्षे असलेली आवाडे घराण्याची सत्ता संपुस्ष्टात आणत भाजपाचे सुरेश हाळवणकर हे विजयी झाले आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कागलमधून तीस हजाराहून अधिक फरकाने विमान राज्यमंत्री हसन मुश्रीफ हे ३०००० हून अधिक मत फरकाने विजयी झाले आहेत. आजरा चंदगड मतदार संघात विमान सभापती बाबा कुपेकर हे अवघ्या २३०० मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना गोपाळराव पाटील या उमेदवाराने कडवी लढत दिली. शाहूवाडी-पन्हाळा मतदार संघातुन जनस्वराज्य पक्षाचे संस्थापक विनय कोरे हे ६००० हून अधिक मत फरकाने विजयी झाले आहेत. कोरे यांनी शिवसेनेचे विमान उमेदवार सत्यजित पाटील यांचा पराभव केला. राधानगरी मतदार संघातून के.पी.पाटील हे विजयी झाले असून यांना तिरंगी लढतीचा फायदा कळाला. राज्यातील सर्वाधिक ज्येष्ठ उमेदवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सा.रे.पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या  उमेदवाराचा पराभव केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सांगलीत प्रथमच भाजप      </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सांगलीमध्ये प्रथमच भाजपाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सांगली शहर मतदार संघातून भाजपाचे संभाजी पवार हे विजयी झाले त्यांनी  काँग्रेसचे दिग्गज उमेदवार मदन पाटील यांचा १११३३ इतक्या मतानी पराभव केला. मिरज मतदार संघातून भाजपाचे सुरेश खाडे हे दुसर्‍यांदा विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे बाळासाहेब बनमुडे यांचा ५४०० मतांनी पराभव केला. तर जत मधून धादायक विजयाची नोंद करत भाजपाचे प्रकाश शेंडगे हे ५४०० मतांनी विजयी झाले. त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष विलासराव जगताप यांचा पराभव केला. </font><br/>    <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिराळा मतदार संघातून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मानसिंगराव नाईक हे विजयी झाले त्यानी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांना पराभुत केले. तर विमान मंत्री जयंत पाटील, आर.आर.पाटील आणि पतंगराव कदम हे अनुक्रमे इस्लामपूर , तासगाव, आणि पलूस-कडेगाव, या मतदार संघातून आपला विजय कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. जयंत पाटील यांंनी प्रारंभी चुरशीची लढत असे वातावरण निर्माण केलेल्या रिडालोसचे उमेदवार वैभव नायकवडी यांचा ५४००० हजारहून अधिक मतांनी पराभव केला. तर पतंगराव कदम यांनी बंडखोर उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांचा पराभव केला. खानापूर  - आटपाडी संघातून काँग्रेसचे सदाशिवराव पाटील हे विमान आमदार विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर अनिल बाबर यांचा पराभव केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सातार्‍यात आघाडीचेच वर्चस्व      </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सातारा जिल्ह्यात मात्र शिवसेना - भाजपाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. चर्चीत कोरेगाव मतदार संघातून बंडखोर शालिनीताई पाटील यांचा पराभव करत राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे विजयी झाले. तर सातारा शहरातील अपेक्षेप्रमाणे विजेंद्रराजे भोसले हे विजयी झाले. तर फलटण मधून राष्ट्रवादीचे दिपक चव्हाण, तर पाटण मधून विक्रमसिंह पाटणकर यांनी विजयी परंपरा कायम ठेवली. कराड दक्षिणमधून विलासराव पाटील (उंडाळकर) हे ज्येष्ठनेते सातव्यांदा विजयी झाले. त्यांनी हा विक्रम नोंदवताना विलासराव वठारकर यांचा पराभव केला. तर उत्तर मधून बंडखोर उमेदवार बाळासाहेब पाटील यांनी विजय नोंदवत राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल भोसले यांचा पराभव केला. फलटण मतदार संघातून राष्ट्रवादीचे दिपक चव्हाण तर माण मतदार संघातून अपक्ष उमेदवार जयंतराव गोरे हे राष्ट्रवादीच्या सदाशिव पोळ यांचा पराभव करीत विजयी झाले.तर वाई मधून राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे  विजय मिळविला. तर सातारा जिल्ह्यामध्ये आपआपले गड राखण्यात राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशस्वी ठरले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Oct 2009 12:41:47 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेचा दारूण पराभव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/कल्याण-डोंबिवलीत-शिवसेनेचा-दारूण-पराभव-109102300025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/कल्याण-डोंबिवलीत-शिवसेनेचा-दारूण-पराभव-109102300025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा दारूण पराभव झाला असून कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण मधून मनसेचे प्रकाश भोईर व रमेश पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. डोंबिवलीचा गड भाजपाने राखला असून भाजपाचे रविंद्र चव्हाण विजयी झाले ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कल्याण-डोंबिवलीतील चारही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा दारूण पराभव झाला असून कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण मधून मनसेचे प्रकाश भोईर व रमेश पाटील यांचा दणदणीत विजय झाला आहे. डोंबिवलीचा गड भाजपाने राखला असून भाजपाचे रविंद्र चव्हाण विजयी झाले आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कल्याणमध्ये शिवसेनेला धक्का</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डोंबिवली जवळ असलेल्या कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे रमेश म्हात्रे व कल्याण पूर्वेमध्ये शिवसेनेचे पुंडलिक म्हात्रे सहज विजयी होतील असे वाटत असतानाच काँग्रेसमधून मनसेत दाखल झालेले रमेश रतन पाटील यांनी ग्रामीणमध्ये जोरदार लढत देऊन विजयश्री खेचून आणली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कल्याणपूर्वेमध्ये अपक्ष उमेदवार गणपत गायकवाड यांनी माजी महापौर पुंडलिक म्हात्रे यांना जोरदार धक्का देत त्याचा पराभव केला. कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीचा दारुण पराभव झाला आहे. डोंबिवली भाजपा व अंबरनाथ शिवसेना या दोनच जागा युतीला मिळाल्या. तर मनसेला कल्याण ग्रामीण व पश्चिम या दोन जागा मिळाल्या. कल्याण पूर्वेमध्ये अपक्ष्स तर उल्हासनगरमध्ये भाजपा उमेदवार विजयी झाले आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना १ व भाजपा २, मनसे १, राष्ट्रवादी काँग्रेस १ व अपक्ष १ अशी विभागणी झाली आहे. त्यामुळे युतीचा बालेकिल्ला ढासळण्याची चिन्हे आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Oct 2009 12:36:46 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ठाणे जिल्हयात संमिश्र प्रतिसाद]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/ठाणे-जिल्हयात-संमिश्र-प्रतिसाद-109102300021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/ठाणे-जिल्हयात-संमिश्र-प्रतिसाद-109102300021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[ठाणे - मुख्यमंत्री ठरवणारा जिल्हा म्हणून गाजावाजा झालेला ठाणे जिल्हयाने कुठल्याही एका पक्षाला वा आघाडीला जनाधार न देता संमिश्र प्रतिसाद दिला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुख्यमंत्री ठरवणारा जिल्हा म्हणून गाजावाजा झालेला ठाणे जिल्हयाने कुठल्याही एका पक्षाला वा आघाडीला जनाधार न देता संमिश्र प्रतिसाद दिला आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ठाणे जिल्हयातील २४ विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेना-भाजपा युतीला दहा जागा मिळाल्या असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सहा जागा मिळाल्या आहेत. जिल्हयात शिवसेनेला सहा व भाजपाला चार, राष्ट्रवादीला पाच तर काँग्रेसला फक्त एकच पालघरची जागा मिळाली आहे. मनसे व समाजवादी पक्षाने जिल्हयात प्रथमच खाते उघडले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मनसेला कल्याण ग्रामीण व कल्याण पश्चिम अशा दोन जागा तर समाजवादी पक्षाला भिवंडीतील दोन्ही जागा मिळाल्या आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्या भव्य विकास आघाडीला दोन, कल्याण पूर्वेतून गणपत गायकवाड यांच्या रुपाने एक अपक्ष तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एक जागा मिळाली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ठाणे जिल्हयात शिवसेनेने ठाणे शहरातील तिन्ही जागा जिंकल्या असून अंबरनाथ, शहापूर व वसई अशा सहा जागा सेनेला आहेत. भाजपाने डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी ग्रामीण, विक्रमगड अशा चार जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने बेलापूर, ऐरोली, मुंब्रा-कळवा, मुरबाड, मिरा-भाईंदर अशा पाच जागा, काँग्रेसने पालघरची, समाजवादी पक्षाने भिवंडीच्या दोन्ही, मनसेने कल्याणच्या दोन तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने डहाणूची जागा जिंकली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिग्गजांचा पराभव</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ठाणे जिल्हयातील माजी मंत्री व गेल्या चार निवडणूकांमध्ये निवडून आलेल्या पालघरच्या मनिषा निमकर यांचा पराभव झाला आहे. उल्हासनगरचे पप्पू कलानी यांचा पराभवही आश्चर्यकारक मानला जात आहे. मुरबाडचे आमदार गोटीराम पवार यांचाही पराभव झाला आहे. भिवंडीचे शिवसेनेचे आमदार योगेश पाटील पराभूत झाले आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या निवडणूकीत ठाणे जिल्हयातून अनेक नवखे उमेदवार विधानसभेत पोहोचले आहेत. कल्याण पश्चिमेतून विजयी झालेले मनसेचे प्रकाश भोईर यांच्या रुपाने एका सामान्य कार्यकर्त्याला आमदार होण्याची संधी मिळाली आहे. कल्याण पूर्वेतून गणपत गायकवाड, अंबरनाथचे डॉ. बालाजी किणीकर, वसईतून शिवसेनेचे विवेक पंडीत, नालासोपार्‍यातील बहूजन विकास आघाडीचे क्षितीज ठाकूर, ऐरोलीतून संदीप नाईक इत्यादी प्रथमच विधानसभेत जाणार आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक मते</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ठाणे जिल्हयातून सर्वाधिक मते व विक्रमी मताधिक्क्याने विजयी होण्याचा मान शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांना लाभले आहे. एकनाथ शिंदे यांना ७३ हजार ४९९ मते मिळाली. सुमारे ३८ हजाराहून अधिक मताधिक्क्यांनी त्यांचा विजय झाला. कल्याण पूर्वेतून विजयी झालेले गणपत गायकवाड यांना सुमारे २५ हजारांचे मताधिक्य मिळाले. तर अंबरनाथमधील डॉ. बालाजी किणीकर यांना २० हजाराचे मताधिक्य मिळाले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Oct 2009 12:33:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वायव्य मुंबईत ६ पैकी ४ जगांवर काँग्रेस विजयी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/वायव्य-मुंबईत-६-पैकी-४-जगांवर-काँग्रेस-विजयी-109102300020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/वायव्य-मुंबईत-६-पैकी-४-जगांवर-काँग्रेस-विजयी-109102300020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई- महाराष्ट्रातील तेराव्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वाचेच लक्ष वेधले होते. मतदारसंघ पुनर्रचना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडी अर्थात रिडालोस, यांच्या अनपेक्षित यशामुळे राज्यातील राजकीय समीकरणे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रातील तेराव्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वाचेच लक्ष वेधले होते. मतदारसंघ पुनर्रचना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील तिसरी आघाडी अर्थात रिडालोस, यांच्या अनपेक्षित यशामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदललेली दिसली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मात्र वायव्य मुंबईत पुन्हा काँग्रेसचाच विजय झाला. वायव्य मुंबईत मतदारसंघ  पुनर्रचनेनुसार जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगांव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम हे विधानसभा मतदार संघ आहेत. जोगेश्वरी मध्ये सेनेची जागा कायम राखत रवींद्र वायकर विजयी झाले. त्यांच्या विरुद्ध काँग्रेसचे विमान आमदार भाई जगताप व मनसेचे संजय चित्रे उभे होते. शिवसेनेचा गोरेगावचा बालिकिल्ला ताब्यात ठेवण्यात सेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यशस्वी झाले आहेत. त्यांनी लढाऊ कामगार नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदराव यांचा पराभव केला.या दोन जागा वगळता,बाकी चारही जागा काँग्रेसने पटकावल्या आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वर्सोवा मधून बलदेवसिंह खोसा, अंधेरी पश्चिम मधून अशोक जाधव व अंधेरी पूर्व मधून काँग्रेसचे सुरेश शेट्टी तर दिंडोशी मतदार संघातून राजहंस सिंग यांनी काँग्रेसचा झेंडा फडकावला. </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Oct 2009 12:33:37 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[हिंगोली जिल्ह्यात भगवी लाट ओसरली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/हिंगोली-जिल्ह्यात-भगवी-लाट-ओसरली-109102300019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/हिंगोली-जिल्ह्यात-भगवी-लाट-ओसरली-109102300019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[हिंगोली- जिल्ह्यात तीनही विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाने आघाडीत चैतन्य निर्माण झाले आहे. तर युतीच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोलीत आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, कळमनुरी ऍड. राजीव सातव आणि वसमतमध्ये ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>जिल्ह्यात तीनही विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयाने आघाडीत चैतन्य निर्माण झाले आहे. तर युतीच्या गोटात मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोलीत आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, कळमनुरी ऍड. राजीव सातव आणि वसमतमध्ये राष्ट्रवादीचे जयप्रकाश दांडेगावकर विजयी झाले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हिंगोली विधानसभेत काँग्रेसचे विमान आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी ३ हजार ९४५ मतांनी त्यांचे नजीकचे भाजपाचे प्रतिस्पर्धी तान्हाजी मुटकुळे यांचा पराभव केला. कळमनुरीत काँग्रेसचे ऍड. राजीव सातव यांनी ८ हजार २२७ मतांनी शिवसेनेचे विमान आ. गजाननराव घुगे यांना पराभुत केले. तर वसमत विधानसभेत विमान पालकमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी २ हजार ८४४ मतांनी शिवसेनेचे माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा यांना पराभुत केले. तीन्ही शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी विजयोत्सवाचा ढोलताशाच्या गजरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. आघाडीला मिळालेल्या घवघवीत यशाने दोन दिवसापूर्वी साजरी झालेली दिवाळी राजकारण्यांने पुन्हा विजयी मिरवणूकातून साजरी केली. फटाक्यांच्या धुमधडाक्याने आघाडीची दिवाळी जिल्ह्यात साजरी झाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भगवी लाट ओसरली </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभेतील विजयाने जिल्ह्यात भगव्याची लाट अवतरली होती. परंतु विधानसभेच्या निकालानंतर जिल्ह्यात युतीचे पाणीपत झाले असून, भगव्याची लाट ओसरली आहे. एकाही उमेदवाराला जिल्ह्यात विजय मिळवता न आल्याने युतीच्या गोटात नाराजीचे सुर उमटत आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जिल्ह्यात मतविभाजनाच्या राजकीय गणितावर युतीचे भवितव्य अवलंबून होते, असे असले तरी कळमनुरीत तब्बल दहा वर्षापासून गजानन घुगे यांनी मतदार संघावर वर्चस्व मिळवले होते. तर वसमतमध्ये दांडग्या जनसंपर्काच्या जोरावर विजयाची अपेक्षा माजी सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा बाळगून होते. हिंगोलीत सायकलीच्या गतीवर कमळाचे भवितव्य अवलंबून असले तरी, तीनही विधानसभेत युतीच्या उमेदवारांना सपाटून पराभव पत्कारावा लागल्याने युतीच्या नेत्यात आता आत्मपरिक्षणाची गरज निर्माण झाली आहे. कळमनुरीतील जनतेने विमान आमदारांना नाकारले  तर, हिंगोली विधानसभेत भाजपाने आपले मतदान वाढवले असलेतरी विजयाचा जादूई आकडा पार करणे तान्हाजी मुटकुळे यांना जमला नाही. एकंदरीत निवडणुकीत पाच फेर्‍यापर्यंत जिल्ह्यात युतीची तिन्ही विधानसभेत घोडदौड सुरू होती. परंतु आघाडीने पाचव्या फेरीनंतर लावलेला ब्रेक शेवटपर्यंत कायम होता. यामुळे तीनही विधानसभेत आघाडीचा विजय झाला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Oct 2009 12:33:29 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसची सरशी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/औरंगाबाद-जिल्ह्यात-काँग्रेसची-सरशी-109102300018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/औरंगाबाद-जिल्ह्यात-काँग्रेसची-सरशी-109102300018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[औरंगाबाद - औरगाबाद जिल्ह्यात काँगेसने तीन जागा जिंकून बाजी मारली आहे. सेनेला दोन जागा मिळाल्या आहेत तर दोन जागांवर बंडखोर उमेदवार विजयी झाले आहेत. मनसेने कन्नडची जागा जिंकून खाते उघडले असून राष्ट्रवादी काँग्रेसला पैठणची जागा मिळाली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>औरगाबाद जिल्ह्यात काँगेसने तीन जागा जिंकून बाजी मारली आहे. सेनेला दोन जागा मिळाल्या आहेत तर दोन जागांवर बंडखोर उमेदवार विजयी झाले आहेत. मनसेने कन्नडची जागा जिंकून खाते उघडले असून राष्ट्रवादी काँग्रेसला पैठणची जागा मिळाली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>औरंगाबाद शहरातील तीन जागांपैकी एका जागेवर शिवसेनेचा तर एका जागेवर शिवसेना बंडखोराचा विजय झाला आहे. औरंगबाद पूर्वमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आहे. औरगांबाद पश्चिम राखीव मतदारसंघात शिवसेनेचे संजय पांडुरंग शिरसाट यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे चंद्रभान पारखे यांचा १४ हजारांवर मतांनी पराभव केला. संजय शिरसाट यांना ५७ हजार ९२२ मते मिळाली तर पारखे यांना ४३ हजार ७९५ मते मिळाली. गृहनिर्माण राज्यमंत्री प्रीतमकुमार शेगावकर यांचे चिरंजीव प्रशांत शेगावकर हे या मतदारसंघात रिपाईचे उमेदवार होते ते चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आणि त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>औरंगाबाद मध्य मतदारसंघात शिवसेनेने माजी महापौर विकास जैन यांना उमेदवारी दिली होती. या निर्णयाच्या विरोधात बंडखोरी करून शिवसेनेचे माजी खासदार व जिल्हा प्रमुख प्रदीप जैस्वाल यांनी निवडणूक लढविली. प्रदीप जैस्वाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कदीर मौलाना यांचा आठ हजार मतांनी पराभव केला. प्रदीप जैस्वाल यांना ४९ हजार ९६५ मते मिळाली तर कदीर मौलाना यांना ४१ हजार ५८१ मते मिळघली. विकास जैन यांना अवघी ३३ हजार ९८८ मते मिळाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>औरंगाबाद पूर्व मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र दर्डा हे विजयी झाले. त्यांना ४८ हजार १९७ मते मिळाली तर त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी भाजपचे डॉ. भागवत कराड यांना ३२ हजार ९६५ मते मिळाली. येथे बंडखोर सुभाष झांबड यांना १७ हजार २७६ मते मिळाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फुलंब्री मतदारसंघात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी मंत्री हरिभाऊ बागडे पराभूत झाले. काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी त्यांचा दोन हजार सहाशे मतांनी पराभव केला. डॉ. कल्याण काळे यांना ६३ हजार २१४ तर हरिभाऊ बागडे यांना ६० हजार ६२३ मते मिळाली. या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुहास शिरसाठ यांना १५ हजार ७०२ मते मिळाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेली अनेक वर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला असणार्‍या पैठण मतदारसंघात पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला. शिवसेनेतून पक्षांतर करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले संजय वाघचौरे यांनी विमान आ. संदीपान भुमरे यांचा तेथे पराभव केला. संजय वाघचौरे यांना ६४ हजार १०८ तर संदीपान भुमरे यांना ५० हजार ३११ मते मिळाली. येथील मनसेचे उमेदवार सुनील शिंदे यांना २२ हजार १०५ मते मिळाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गंगापूर मतदारसंघात अनपेक्षितरित्या भाजपचे बंडखोर उमेदवार आणि जिल्हा परिषदेतील माजी सभापती प्रशांत बंब यांचा विजय झाला. त्यांनी शिवसेनेचे अण्णासाहेब माने यांचा तब्बल २४ हजार मतांनी पराभव केला. प्रशांत बंब यांना ५३ हजार मते मिळाली तर माने यांना २९ हजार ३११ मते मिळाली. येथील कृष्णा पाटील डोणगावकर यांना २३ हजार मते मिळाली. वैजापूर मतदारसंघ मात्र आपल्याकडेच राखण्यात शिवसेनेला यश आले. येथे शिवसेनेचे आर. एम. वाणी यांनी काँग्रेसचे दिनेश परदेशी यांचा पाच हजार मतांनी पराभव केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सिल्लोड मतदारसंघ काँग्रेसने भाजपकडून हिसकावून घेतला गेले तीनवेळा भाजपकडे असलेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी भाजपचे सुरेश बनकर यांचा दणदणीत पराभव केला. अब्दुल सत्तार यांना ८७ हजार ८६२ मते मिळाली तर भाजपचे सुरेश बनकर यांना ६१ हजार ३८७ मते मिळाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कन्नड मतदारसंघात अत्यंत चुरशीचा सामना झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार व रायभान जाधव यांचे चिरंजीव हर्षवर्धन जाधव यांनी त्यात बाजी मारली. हर्षवर्धन जाधव आणि शिवसेनेचे बंडखोर उदयसिंह राजपूत यांच्या शेवटपर्यंत चुरस होती. हर्षवर्धन जाधव यांनी उदयसिंह राजपूत यांचा पराभव केला. सेनेचे नामदेव पवार व काँग्रेसचे भारतसिंह राजपूत हे तिसर्‍या, चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. मनसेचा पहिला आमदार असा विक्रम मात्र यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या नावावर नोंदविला गेला आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Oct 2009 12:33:17 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/विरोधी-पक्षनेतेपद-भाजपकडे-109102200049_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/विरोधी-पक्षनेतेपद-भाजपकडे-109102200049_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा सत्ता कॉंग्रेस आघाडीकडेच राहिली असली तरी गेल्या वेळचा सत्तेचा तराजू मात्र थोडा हलला आहे. यावेळी प्रथमच भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या असून विरोधीपक्ष नेतेपदही या पक्षाकडेच जाण्याची शक्यता आहे. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत यंदा सत्ता कॉंग्रेस आघाडीकडेच राहिली असली तरी गेल्या वेळचा सत्तेचा तराजू मात्र थोडा हलला आहे. यावेळी प्रथमच भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळाल्या असून विरोधीपक्ष नेतेपदही या पक्षाकडेच जाण्याची शक्यता आहे. गेल्या वीस वर्षांत प्रथमच असे घडते आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसेनेला १९८९ मध्ये प्रथमच विरोधी पक्षनेतेपद मिळाले होते. त्यानंतर छगन भुजबळ काही आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर हे पद भाजपकडे म्हणजे गोपीनाथ मुंडेकडे गेले होते. त्यावेळीही शिवसेनेला हा अपमान वाटला होता. पुढे १९९९ मध्ये भाजपपेक्षा जास्त जागा असल्यामुळे पुन्हा हे पद शिवसेनेकडेच गेले. नारायण राणे विरोधी पक्षनेते झाले. २००४ च्या निवडणुकीतही तसेच झाले. पण राणे यांनी बंड करून काही आमदार कॉंग्रेसमध्ये नेल्यामुळे शिवसेनेचे आमदार भाजपपेक्षा कमी होतात की काय अशी भीती निर्माण झाली होती. त्यामुळे हे पद पुन्हा भाजपकडेच जाईल असे वाटत होते. पण राणेंचे सर्वच आमदार पुन्हा निवडून येऊ शकले नाही आणि काही आमदारांनी आपली आमदारकी शाबूत राखण्यासाठी शिवसेनेतच रहाणे पसंत केले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेकडेच राहिले. राणेंनंतर हे पद रामदास कदमांकडे गेले. पण राणेंचा प्रभाव कदम पाडू शकले नाहीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या निवडणुकीत तर कदम हेही पराभूत झाले. आणि शिवसेनेलाही हे पद मिळणार नाही, हेही स्पष्ट झाले. याचा अर्थ राज्यात मुख्य विरोधी पक्ष हा शिवसेना नसून भाजप रहाणार आहे. जागांच्या क्रमवारीत शिवसेना चक्क चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 20:28:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मुख्यमंत्रिपदाची-माळ-कोणाच्या-गळ्यात-109102200048_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मुख्यमंत्रिपदाची-माळ-कोणाच्या-गळ्यात-109102200048_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी सत्तेत येणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण ही चर्चा सुरू झाली आहे. अर्थातच कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी अर्थातच विद्यमान मुख्यमंत्री अशोक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी सत्तेत येणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण ही चर्चा सुरू झाली आहे. अर्थातच कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्रिपदासाठी अर्थातच विद्यमान मुख्यमंत्री अशोक चव्हाण, नारायण राणे आणि विलासराव देशमुख ही नावे आघाडीवर आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज कॉंग्रेसने झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहात काय असे विचारले असता त्यांनी आपण इच्छुक नसल्याचे सांगितले. मात्र, विलासरावांनी आपली इच्छा जाहिरपणे प्रदर्शित केली नाही. त्याचवेळी कॉंग्रेसच्या विजयाचे श्रेय अशोक चव्हाणांचे आहे, असेही निर्विवादपणे सांगितले नाही. नारायण राणे हेही या पदासाठी तीव्र इच्छुक आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये हे पद हातातून निसटल्यानंतर थयथयाट करणार्‍या राणेंनी आता मात्र या पदासाठी सावधपणे मोर्चेबांधणी करायला सुरवात केली आहे. त्यासाठी जाहीरपणे कोणतीही इच्छा प्रदर्शित केलेली नाही. पण अशोक चव्हाण हेही या पदासाठी इच्छुक असून आपल्याच नेतृत्वाखाली हा विजय मिळाल्याचे 'भासविण्यास' त्यांनी सुरवात केली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी तसा उल्लेखही केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निवडणुका महाराष्ट्रात झाल्या असल्या तरी आता मुख्यमंत्रिपदासाठी लढाई दिल्लीत सुरू झाली आहे. त्यासाठी हायकमांडची मनधरणी करण्याचे प्रयत्नही सर्व इच्छुक नेत्यांकडून सुरू झाले आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 20:20:04 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[उद्धवा, अजब तुझा कारभार !]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/उद्धवा-अजब-तुझा-कारभार-109102200047_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/उद्धवा-अजब-तुझा-कारभार-109102200047_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
शिवसेनेला गेल्या वीस वर्षांत जे अपयश पहावे लागले नाही ते उद्धव ठाकरे यांच्या काळात पहावे लागले आहे. विधानसभेच्या दोन निवडणुका लढवूनही उद्धव पक्षाला सत्तेपर्यंत नेऊ शकले नाही. उलट राज ठाकरे यांच्या मनसेने साडेतीन वर्षांतच विधानसभेत प्रवेश करून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसेनेला गेल्या वीस वर्षांत जे अपयश पहावे लागले नाही ते उद्धव ठाकरे यांच्या काळात पहावे लागले आहे. विधानसभेच्या दोन निवडणुका लढवूनही उद्धव पक्षाला सत्तेपर्यंत नेऊ शकले नाही. उलट राज ठाकरे यांच्या मनसेने साडेतीन वर्षांतच विधानसभेत प्रवेश करून स्वबळावर तेरा जागा कमावल्या आहेत. राज यांच्या यशाच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांचे अपयश ठळकपणे उघड झाले आहे. त्यामुळे आगामी काळ शिवसेनेच्या दृष्टीने आणि त्याचे नेतृत्व करणार्‍या उद्धव यांची कसोटी पहाणारा ठरणार यात काही शंका नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंकडे पक्षाची धुरा सोपवली तेव्हाच आक्रमक पक्षाचा मवाळ चेहरा असे त्यांचे वर्णन केले जात होते. त्यांच्याशी मतभेद असल्यानेच एकेक नेते शिवसेना सोडून बाहेर पडले. सर्वांत मोठा धक्का नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी दिला. राज यांनी तर स्वतंत्र पक्ष स्थापून आणि शिवसेनेचेच एकेकाळचे मुद्दे आणि स्ट्रॅटेजी स्वीकारत आपल्याच एकेकाळच्या मातृपक्षाला शह द्यायचे धोरण स्वीकारले. शिवसेनेतून हरवलेला आक्रमकपणा आणि रस्त्यावर उतरण्याची तयारी त्यांनी मनसेत आणली आणि तेरा जागांचे घवघवीत यश पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मिळवले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्या तुलनेत उद्धव यांचे अपयशच प्रकर्षाने दिसून येते आहे. राणे बाहेर पडल्यानंतर त्यांचे समर्थक आमदार त्यांनी निवडून आणले. त्यांचा विजयरथ उद्धव यांनी श्रीवर्धनच्या पोटनिवडणुकीत शेकापच्या मदतीने जेमतेम रोखला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई महापालिका जिंकली, पण त्यासाठी शेवटचे अस्त्र बाहेर काढले होते, ते बाळासाहेबांच्या आवाहनाच्या माध्यमातून. पण या विधानसभा निवडणुकीत तर पक्षाची गेल्या वीस वर्षातील नीचांकी घसरण झाली आहे. याचा अर्थ स्वबळावर सत्ता आणणे उद्धव यांना कधीच जमलेले नाही. आताच्या निवडणुकीतही तेच अधोरेखित झाले आहे. यावेळी तर शिवसेनेचा मित्रपक्ष भाजपही सेनेच्या पछाडत पुढे गेला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आता उद्धव यांच्या नेतृत्वाकडे साशंकतेने बघत असलेली काठावरची, कुंपणावरची मंडळी उघडपणे राजकडे गेली तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळेच येणारा काळ शिवसेनेचा खरा वारसदार कोण? राज की उद्धव हे ठरविणारा आहे हे नक्की.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 19:56:51 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कॉंग्रेस आघाडी बहूमताच्या जवळ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/कॉंग्रेस-आघाडी-बहूमताच्या-जवळ-109102200046_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/कॉंग्रेस-आघाडी-बहूमताच्या-जवळ-109102200046_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीने राज्यात सलग तिसर्‍यांदा सत्तेचा लगाम आपल्याच हाती राखला असून जवळपास स्पष्ट बहूमतही मिळवले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा कॉंग्रेसच्या खात्यात ८२ तर राष्ट्रवादीकडे ६२ जागा जमा झाल्या होत्या. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडीने राज्यात सलग तिसर्‍यांदा सत्तेचा लगाम आपल्याच हाती राखला असून जवळपास स्पष्ट बहूमतही मिळवले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा कॉंग्रेसच्या खात्यात ८२ तर राष्ट्रवादीकडे ६२ जागा जमा झाल्या होत्या. साध्या बहूमतासाठी अवघ्या एका जागेची गरज आहे, ती अगदी सहजगत्या पूर्ण होईल असे दिसते आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या आघाडी सरकारविरोधात राज्यभर कंठशोष करूनही शिवसेना-भाजप युतीला ९० जागांच्या पलीकडे मजल मारता आलेली नाही. त्यातही भाजपला शिवसेनेपेक्षा दोन जागा जास्त मिळत आहेत. भाजपला ४६ तर शिवसेनेला ४४ जागा मिळाल्या आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसला गेल्या निवडणुकीत ६९ जागा मिळाल्या होत्या. यावेळी ८२ जागांवर उडी मारली आहे. त्या तुलनेत गेल्या वेळी ७१ जागा मिळविणार्‍या राष्ट्रवादीची घसरण झाली असून यावेळी त्यांना ६२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. अर्थात ही घसरण ९ जागांचीच आहे. आतापर्यंतच्या भाकीतानुसार राष्ट्रवादी चौथ्या क्रमांकावर फेकली जाईल असे वाटत होते. पण हा 'मान' उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज ठाकरे यांचा विधिमंडळ राजकारणात उदय झाला असून त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पहिल्याच विधानसभा निवडणुकीत चक्क १३ जागा मिळाल्या आहेत. तिसरी आघाडी अर्थात रिडालोसला जेमतेम दहा जागा मिळाल्या आहेत. अपक्ष आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहेत. त्यातील बहुतांश कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचेच बंडखोर आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 18:59:50 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राष्ट्रपतिपुत्र झाले अखेर आमदार!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राष्ट्रपतिपुत्र-झाले-अखेर-आमदार-109102200045_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राष्ट्रपतिपुत्र-झाले-अखेर-आमदार-109102200045_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[नागपूर 
मतमोजणीत सहाव्या फेरीअखेर पिछाडीला असलेले राष्ट्रपतीपुत्र राजेंद्र शेखावत यांनी त्यानंतर  मात्र नाट्यमयरित्या पुनरागमन करून कॉंग्रेसचेच बंडखोर उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना  साडेपाच हजार मतांनी पराभूत केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मतमोजणीत सहाव्या फेरीअखेर पिछाडीला असलेले राष्ट्रपतीपुत्र राजेंद्र शेखावत यांनी त्यानंतर  मात्र नाट्यमयरित्या पुनरागमन करून कॉंग्रेसचेच बंडखोर उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांना  साडेपाच हजार मतांनी पराभूत केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शेखावत यांनी देशमुखांना ५६१२ मतांनी अस्मान दाखवले. अर्थराज्यमंत्री देशमुख यांचे तिकिट कापून शेखावत यांना उमेदवारी देण्यात आली होती. देशमुखांनी दंड थोपटून अपक्ष अर्ज भरला होता. सहानुभूतीची लाट उत्पन्न होऊन देशमुख विजयापर्यंत पोहोचतील असे चित्र होते. मात्र, अखेरीस शेखावत यांनी त्यांना धोबीपछाड दिलीच. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 18:59:41 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ते विधानसभेत आणि मी रस्‍त्यावरः राज]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/ते-विधानसभेत-आणि-मी-रस्‍त्यावरः-राज-109102200044_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/ते-विधानसभेत-आणि-मी-रस्‍त्यावरः-राज-109102200044_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[''साडेतीन वर्षांत राज्‍यात १३ जागांवर मिळालेले यश निश्चितच आनंददायी असे आहे. मात्र या यशामुळे आता माझ्यावरची जबाबदारीही तेवढी वाढली आहे. याची मला जाणीव आहे. आजवर रस्‍त्‍यावरून मांडलेले मुद्दे आता माझ्या आमदारांकरवी विधानसभेवर मांडले जातील आणि बाकीचं ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[''<font  style='font-size:11pt; color:#000000'>साडेतीन वर्षांत राज्‍यात १३ जागांवर मिळालेले यश निश्चितच आनंददायी असे आहे. मात्र या यशामुळे आता माझ्यावरची जबाबदारीही <!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0910/22/images/img1091022044_1_1.jpg' alt='raj thackaray'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PR</p></p><!--endImage--> तेवढी वाढली आहे. याची मला जाणीव आहे. आजवर रस्‍त्‍यावरून मांडलेले मुद्दे आता माझ्या आमदारांकरवी विधानसभेवर मांडले जातील आणि बाकीचं बघायला मी रस्‍त्यावर आहेच'', हे बोल आहेत महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांचे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पहिल्‍याच विधानसभा निवडणुकीत १३ जागांवर विजय मिळविल्‍यानंतर आणि नाशिक, पुण्‍यासह मुंबईवरही आपले वर्चस्‍व सिध्‍द केल्यानंतर राज ठाकरे हे प्रथमच पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी ते म्हणाले, की माझ्या पक्षाचे यश हे मी मांडलेला मुद्दा आणि मराठीसाठी दिलेल्‍या लढ्याला आलेले यश आहे. राज्‍यातील राजकीय समीकरणे बदलण्‍यास सुरूवात झाली असून आगामी पाच-सहा वर्षांत त्‍यात मोठा बदल झालेला दिसेल हे निश्चित. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसेनेसंदर्भात कुठल्‍याही प्रश्‍नाचे उत्तर देणार नाही असे म्हणतानाच रामदास कदम यांना खरेतर गुहागरमधून उमेदवारी देण्‍याची गरज नव्‍हती असे मत मांडून त्‍यांनी नवी 'खेळी' खेळली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>निकाल जाहीर झाल्‍यानंतर बाळासाहेबांशी कुठल्‍याही प्रकारचे बोलणे झालेले नसून त्‍यांचा आशिर्वाद घेण्‍यासाठी मातोश्रीवर जाणार नसल्‍याचेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 17:59:15 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पिता-पुत्राची जोडी विधानसभेत]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/पिता-पुत्राची-जोडी-विधानसभेत-109102200042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/पिता-पुत्राची-जोडी-विधानसभेत-109102200042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
महाराष्ट्राच्या बाराव्या विधानसभेत पिता- पुत्राच्या दोन जोड्या पोहोचल्या आहेत. या दोन्ही जोड्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राच्या बाराव्या विधानसभेत पिता- पुत्राच्या दोन जोड्या पोहोचल्या आहेत. या दोन्ही जोड्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे चिरंजीव पंकज हे अनुक्रमे येवला आणि नांदगाव मतदारसंघातून विधानसभेत जाऊन पोहोचले आहेत. भुजबळांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे माणिकराव शिंदे यांना पन्नास हजार मतांनी पराभूत केले. पंकज यांनी नांदगावमध्ये विद्यमान आमदार शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना बावीस हजार मतांनी हरवले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते व मंत्री गणेश नाईक व त्यांचे पुत्र संदीप हेही विधानसभेत पोहोचले आहेत. गणेश नाईक यांनी बेलापूर येथून बिल्डर सुरेश हावरे यांना तेरा हजार मतांनी पराभूत केले. संदीप नाईक यांनी नवी मुंबईच्याच ऐरोली मतदारसंघातून शिवसेनेच्या विजय चौगुले यांना तेरा हजार मतांनीच पराभूत केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्री. भुजबळ यांचे पुतणे गेल्या निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून तर नाईक यांचे अन्य एक चिरंजीव संदीप नाईक ठाणे मतदारसंघातून खासदार झाले होते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 17:02:41 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[घराणेशाहीला कौल]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/घराणेशाहीला-कौल-109102200021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/घराणेशाहीला-कौल-109102200021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना तिकिटे वाटली होती. त्यावरून वादंगही झाला होता. पण आता यातले बव्हंशी उमेदवार विजयी झाल्याने त्यांना जनतेनेही साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी आपल्या नातेवाईकांना तिकिटे वाटली होती. त्यावरून वादंगही झाला होता. पण आता यातले बव्हंशी उमेदवार विजयी झाल्याने त्यांना जनतेनेही साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख लातूरमधून विजयी झाले आहेत. उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे चिरंजीव नांदगाव मतदारसंघातून विजयी झाले असून स्वतः भुजबळही येवल्यातून विजयी झाले आहेत. भुजबळांचे पुतणे समीर काही महिन्यांपूर्वीच खासदार झाले होते. गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजाही परळीतून विजयी झाली आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती सोलापूरमधून विजयी झाल्या आहेत. यापूर्वी शिंदे यांच्या पत्नी सोलापूरमधून आणि जावई मुंबईतून पराभूत झाले होते. त्यामुळे मुलीच्या निमित्ताने प्रथमच शिंदेंची पुढची पिढी राजकारणात यशस्वी ठरली आहे. तिकडे अमरावतीत राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे चिरंजीव रावसाहेब शेखावतही विजयाकडे मार्गक्रमण करत आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण सर्वच घराण्यांना लोकांनी महत्त्व दिले असे मात्र नाही. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन मात्र मनसेच्या राम कदम यांच्याकडून पराभूत झाली आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 14:05:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दिग्गजांना पराभवाचा धक्का]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/दिग्गजांना-पराभवाचा-धक्का-109102200020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/दिग्गजांना-पराभवाचा-धक्का-109102200020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई
महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. काही जण पराभवाच्याच मार्गावर आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील पंढरपुरातून पराभूत होणार हे स्पष्ट झाले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र विधानसभेच्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. काही जण पराभवाच्याच मार्गावर आहेत. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील पंढरपुरातून पराभूत होणार हे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रपतीपुत्र रावसाहेब शेखावत अमरावतीतून बंडखोर सुनील देशमुख यांच्या तुलनेत मागे पडले आहेत. देशमुख विजयी होतील अशी शक्यता आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसेनेचे विरोधी पक्ष नेते रामदास कदम गुहागरमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भास्कर कदम यांच्याकडून पराभूत झाले आहेत. येथून विजयी होणार अशी अपेक्षा असलेले भाजपचे बंडखोर डॉ. विनय नातू तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले आहेत. माहिम मतदारसंघात अत्यंत चुरस आहे. येथे शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये गेलेले सदा सरवणकर आघाडीवर असून मनसेचे नितिन सरदेसाई दुसर्‍या क्रमांकावर आहेत. शिवसेनेचे उमेदवार व अभिनेते आदेश बांदेकर तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उस्मानाबादमधून डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव व विद्यमान राज्यमंत्री राणा जगजितसिंह पाटील हेही पराभवाच्या छायेत आहेत. पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव व शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर विजयाकडे वाटचाल करीत आहेत. जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील ५००० मतांनी मागे आहेत. ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील, विद्यमान राज्यमंत्री व कॉंग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांनाही पराभव पत्करावा लागला आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विक्रोळी मतदारसंघातून रिडालोसचे उमेदवार व क्रिकेटपटू विनोद कांबळी पराभूत झाले आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 13:54:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राष्‍ट्रवादी-कॉंग्रेस 'आघाडी' सत्तेच्‍या दिशेने]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राष्‍ट्रवादी-कॉंग्रेस-आघाडी-सत्तेच्‍या-दिशेने-109102200014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राष्‍ट्रवादी-कॉंग्रेस-आघाडी-सत्तेच्‍या-दिशेने-109102200014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[राज्य विधानसभेच्‍या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्‍यास सुरूवात झाली असून दिग्गजांनी अपेक्षित आघाडी घेतली असून राष्‍ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीला निर्विवाद बहुमत मिळणार हे स्‍पष्‍ट झाले आहे.तर उध्‍दव ठाकरे व गोपिनाथ मुंढे यांच्‍या नेतृत्वाला या निवडणुकीतही ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्य विधानसभेच्‍या निवडणुक</font><font style='font-size:11pt;'>ीचे निकाल जाहीर होण्‍यास </font><font style='font-size:11pt;'>सुरूवात झाली असून दिग्गजांनी अपेक्षित आघाडी घेतली असून राष्‍ट्रवादी व कॉंग्रेस आघाडीला </font><font style='font-size:11pt;'>निर्विवाद बहुमत मिळणार हे स्‍पष्‍ट झाले आहे.तर उध्‍दव ठाकरे व गोपिनाथ मुंढे यांच्‍या नेतृत्वाला या निवडणुकीतही पुन्‍हा अपयश आल्‍याची चिन्‍हे आहेत. </font><font style='font-size:11pt;'>तर राज ठाकरे यांच्‍या महाराष्‍ट्र न‍वनिर्माण सेनेनेही अपे‍क्षेप्रमाणे 14 जागांवर आघाडी घेतली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत बातमी लिहीत असताना कॉंग्रेसने 82 जागांवर आघाडी घेतली असून राष्‍ट्रवादीने 54 जागांवर आघाडी घेतली आहे. तर युतीच्‍या शिवसेना 55 व भाजपने 48 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर पक्षांनी 29 व तिस-या आघाडीने 10 जागांवर आघाडी घेतली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण (भोकर), उपमुख्‍यमंत्री छगन भूजबळ (येवला), माजी मुख्‍यमंत्री नारायण राणे (कुडाळ), सुशीलकुमार शिंदे यांच्‍या कन्‍या प्रणिती शिंदे (सोलापूर), विलासराव देशमुख यांचे पुत्र लातूरमधून अमित देशमुख, मुक्ताई नगरमधून एकनाथ खडसे, गृहमंत्री जयंत पाटील (इस्‍लामपूर), मधुकर पिचड, मनसेचे नितीन सरदेसाई (माहीम), भाजपच्‍या पंकजा मुंढे हे प्रमुख उमेदवार आघाडीवर आहेत. तर आदेश बांदेकर (माहीम), रावसाहेब शेखावत (अमरावती) हे पिछाडीवर आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 12:48:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मनसेच्या दणक्यात सेना-भाजपची लागली वाट]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मनसेच्या-दणक्यात-सेना-भाजपची-लागली-वाट-109102200019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मनसेच्या-दणक्यात-सेना-भाजपची-लागली-वाट-109102200019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्याने आघाडी सरकारचा फायदा झाला असून, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची पुरती वाट लागल्याचे चित्र आहे. राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी सुरू झाली असून, यात मनसेमुळे सेनेला अनेक जागांवर फटका बसला आहे. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्याने आघाडी सरकारचा फायदा झाला असून, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची पुरती वाट लागल्याचे चित्र आहे. राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी सुरू झाली असून, यात मनसेमुळे सेनेला अनेक जागांवर फटका बसला आहे. मनसेच्या मुसंडीने राज्यात आघाडी सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, सेना- भाजपला पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतमोजणी सुरू झाल्यानंतर आघाडीचेच सरकार येणार असल्याचे चित्र दिसत असून, मनसे 15 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. सेनेला मनसे फॅक्टरचा चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. मुंबईत मराठी माणसाने आपला कैवारी म्हणून मनसेच्याच पारड्यात भरभरून मते टाकल्या्चे दिसते आहे. त्यामुळे मुंबईवर शिवसेनेचे असलेले दीर्घ वर्चस्व संपुष्टात येण्याची स्पष्ट चिन्हे आता दिसू लागली आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काही झाले तरी युतीला पाठिंबा देणार नसल्याचे मनसेने यापूर्वीच स्पष्ट केले असून, यामुळे आघाडी सरकार सत्तेवर येणार हे निश्चित मानले जात आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मनसेचा फायदा झाल्याचे आता कॉग्रेस आणि आघाडीच्या नेत्यांनी मान्य केले आहे. मनसेच्या उमेदवारांनी मतं खाल्ल्याने अनेक जागांवर आघाडीच्या उमेदवारांचा फायदा झाल्याचे उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मान्य केले आहे. शरद पवारांनीही दिल्लीत अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 12:47:58 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[उपमुख्यमंत्री राष्‍ट्रवादीचाच- पवार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/उपमुख्यमंत्री-राष्‍ट्रवादीचाच-पवार-109102200018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/उपमुख्यमंत्री-राष्‍ट्रवादीचाच-पवार-109102200018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल हा सेना-भाजप विरोधी असून, उद्धव यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेने अविश्वास दाखवल्याने आपल्याला हा निर्णय अपेक्षितच होता असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रातील जनतेने दिलेला कौल हा सेना-भाजप विरोधी असून, उद्धव यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेने अविश्वास दाखवल्याने आपल्याला हा निर्णय अपेक्षितच होता असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार असल्याचेही पवार म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुख्यमंत्रिपदाची आशा राष्ट्रवादीला नसल्याचे पवार यांनी कालच स्पष्ट केले होते, या मतांची आज पवार यांनी पुनरावृत्ती केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतदारांनी दिलेला कौल हा सेना-भाजप विरोधी असून, जनतेचा या पक्षांवर विश्वास नसल्याचे सांगत पवार यांनी सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात स्थिर सरकार केवळ आघाडीच देऊ शकते हे या निकालांवरून स्पष्ट होत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 10:31:46 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुख्यमंत्री कॉग्रेसचाच- विलासराव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मुख्यमंत्री-कॉग्रेसचाच-विलासराव-109102200017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मुख्यमंत्री-कॉग्रेसचाच-विलासराव-109102200017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई- महाराष्ट्रातील बहुतांश जागांवर कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर असून मुख्यमंत्री कॉग्रेसचाच होणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी ठणकावून सांगितले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0910/22/images/img1091022017_1_1.jpg' alt='vilasrao'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">WD</p>GG</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रातील बहुतांश जागांवर कॉग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आघाडीवर असून मुख्यमंत्री कॉग्रेसचाच होणार असल्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांनी ठणकावून सांगितले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी केली होती. यावर राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनीही कॉग्रेसलाच मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज पुन्हा एकदा विलासराव यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद कॉग्रेसकडेच येणार असल्याचे म्हटले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 10:28:40 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मौलाना मुफ्ती इस्लाईल मालेगावातून विजयी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मौलाना-मुफ्ती-इस्लाईल-मालेगावातून-विजयी-109102200016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मौलाना-मुफ्ती-इस्लाईल-मालेगावातून-विजयी-109102200016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मालेगाव- मालेगावात कॉग्रेस राष्ट्रवादी, आणि सेनेच्या उमेदवाराला पछाडत जनसुराज्य पक्षाचे मौलाना मुफ्ती इस्लाईल यांचा धक्कादायक विजय झाला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मालेगावात कॉग्रेस राष्ट्रवादी, आणि सेनेच्या उमेदवाराला पछाडत जनसुराज्य पक्षाचे मौलाना मुफ्ती इस्लाईल यांचा धक्कादायक विजय झाला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इस्लाईल हे जनसुराज्य पक्षाचे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात बहुजन समाज पक्षाचे अशरफ अली नबी सरवर कुरेशी, जनता पार्टीचे जलील अहमद मोहंम्मद हनीफ, कॉग्रेसचे शेख रशीद हाजी शेख शफी, जनता दलाचे निहाल अहमद उभे होते. या साऱ्यांना पछाडत मौलाना मुफ्ती यांनी विजय संपादन केला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 10:13:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आठवलेंना हवीत सात- आठ मंत्रिपद]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/आठवलेंना-हवीत-सात-आठ-मंत्रिपद-109102200015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/आठवलेंना-हवीत-सात-आठ-मंत्रिपद-109102200015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आता जाहीर होत असतानाच तिसऱ्या आघाडीची स्थापना करून कॉग्रेसला आव्हान देणाऱ्या रिपब्लिक नेते रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा कॉग्रेसचा हात धरण्याचे संकेत दिले आहेत. आपण कॉग्रेसला पाठिंबा देण्यास तयार असून, ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0910/22/images/img1091022015_1_1.jpg' alt='ramdas'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल आता जाहीर होत असतानाच तिसऱ्या आघाडीची स्थापना करून कॉग्रेसला आव्हान देणाऱ्या रिपब्लिक नेते रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा कॉग्रेसचा हात धरण्याचे संकेत दिले आहेत. आपण कॉग्रेसला पाठिंबा देण्यास तयार असून, रिपब्लिकन आघाडीला सात ते आठ मंत्रिपद देण्याची मागणी त्यांनी निकालापूर्वीच केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील निकालांचे चित्र स्पष्ट होत असून, राष्ट्रवादी आणि कॉग्रेसचे अनेक उमेदवार आघाडीवर आहेत. यातच तिसऱ्या आघाडीचे काही उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत असून, कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा मागितल्यास आपण त्यांना पाठिंबा देण्यास तयार असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज दुपारी या संदर्भात बैठक बोलावण्यात आली असून, यात आघाडीला पाठिंबा द्यायचा का नाही आणि कोणत्या अटींवर द्यायचा या संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 10:12:58 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुख्यमंत्री पदाच्‍या शर्यतीत तीन ठाकरे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मुख्यमंत्री-पदाच्‍या-शर्यतीत-तीन-ठाकरे-109102200011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मुख्यमंत्री-पदाच्‍या-शर्यतीत-तीन-ठाकरे-109102200011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्‍या काही तासांत जाहीर होणार असून यावेळीही राज्‍यात त्रिशंकू विधानसभेच्‍या शक्यतेच्‍या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री पदासाठी दावेदारांची संख्‍या मोठी दिसत आहे. यात प्रामुख्‍याने तीन ठाकरे आणि पाच माजी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्‍या काही तासांत जाहीर होणार असून यावेळीही राज्‍यात त्रिशंकू विधानसभेच्‍या शक्यतेच्‍या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री पदासाठी दावेदारांची संख्‍या मोठी दिसत आहे. यात प्रामुख्‍याने तीन ठाकरे आणि पाच माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुख्यमंत्री पदाच्‍या दावेदारांमध्‍ये कॉंग्रेसचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्‍या व्‍यतिरिक्‍त माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि नारायण राणे हे प्रमुख आहेत. तर शिवसेनेचे मनोहर जोशी (शिवसेना) हे देखिल दावेदार समजले जात आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी उप मुख्यमंत्री आर.आर. पाटील आणि विजयसिंह मोहिते-पाटील व गोपीनाथ मुंडे यांचेही प्रयत्न सुरू आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तर ठाकरे कुटुंबीयांमध्‍ये शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे हे दावेदार आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे देखिल यात प्रमुख दावेदार समजले जात आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 08:13:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राज्यभरात मतमोजणीला सुरवात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राज्यभरात-मतमोजणीला-सुरवात-109102200005_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राज्यभरात-मतमोजणीला-सुरवात-109102200005_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई
महाराष्ट्र विधानसभेच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता २८८ मतदारसंघात सरुवात झाली आहे. लवकरच निकालांचे कल हाती येतील. साडेनऊपर्यंत पहिला निकाल लागण्याची शक्यता आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र विधानसभेच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता २८८ मतदारसंघात सरुवात झाली आहे. लवकरच निकालांचे कल हाती येतील. साडेनऊपर्यंत पहिला निकाल लागण्याची शक्यता आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अनेक दिग्गजांचे भवितव्य या निवडणुकीत स्पष्ट होईल. तसेच राज की उद्धव हा फैसलाही या निमित्ताने लागेल. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 07:52:01 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नऊ वाजेपर्यंत लागणार पहिला निकाल]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/नऊ-वाजेपर्यंत-लागणार-पहिला-निकाल-109102200001_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/नऊ-वाजेपर्यंत-लागणार-पहिला-निकाल-109102200001_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई- तीन राज्यात घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू होत असून, सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येणार आहे. अनेक पक्षातील बंडखोरी, दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांचे भाग्य, आणि मनसे पासून सेनेपर्यंत साऱ्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>तीन राज्यात घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू होत असून, सकाळी नऊ वाजेपर्यंत पहिला निकाल हाती येणार आहे. अनेक पक्षातील बंडखोरी, दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांचे भाग्य, आणि मनसे पासून सेनेपर्यंत साऱ्या पक्षांचे भाग्य ठरवणाऱ्या या निवडणूक निकालांवर आगामी राजकारणाची दिशा ठरणार असल्याने साऱ्यांचे लक्ष </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रांच्या निकालांकडे लागले आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील 288 जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकांसाठी 267 मतमोजणी केंद्रावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली असून,  दर फेरीचा निकाल जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>काही खाजगी संस्थांच्या एक्झीट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा आघाडीचेच सरकार येण्याची शक्यता असल्याने युतीच्या मनात धडकी भरली आहे.  सलग दुसऱ्यांदा विरोधी बाकावर बसण्याची युतीची तयारी नसल्याने निकालांपूर्वीच अपक्ष आणि मनसेच्या उमेदवारांची चाचपणी करून त्यांना आपल्या बाजूने करण्याचे प्रयत्न दोनही आघाड्यांनी सुरू केले आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Oct 2009 07:37:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विधानसभा ‍निवडणुकीची गुरुवारी मतमोजणी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/विधानसभा-‍निवडणुकीची-गुरुवारी-मतमोजणी-109102100069_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/विधानसभा-‍निवडणुकीची-गुरुवारी-मतमोजणी-109102100069_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत १३ ऑक्टोबर २००९ रोजी घेण्यात आलेल्या मतदानाची मोजणी गुरूवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी होत असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा आणि प्रशासनामार्फत जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये इलेक्ट्रॉनिक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत १३ ऑक्टोबर २००९ रोजी घेण्यात आलेल्या मतदानाची मोजणी गुरूवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी होत असून त्यासाठी निवडणूक यंत्रणा आणि प्रशासनामार्फत जय्यत तयारी करण्यात आली आहे. सर्वच मतदारसंघांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान घेण्यात आल्याने मतमोजणी लवकर पूर्ण होणे अपेक्षित असून मतमोजणीसाठी राज्यभर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्याच्या १३ व्या विधानसभेसाठी २८८ मतदारसंघांत सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांनी ३१ ऑगस्ट २००९ रोजी जाहीर केले होते. त्यानुसार १८ सप्टेंबर २००९ रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली. १८ ते २५ सप्टेंबर या कालावधीत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. २६ सप्टेंबर रोजी त्या अर्जांची छाननी करण्यात येऊन २९ सप्टेंबर रोजी पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात राहिलेल्या एकूण ३५३६ उमेदवारांसाठी १३ ऑक्टोबर २००९ रोजी ८२ हजार २८ मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनद्वारे मतदान घेण्यात आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतदानासाठी राज्यभर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. संवेदनशील मतदान केंद्रांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. मतदान केंद्रांवर आवश्यक असणार्‍या सर्व साधनसुविधेसह निर्भयपणे मतदान व्हावे यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना आपले नाव शोधण्यासाठी मतदार सहाय्य केंद्र सुरू करण्यात आले होते. त्याचा मतदारांना लाभ झाला होता.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 21 Oct 2009 19:49:27 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भुजबळांच्या स्वप्नावर पवारांचे पाणी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/भुजबळांच्या-स्वप्नावर-पवारांचे-पाणी-109102100050_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/भुजबळांच्या-स्वप्नावर-पवारांचे-पाणी-109102100050_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी कॉग्रेसला देण्यात यावे अशी मागणी करत मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या स्वप्नावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पाणी ओतले आहे. कॉग्रेसला या निवडणुकीत अधिक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0910/21/images/img1091021050_1_1.jpg' alt='pawar'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PTI</p>PTI</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी कॉग्रेसला देण्यात यावे अशी मागणी करत मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या स्वप्नावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी पाणी ओतले आहे. कॉग्रेसला या निवडणुकीत अधिक जागा मिळणार असल्याने राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळणार नसून, पक्षाला मुख्यमंत्रिपद नको असल्याचे त्यांनी म्हटले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रवादी आणि कॉग्रेसमध्ये झालेल्या करारानुसार राष्ट्रवादी कॉग्रेसला सुरुवातीचे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी भुजबळ यांनी केली आहे. त्यांच्या ही मागणी करून 24 तास लोटत नाहीत तोच पवार यांनीच ही मागणी अशक्य असल्याचे म्हटले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रवादीपेक्षा कॉग्रेसने अधिक जागांवर निवडणुक लढवली असून कॉग्रेसच्याच जागा अधिक येणार असल्याने राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद मिळणे अशक्य असल्याचे ते म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतमोजणीपूर्वीच एक्झीट पोलमध्ये आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, असेच होणार असल्याचे पवार म्हणाले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 21 Oct 2009 15:53:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नऊ वाजता लागणार पहिला निकाल]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/नऊ-वाजता-लागणार-पहिला-निकाल-109102100040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/नऊ-वाजता-लागणार-पहिला-निकाल-109102100040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई- 12 व्या विधानसभेसाठी राज्यात 13 तारखेला घेण्यात आलेल्या 288 जागांसाठीच्या मतमोजणीस आता अवघे 24 तास शिल्लक आहेत. उद्या (ता 22) सकाळी आठ पासून मतमोजणीस सुरुवात होणार असून, अनेक धक्कादायक निर्णय लागण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांना वाटत आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[12 <font  style='font-size:11pt; color:#000000'>व्या विधानसभेसाठी राज्यात 13 तारखेला घेण्यात आलेल्या 288 जागांसाठीच्या मतमोजणीस आता अवघे 24 तास शिल्लक आहेत. उद्या (ता 22) सकाळी आठ पासून मतमोजणीस सुरुवात होणार असून, अनेक धक्कादायक निर्णय लागण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांना वाटत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>1.12 <font  style='font-size:11pt; color:#000000'>लाख इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून 7.58 कोटी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर राज्यातील इच्छुकांचे भाग्य या मतपेट्यांमध्ये बंदिस्त झाले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या निवडणूकीत 1820 अपक्षांसह 3536 उमेदवारांच्या भाग्याचा निर्णय होणार आहे. यात 211 महिलांचाही समावेश आहे. राज्यातील 288 जागांसाठी 267 केंद्रांवर सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 21 Oct 2009 15:34:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भुजबळांना बनायचेय मुख्यमंत्री]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/भुजबळांना-बनायचेय-मुख्यमंत्री-109102100016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/भुजबळांना-बनायचेय-मुख्यमंत्री-109102100016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई- विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीस अवघे 24 तास शिल्लक असतानाच आता मुख्यमंत्री कोण बनणार यावर मंथन सुरू झाले असून, उप मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आधी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पद देण्याची मागणी करत आपण या स्पर्धेत पुढे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीस अवघे 24 तास शिल्लक असतानाच आता मुख्यमंत्री कोण बनणार यावर मंथन सुरू झाले असून, उप मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आधी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पद देण्याची मागणी करत आपण या स्पर्धेत पुढे असल्याचे संकेत दिले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उद्या (ता. 22) सकाळी सात वाजल्यापासून राज्यात मतमोजणीस सुरुवात होत आहे. राज्यात पुन्हा एकदा आघाडीचेच सरकार येणार असल्याचा दावा अनेक संस्थांनी एक्झीट पोलच्या माध्यमातून केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या दाव्यानंतर कॉग्रेस राष्ट्रवादीत सरकार स्थापनेसाठी फिल्डिंग लावण्याची तयारी सुरू झाली असून, ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री या धोरणानुसारच मुख्यमंत्री ठरवण्यात येणार असून, आधी राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद देण्याची मागणी भुजबळ यांनी केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर झालेल्या हल्ल्यांनंतर आबांना उप मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. आता पुन्हा एकदा त्यांना हे पद मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीतील एक गट सक्रिय झाला असून, त्यांना भुजबळ समर्थकांचे आव्हान पेलावे लागत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रवादीत गृहमंत्रालयापासून ते मुख्यमंत्री पदापर्यंत अनेक नेते इच्छुक असून, कॉग्रेसमध्येही मुख्यमंत्री पदाविषयीची तयारी सुरू झाली आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 21 Oct 2009 10:52:54 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राज्यात 60.37 टक्के मतदान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राज्यात-60-37-टक्के-मतदान-109101500005_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राज्यात-60-37-टक्के-मतदान-109101500005_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 60.37 टक्के मतदान झाले. मतदानाची अधिकृत व अंतिम आकडेवारी आयोगाकडून जाहीर करण्यात आली. तसेच राज्यातील 24 मतदान केंद्रांवर आज (गुरुवारी) फेरमतदान होणार आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 60.37 टक्के मतदान झाले. मतदानाची अधिकृत व अंतिम आकडेवारी आयोगाकडून जाहीर करण्यात आली. तसेच राज्यातील 24 मतदान केंद्रांवर आज (गुरुवारी) फेरमतदान होणार आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सन 2004 च्या निवडणुकीत 63.29 टक्के इतके मतदान झाले होते. मुंबईत शहर जिल्ह्यात 43.23, तर उपनगर जिल्ह्यात 47.16 टक्के इतके मतदान झाले. या निवडणुकीत झालेले मतदान साधारणपणे 1999 मधील मतदानाइतके आहे. त्यावेळी राज्यात 60.80 टक्के मतदान झाले होते. यावर्षी खासगी आस्थापना, दुकाने यांना सुट्टी जाहीर करूनही मुंबईतील मतदानाची टक्केवारी कमी राहिली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 15 Oct 2009 10:53:24 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सट्टेबाजाराचीही आघाडीला पसंती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/सट्टेबाजाराचीही-आघाडीला-पसंती-109101400035_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/सट्टेबाजाराचीही-आघाडीला-पसंती-109101400035_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[राज्यात मतदान संपल्यानंतर कोणाचे सरकार सत्तेवर याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी पैजा लागल्या असून निकालाची वाट पाहिली जात आहे. एक्झिट पोलमध्ये आघाडीचे वर्चस्व दिसून येत असताना सट्टेबाजाराची पसंतीही आघाडीच आहे. सटोडीयांनी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात मतदान संपल्यानंतर </font><font style='font-size:11pt;'>आता </font><font style='font-size:11pt;'>कोणाचे सरकार सत्तेवर </font><font style='font-size:11pt;'>येणार </font><font style='font-size:11pt;'>याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी पैजा लागल्या असून निकालाची वाट पाहिली जात आहे. एक्झिट पोलमध्ये आघाडीचे वर्चस्व दिसून येत असताना सट्टेबाजाराची पसंतीही आघाडीच आहे. सट</font><font style='font-size:11pt;'>ोड</font><font style='font-size:11pt;'>ियांनी आघाडीला 65 पैसे दर दिला असून, भाजप-शिवसेना युतीवर 1 रुपया 30 पैसे लावले आहेत. सट्टा बाजार</font><font style='font-size:11pt;'>ा</font><font style='font-size:11pt;'>त ज्या पक्षावर लावलेली बोली कमी, तो स्पर्धेत पुढे असतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील सट्टेबाजारात पक्षनिहाय अंदाजावर सट्टा लावला जात आहे. तसेच मातब्बर उमेदवारांवर पैसा लाव</font><font style='font-size:11pt;'>ाल</font><font style='font-size:11pt;'>ा जात आहे. कॉंग्रेसचे कृपाशंकरसिंह यांना 35 पैसे भाव दिला आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष गोपाल शेट्टी याना 50 पैसे तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सचिन अहीर यांना 90 पैसे दर दिला आहे. मनसेचे प्रवीण दरेकर, शिशिर शिंदे आणि बाळा नांदगावकर या तिघांचा विजयही सट्टेबाजांने निश्‍चित केला आहे. </font><font style='font-size:11pt;'>भाजपच्या पूनम महाजनही सट्टेबाजाराच्य पसंतीत आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 14 Oct 2009 15:43:54 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राज्यात ६२% मतदान; २२ ला मतमोजणी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राज्यात-६२-मतदान-२२-ला-मतमोजणी-109101300050_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राज्यात-६२-मतदान-२२-ला-मतमोजणी-109101300050_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी साडेतीन हजार उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले. संपूर्ण राज्यभर किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. प्राथमिक आकडेवारीनुसार राज्यात पन्नास टक्क्यांच्या आसपास मतदान झाले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांकरीता आज राज्यभरात एकूण सुमारे ६२% मतदान झाले अशी प्राथमिक माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आज झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तरीही हे प्रमाण असमाधानकारक आहे. लोकसभा निवडणूकीत राज्यात एकूण ५६% मतदान झाले होते. तर २००४ च्या विधानसभा निवडणूकीत ६४% मतदान झाले होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>येत्या २२ ऑक्टोबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे दिवाळीचा राजकीय बंपर धमाका कोणास लागतो याकडे महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.लोकसभा निवडणूकीनंतर लगेचच झालेली ही विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ करणारी ठरणार आहे असे बोलले जाते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज झालेल्या निवडणूकीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, कॉग्रेस नेते नारायण राणे, अमरावतीमधून बंडखोर डॉ. सुनील देशमुख आणि राष्ट्रपतीपुत्र रावसाहेब शेखावत, गुहागरमधुन बंडखोर डॉ. विनय नातू आणि विरोधी पक्षनेते रामदास कदम, भाजप नेते एकनाथराव खडसे या प्रमुख मात्तबर नेत्यांसह काही बड्या नेत्यांच्या वारसांचेही भाग्य इलेक्टॉनिक मशिनमध्ये बंद झाले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यभरात आज झालेले मतदान काही ठिकाणचा अपवाद वगळता शांततेत पार पडले. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाईमुळे २३ मतदान केंद्रावर मतदान होऊ शकले नाही. नक्षलवाद्यांनी आज सकाळीच मतदान केंद्रावर हल्ला चढविला. मात्र ऐनवेळी जादा कुमक पाठवून हा हल्ला पोलिसांनी परतवून लावला. सिंधुदुर्ग येथे पावसाने काही काळ हजेरी लावल्याने मतदार घराबाहेर पडले नाहीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुणे जिल्ह्यात आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेच्या उमेदवार कल्पना अढळराव पाटील यांच्या समर्थकांत हाणामारी झाली. यात नऊ वाहने फोडली गेली. कोकणात कुडाळ मतदारसंघात कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या समर्थकांनी आपल्याला पिस्तूल दाखविले असा आरोप करत शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी तक्रार नोंदवली आहे. अमरावतीत शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी भाजपच्या कार्यकर्त्यावर पिस्तूल रोखल्याने खळबळ उडाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक व शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले आमनेसामने आल्यानंतर दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. इतरही काही मतदारसंघात किरकोळ प्रकार घडले. पण ते अपवादात्मकच. बाकी मतदान शांततेतच पार पडले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत घाटकोपर येथे मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक घडली. सोलापुर पश्चिम आणि नंदुरबार येथेही हाणामारीच्या घटना घडल्या. मात्र पोलिसांनी वेळेच हस्तक्षेप केल्याने येथील मतदान पुन्हा शांततेत सुरू झाले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मतदानाची प्राथमिक टक्केवारी पुढील प्रमाणे-</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नंदूरबार- ६२ टक्के, धुळे- ४५ टक्के, जळगाव- ५४ टक्के, बुलडाणा- ६४ टक्के, अकोला- ५२ टक्के, वाशिम- ५४ टक्के, अमरावती- ६० टक्के, वर्धा- ६० टक्के, नागपूर- ५५ टक्के, भंडारा- ६५ टक्के, गोंदिया- ६३ टक्के, गडचिरोली- ५० टक्के, चंद्रपूर- ६० टक्के, यवतमाळ- ५५ टक्के, नांदेड- ६५ टक्के, हिंगोली- ६५ टक्के, परभणी- ६० टक्के, जालना- ६० टक्के, औरंगाबाद- ६० टक्के, नाशिक- ५५ टक्के, ठाणे- ४८ टक्के, मुंबई उपनगर- ४३ टक्के, मुंबई शहर- ५० टक्के, रायगड- ६० टक्के, पुणे- ५५ टक्के, अहमदनगर- ५५ टक्के, बीड- ६० टक्के, लातूर- ६० टक्के, उस्मानाबाद- ६५ टक्के, सोलापूर- ५५ टक्के, सातारा- ५२ टक्के, रत्नागिरी- ६३ टक्के, सिंधुदुर्ग- ६० टक्के, कोल्हापूर- ७२ टक्के, सांगली- ६० टक्के.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 14 Oct 2009 11:33:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबईतही मतदानात निरूत्साह]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मुंबईतही-मतदानात-निरूत्साह-109101400015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मुंबईतही-मतदानात-निरूत्साह-109101400015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात ६२ टक्के मतदारांननी मतदानाचा हक्क बजावला. पण राजधानी मुंबईत मात्र मतदानात निरूत्साह दिसला. मुंबई व उपनगरातील ३६ मतदार संघात सुमारे ४८ टक्के तर ठाणे जिल्हयात सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात ६२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पण राजधानी मुंबईत मात्र मतदानात निरूत्साह दिसला. मुंबई व उपनगरातील ३६ मतदार संघात सुमारे ४८ टक्के तर ठाणे जिल्हयात सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई शहरातील विधानसभा मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ३३.४७ टक्के मतदान झाले. यामधील शिवडी मतदार संघात सर्वात अधिक म्हणजे ४३ टक्के मतदान झाले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>धारावी या अनुसूचित जातीसाठी राखीव असणार्‍या मतदार  संघात १२,२७० पुरुषांची व १०,६२८ महिला मतदारांनी मतदान केले, येथील सरासरी टक्केवारी २९.८० इतकी होती. सायन-कोळीवाडा मतदार संघात ५५,९०२ पुरुष व ३३,९७१ महिला मतदारांनी मिळून सुमारे ३१ टक्के मतदान केले. त्याचबरोबर वडाळा आणि महिम मतदारसंघात ४० टक्के, वरळी मतदारसंघात ३४ टक्के मतदान झाले. </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 14 Oct 2009 11:29:23 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कर्मचार्‍यांच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टरची मदत]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/कर्मचार्‍यांच्या-सुटकेसाठी-हेलिकॉप्टरची-मदत-109101400014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/कर्मचार्‍यांच्या-सुटकेसाठी-हेलिकॉप्टरची-मदत-109101400014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[नागपूर- गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा नजीक खामतळा या गावातील मतदान केंद्रावर नक्षलवादी हल्ल्याच्या भितीने निवडणूक अधिकारी, कमचारी आणि पोलिस अडकून पडल्यामुळे हेलिकॉप्टरने अतिरीक्त कुमक पाठवावी लागली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा नजीक खामतळा या गावातील मतदान केंद्रावर नक्षलवादी हल्ल्याच्या भितीने निवडणूक अधिकारी, कमचारी आणि पोलिस अडकून पडल्यामुळे हेलिकॉप्टरने अतिरीक्त कुमक पाठवावी लागली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खामतळा परिसरात आज सकाळी नक्षलवाद्यांनी गोळीबारही केला होता. अशा परिस्थितीतही मतदान शांततेत पार पडले. दुपारी ३ वाजता मतदान संपल्यावर खाम तळाजवळच्या नदीपलीकडल्या झुडपात नक्षलवादी दबाव धरून बसले असल्याची आणि त्यांनी रस्ता अडविला असल्याची माहिती मिळाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या संदर्भात जिल्हा मुख्यालयाशी संपर्क साधल्यावर लगेच दोन हेलिकॉप्टर्सनी अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली आणि कर्मचारी अधिकारी आणि पोलिसांना सुखरूप मुख्यालयी पोहोचवण्यात आले अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 14 Oct 2009 11:24:47 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विदर्भात सरासरी ५० ते ५२ टक्के मतदान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/विदर्भात-सरासरी-५०-ते-५२-टक्के-मतदान-109101400013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/विदर्भात-सरासरी-५०-ते-५२-टक्के-मतदान-109101400013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[नागपूर- महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेसाठी मंगळवारी विदर्भातील ६२ मतदारसंघात उत्साहात मतदान पार पाडले. काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. विशेषतः गडचिरोली, गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यात मतदानावर बहिष्कार घालण्याच्या नक्षलवाद्यांच्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्राच्या ११ व्या विधानसभेसाठी मंगळवारी विदर्भातील ६२ मतदारसंघात उत्साहात मतदान पार पाडले. काही तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. विशेषतः गडचिरोली, गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यात मतदानावर बहिष्कार घालण्याच्या नक्षलवाद्यांच्या धमक्यांना भीक न घालता मतदारांनी उत्साहात मतदान केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विदर्भात सर्वत्र सरासरी ५० ते ५२ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून गोंदिया जिल्ह्यात ५५ से ६० तर गडचिरोली जिल्यात ६० ते ६५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान आज नक्षलवाद्यांनी आणलेल्या अडथळ्यांमुळे २२ मतदान केंद्रावर मतदान होऊ शकले नसून येत्या दोन दिवसात या मतदारसंघात फेरमतदान होण्याची शक्यता आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या आठवड्यात गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १७ पोलीस शहीद झाल्याची घटना आणि दोन दिवसांनी गडचिरोली-गोंदिया मार्गावर पेरुन ठेवलेले भुसुरूंग या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत काय होणार याकडे सार्‍या देशाचे लक्ष लागले होते. गत दोन दिवसात या परिसरात मतदानावर बहिष्कार टाकण्याची पत्रके नक्षलवाद्यांनी फेकल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधिकच वाढले होते. या पार्श्वभूमीवर आज या दोन्ही जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आज सकाळपासून जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीच्या काही घटना घडल्या.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज सकाळी एटापल्ली तालुक्यातील कसनासूर मतदान केंद्रावरील पोलिसांना दोनदा गोळीबार करावा लागला. याशिवाय चामोर्शी तालु्रयातील विकासपल्ली, धानोरा तालु्रयातील सावरगाव, चवेला आणि खांबतळा तसेच अहेरी तालु्रयातील किश्तापूर येथेही पोलीसांना गोळीबार करावा लागला. गडचिरोली-गोंदिया मार्गावरील कोरची तालु्रयातील म्हसेली येथे नक्षलवाद्यांनी सकाळी १०.३० च्या सुमारास मतदान केंद्रावर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला. ही चकमक सुमारे तीन तास चालली. सुदैवाने कोणतीही प्राणहानी झाली नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघातील एकूण २२ मतदान केंद्रांवर विभिन्न कारणांमुळे आज मतदान होऊ शकले नाही. यात काही ठिकाणी नक्षलवाांनी आणलेले अडथळे आणि त्यामुळे कर्मचारी मतदान केंद्रापर्यंत न पोहोचल्यामुळे मतदान घेता आले नाही. यात अहेरी विधानसभा क्षेत्रातील हिंदा, चंद्रा, मांढरा, भूजोक, मन्नेराजाराम (३ मतदान केंद्रे) बामनपल्ली, किएर, पोटमी (२ मतदान केंद्रे), कांदोडी आणि देवदा, आरमोरी विधानसभा क्षेत्रातील सातपुती, जामतारा, मोहगाव, भगवानपुर, दोडकी, मरकीकसा, दवंडी आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील ढेकणी आणि विकासपल्ली या मतदानकेंद्रांचा समावेश आहे. या मतदान केंद्रांवर येत्या २ ते ३ दिवसात मतदान घेतले जाईल अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गडचिरोली वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यात  मतदानाची अंदाजे सरासरी खालील प्रमाणे राहिली. नागपूर-५५, वर्धा-६०, चंद्रपूर-६०, भंडारा-६५, गोंदिया-६५, बुलढाणा-६०, अकोला-४२, अमरावती-६०, वाशिम-४२, यवतमाळ-५६ टे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विदर्भातील ११ जिल्ह्यात तुरळक प्रचार वगळता कोणतीही अप्रिय घटना घडल्याचे वृत्त नाही. शहरी भागात झोपडपट्टया, मध्यमवर्गी वसत्यामध्ये मतदानाचा उत्साह दिसत होता. त्यातुलनेत उधभु्र वस्त्यांमध्ये मतदानाचा जोर कमी राहिला. मतदारांची नावे यादीत न सापडल्यामुळे अनेक मतदारांना एका केंद्रावरून दुसर्‍या केंद्रावर सैरावैरा पळावे लागताना दिसत होते. काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये गडबड असल्यामुळे मतदान थांबवावे लागण्याच्या घटनाही घडल्या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दक्षिण-पश्चिम, नागपूर मतदार संघातील नरेंद्रनगर परिसरातील हरिभाऊ वानखेडे हायस्कूल मतदान केंद्रावर सकाळी ७ वाजता इलेक्ट्रॉनिक मशीन बंद राहिल्यामुळे अनेक नागरिकांना परत जावे लागले. ८.३० वाजता मशीन सुरू झाल्यावरच तिथे मतदान सुरू झाले. मतदानाच्या दरम्यान शाब्दिक वादावादी वगळता कुठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 14 Oct 2009 11:23:03 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कमी मतदानामुळे सर्वांनाच धाकधूक!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/कमी-मतदानामुळे-सर्वांनाच-धाकधूक-109101400012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/कमी-मतदानामुळे-सर्वांनाच-धाकधूक-109101400012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई- गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा थोडेच जास्त मतदान विधानसभेसाठी झाल्यामुळे स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता धूसर होऊन सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि विरोधी भाजपा-शिवसेना युती या दोन्ही गोटांमध्ये आज मतदानानंतर अस्वस्थतेचे वातावरण निर्माण ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा थोडेच जास्त मतदान विधानसभेसाठी झाल्यामुळे स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता धूसर होऊन सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि विरोधी भाजपा-शिवसेना युती या दोन्ही गोटांमध्ये आज मतदानानंतर अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आजच्या मतदानादरम्यान घेण्यात आलेल्या चाचण्यांनी त्रिशंकू विधानसभेचा संकेत दिलेला आहे. आणि, आघाडीला थोडी आघाडी दिली असली तरी, आघाडी व युती यांच्यातील अंतर फारच कमी असल्याने इतर छोट्या गटांच्या मदतीनेच सरकार स्थापन करण्याची पाळी येण्याची चिन्हे दिसत आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभेच्या वेळी ५६ टक्के असलेली मतदानाची टक्केवारी यावेळी ६२ पर्यंत गेली. परंतु, निवडणुकीतील चुरस पाहता ही वाढ फारच कमी असल्याचे मानले जाते. हा आकडा ६५-७० टक्क्यांवर गेला असता तर, मतदारांचा कल सरकारविरोधी असल्याचे स्पष्टपणे म्हणता आले असते. तसे न झाल्याने युतीला संधी मिळेल की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मनसेला ब-यापैकी जागा मिळण्याच्या शक्यतेने युतीच्या जागा कमी होतील, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. त्याचवेळी, रिडालोस मात्र अपेक्षेप्रमाणे फार प्रभावी ठरताना दिसला नाही. त्यामुळे सत्तारूढ आघाडीला मोठा फटका बसणार नाही, असा अंदाज आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एका सर्वेक्षणाने तर आघाडीला १२५ आणि युतीला ११९ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हे पाहून, आजपर्यंत निर्धास्त असलेले काँग्रेसनेते आज चिंतेत पडले. तर, युतीच्या नेत्यांना अजूनही सत्तेची आशा वाटत आहे. सर्वेक्षणाचे अंदाज आणि प्रत्यक्ष निकाल यात नेहमीच फरक पडत असतो, असे दोन्हीकडचे नेते निदर्शनास आणून देत आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यावेळी मनसेचा विधानसभेत प्रवेश होणार, असे सर्वच सर्वेक्षणांनी मान्य केले आहे. एकाने त्यांना ८ ते १२ जागा देऊ केल्या आहेत, तर दुस-याला ही संख्या १८ वाटत आहेत. परंतु, त्यांच्या थोड्याफार जागांनीही सत्तेचा गणित इकडेतिकडे होईल, असे चित्र आजतरी दिसत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकूण, सत्तारूढ आघाडीला शाश्वती वाटावी, अशी मतदानोत्तर सर्वेक्षणांची हमी नाही आणि युतीने एकदम निराश व्हावे, असा त्यांचा स्पष्ट इशाराही नाही. परिणामी, दोन्ही गोटांमध्ये अपेक्षेचा लंबक आशा-निराशा यांच्या दरम्यान फिरताना दिसत आहे!</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 14 Oct 2009 11:19:25 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सेलिब्रेटींचे मतदान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/सेलिब्रेटींचे-मतदान-109101300057_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/सेलिब्रेटींचे-मतदान-109101300057_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्र विधानसभेसाठी मंगळवारी झालेल्या मतदानात अनेक सेलिब्रेटींनीही आवर्जून मतदानाचा हक्क बजावला. आपल्या या कृतीद्वारे त्यांनी इतरांनाही उदाहरण घालून दिले. त्याचीच ही चित्रमय झलक.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र विधानसभेसाठी मंगळवारी झालेल्या मतदानात अनेक सेलिब्रेटींनीही आवर्जून मतदानाचा हक्क बजावला. आपल्या या कृतीद्वारे त्यांनी इतरांनाही उदाहरण घालून दिले. त्याचीच ही चित्रमय झलक. </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांची पत्नी जया बच्चन. </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0910/13/images/img1091013057_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> </font><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0910/13/images/img1091013057_2_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>आमीर खान व किरण राव. </b></font><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0910/13/images/img1091013057_3_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>राज ठाकरे </b></font><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0910/13/images/img1091013057_4_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>सचिन तेंडूलकर </b></font><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0910/13/images/img1091013057_5_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>अनिल अंबानी </b></font><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0910/13/images/img1091013057_6_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>नगमा </b></font><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0910/13/images/img1091013057_7_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>क्रिकेटपटू संदीप पाटील </b></font><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0910/13/images/img1091013057_8_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">ND</p>ND</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>खासदार मिलिंद देवरा. </b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 Oct 2009 19:28:04 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[एक्झीट पोलमध्ये आघाडीच आघाडीवर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/एक्झीट-पोलमध्ये-आघाडीच-आघाडीवर-109101300056_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/एक्झीट-पोलमध्ये-आघाडीच-आघाडीवर-109101300056_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[राज्यात सीएनएन-आयबीएन आणि आयबीएन लोकमत यांनी केलेल्या निवडणूकनंतरच्या मतदान चाचणीतून मतदारांनी आघाडीलाच आपली पसंती दिल्याचे म्हटले आहे. 135-145 जागा जिंकून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी सत्तेवर येणार असल्याचे एक्झीट पोलमध्ये मांडण्यात आले आहे. तर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'><b>राज्यात सीएनएन-आयबीएन आणि आयबीएन लोकमत यांनी केलेल्या निवडणूकनंतरच्या मतदान चाचणीतून मतदारांनी आघाडीलाच आपली पसंती दिल्याचे म्हटले आहे. 135-145 जागा जिंकून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी सत्तेवर येणार असल्याचे एक्झीट पोलमध्ये मांडण्यात आले आहे. तर स्टार माझा नेल्सन एक्झीट पोलमध्येही आघाडीला सर्वाधिक 135 जागा दाखविण्यात आल्या आहेत. मनसेने 18 जागांवर मुसंडी मारणार असल्याचे स्टारने म्हटले आहे.</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आयबीएनच्या एक्झीट पोलमध्ये कॉंग्रेसला 75-85 जागा दाखविण्यात आल्या असून राष्ट्रवादीला 55-65 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. आघाडी 135-145  जागा घेवून सत्तेची हॅटट्रिक करणार असल्याचे म्हटले आहे. शिवसेना-भाजप युतीला सत्ता मिळविण्यात पुन्हा अपयश येणार असून सेनाला 55-65 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. मित्रपक्ष भाजपची घौडदौड 45-55 जागांवर थांबणार असून युतीला 105-115 जागा मिळून पुन्हा विरोधी बाकावर बसावे लागणार आहे. राज ठाकरेच्या बहुचर्चित मनसेचा विधानसभेत प्रवेश निश्चित असून त्यांना 8-12 ठिकाणी यश दाखविले आहे. अपक्ष आणि इतर 25-35 जागांवर जिंकून येणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'>स्टारच्या एक्झीटपोलमध्ये मनसेची मुसंड</font><font style=' color:#000000;'>ी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्टार माझा नेल्सन एक्झीट पोलमध्ये मनसेने चांगल मुसंडी मारली आहे. नऊ टक्के मते घेवून मनसे 18 जागांवर यश मिळविणार आहे. शिवसेनेला राज्यात 63 जागा मिळतील तर भाजपाच्या वाट्याला 56 जागा येणार आहेत. आघाडीमध्ये काँग्रेसला 73 तर राष्ट्रवादीला 52 जागा मिळणार आहेत. रिडालोसला 5 जागा, अपक्ष उमेदवारांना 17 तर इतरांना 4 जागा मिळतील, असे भाकीत एक्झीट पोलमध्ये वर्तविले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 Oct 2009 19:15:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बाळासाहेब, राज यांचेही मतदान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/बाळासाहेब-राज-यांचेही-मतदान-109101300022_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/बाळासाहेब-राज-यांचेही-मतदान-109101300022_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
राज्यातील कॉंग्रेस आघाडीचे सरकार उलथवून शिवसेना-भाजप युती सत्तेत येईल, असा विश्वास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0910/13/images/img1091013022_1_1.jpg' alt=''  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left">PTI</p>PTI</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यातील कॉंग्रेस आघाडीचे सरकार उलथवून शिवसेना-भाजप युती सत्तेत येईल, असा विश्वास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतदानानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभेवेळी बाळासाहेब आजारी असल्याने मतदान करू शकले नव्हते. त्यामुळे बर्‍याच दिवसानंतर घराबाहेर पडलेल्या बाळासाहेबांना पहायला मोठी गर्दी झाली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की या निवडणुकीनंतर शिवशाहीच राज्यात सत्तेत येईल. बाळासाहेबांबरोबर यावेळी कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, नातू आदित्य आणि सून रश्मी होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>ही तर कॉंग्रेसी संस्कृती- राज ठाकरे </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बालमोहन विद्यामंदिर येथे मतदान केले. कॉंग्रेसचे आमदार जनार्दन चांदुरकर यांना पैसे वाटप केल्याबद्दल अटक केल्याप्रकरणी राज यांना विचारले असता, ती त्यांची संस्कृती आहे. त्याच जोरावर ते इथपर्यंत पोहोचल्याची टिप्पणी त्यांनी केली. यावेळी पैसे वाटपाचे प्रकार जास्त घडल्याचे निरिक्षणही त्यांनी मांडले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 Oct 2009 18:40:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राज यांचे वडिल मृत्यूनंतरही मतदार!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राज-यांचे-वडिल-मृत्यूनंतरही-मतदार-109101300046_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राज-यांचे-वडिल-मृत्यूनंतरही-मतदार-109101300046_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वडिल कै. श्रीकांत ठाकरे यांचे नाव त्यांच्या मृत्यूला सहा वर्षे उलटूनही मतदार यादीत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही या माहितीस पुष्टी दिली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वडिल कै. श्रीकांत ठाकरे यांचे नाव त्यांच्या मृत्यूला सहा वर्षे उलटूनही मतदार यादीत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयानेही या माहितीस पुष्टी दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ही बाब राज यांच्या निदर्शनास आणून दिली असता, ते स्वतःही या बातमीने आश्चर्यचकित झाले. हे नाव तातडीने काढून टाकायला हवे. कारण त्यांच्या नावे कोणी बोगस मतदान करायचा अशी भीती त्यांनी व्यक्त केली. </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 Oct 2009 17:17:46 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बॉलीवूडकर मंडळीही मतदानासाठी पुढे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/बॉलीवूडकर-मंडळीही-मतदानासाठी-पुढे-109101300025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/बॉलीवूडकर-मंडळीही-मतदानासाठी-पुढे-109101300025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यात बॉलीवूडकर मंडळींनीही हिरीरीने पुढाकार घेतला आहे. अभिनेता जॉन अब्राहम, गीतकार जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी शबाना आझमी यांनी आज सकाळीच मतदान करून मतदानाप्रती जागरूकता दाखवून दिली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्यात बॉलीवूडकर मंडळींनीही हिरीरीने पुढाकार घेतला आहे. अभिनेता जॉन अब्राहम, गीतकार जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी शबाना आझमी यांनी आज सकाळीच मतदान करून मतदानाप्रती जागरूकता दाखवून दिली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जॉनने वांद्रे येथे, अख्तर दाम्पत्याने जुहूमध्ये मतदान केले. मतदान हेच बदलाचे साधन आहे, असे सांगून त्याचा वापर केला पाहिजे, असे मत जॉनने व्यक्त केले. घटनेने आपल्याला आपला प्रतिनिधी निवडण्याचा आणि आपले सरकार कोणते असावे हे ठरविण्याचा हक्क दिला आहे, याबद्दल आपण या घटनेचे आभारी असले पाहिजे, असे मत अख्तर यांनी व्यक्त केले. शबाना आझमी यांनीही या म्हणण्याला दुजोरा दिला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 Oct 2009 17:13:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मनसेशी युती करणार नाही- शरद पवार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मनसेशी-युती-करणार-नाही-शरद-पवार-109101300027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/मनसेशी-युती-करणार-नाही-शरद-पवार-109101300027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[पुणे 
बाळासाहेबांचा करिश्मा राज यांच्याकडे आहे, असे म्हणणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज यांच्याशी राजकीय तडजोड करण्याची शक्यता मात्र फेटाळली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>बाळासाहेबांचा करिश्मा राज यांच्याकडे आहे, असे म्हणणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज यांच्याशी राजकीय तडजोड करण्याची शक्यता मात्र फेटाळली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यात कॉंग्रेस आघाडीचेच सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचेच एक नेते अजित पवार यांनी मनसेची आम्हाला एलर्जी नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे निवडणुकीनंतर आम्ही त्यांचीही सत्ता स्थापनेसाठी मदत घेऊ शकतो, असे सुतोवाचही त्यांनी केले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यावर पवार यांनी आपण पक्षाचे अध्यक्ष असून आपण घेतो तेच निर्णय अंतिम असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपदावरून आपल्या पक्षात किंवा आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 Oct 2009 12:24:54 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राज्यात चार तासात २१ टक्के मतदान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राज्यात-चार-तासात-२१-टक्के-मतदान-109101300023_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राज्यात-चार-तासात-२१-टक्के-मतदान-109101300023_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
राज्यभरात मतदानाने वेग घेतला असून गेल्या चार तासात २१ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी हाती आली आहे. निवडणुकीशी संबंधित अधिकार्‍यांनी त्यास दुजोरा दिला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्यभरात मतदानाने वेग घेतला असून गेल्या चार तासात २१ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी हाती आली आहे. निवडणुकीशी संबंधित अधिकार्‍यांनी त्यास दुजोरा दिला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज राज्यातले ७.५६ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावण्याची अपेक्षा आहे. गडचिरोली जिल्ह्यात मतदानापूर्वी कर्मचार्‍यांवर झालेल्या गोळीबाराचा प्रकार वगळता राज्यात सर्वत्र मतदान शांततेत सुरू आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 Oct 2009 11:57:33 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पैसे वाटपप्रकरणी आमदाराविरोधात गुन्हा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/पैसे-वाटपप्रकरणी-आमदाराविरोधात-गुन्हा-109101300020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/पैसे-वाटपप्रकरणी-आमदाराविरोधात-गुन्हा-109101300020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे खेरवाडीतील विद्यमान आमदार जनार्दन चांदुरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदुरकर कथितरित्या मतदारांना पैसे वाटताना पकडले गेले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे खेरवाडीतील विद्यमान आमदार जनार्दन चांदुरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदुरकर कथितरित्या मतदारांना पैसे वाटताना पकडले गेले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या प्रकरणी प्राथमिक गुन्हा नोंदला गेला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चांदुरकर यांच्याकडून पंधरा हजाराची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम आपल्या चालकाची असल्याचा त्यांचा दावा आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 Oct 2009 11:46:33 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गडचिरोलीत मतदान कर्मचार्‍यांवर गोळीबार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/गडचिरोलीत-मतदान-कर्मचार्‍यांवर-गोळीबार-109101300015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/गडचिरोलीत-मतदान-कर्मचार्‍यांवर-गोळीबार-109101300015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[नागपूर 
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात आज मतदानाला सुरवात होण्यापूर्वी आज सकाळी अहेरी तालुक्यातील कसनसूर येथे मतदान कर्मचार्‍यांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी त्यास प्रत्त्युतर दिले नाही.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात आज मतदानाला सुरवात होण्यापूर्वी आज सकाळी अहेरी तालुक्यातील कसनसूर येथे मतदान कर्मचार्‍यांवर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. मात्र, पोलिसांनी त्यास प्रत्त्युतर दिले नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नक्षलवादी दिसत नसल्यास गोळीबार करायचा नाही, असे धोरण ठरविण्यात आले आहे. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्यभरात १.२९ लाख पोलिस तर गडचिरोली आणि चंद्रपूर या नक्षलग्रस्त जिल्ह्यात केंद्रीय निमलष्करी दलाचे जवान तैनात केले आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 Oct 2009 10:34:37 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पवार, देशमुखांची मतदानात आघाडी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/पवार-देशमुखांची-मतदानात-आघाडी-109101300013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/पवार-देशमुखांची-मतदानात-आघाडी-109101300013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[मुंबई 
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सातला मतदानाला सुरवात झाली. आज सकाळी लवकर मतदान करणार्‍यांमध्ये केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, उद्योगपती अनिल अंबानी, मुंबईचे पोलिस ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी सातला मतदानाला सुरवात झाली. आज सकाळी लवकर मतदान करणार्‍यांमध्ये केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, उद्योगपती अनिल अंबानी, मुंबईचे पोलिस आयुक्त डी. शिवानंदन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांचा समावेश होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पवार यांनी मुलगी सुप्रिया सुळे हिच्यासह बारामती येते मतदान केले. राज्याच्या संपूर्ण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठीच आम्हाला स्थिर सरकार द्यायचे आहे. शिवसेना-भाजप युती सरकार चालविण्यास सक्षम नाही, असे जनतेला वाटते आहे, असे सांगून महागाईचा या निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही, असे पवार मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील बाभूळगाव येथे आपल्या कुटुंबियांसह मतदान केले. कॉंग्रेस आघाडी बहूमताचा आकडा गाठेल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. एकूण मतदारांपैकी साठ टक्के मतदार तरूण आहेत आणि आम्ही बहुतांश तरूण उमेदवार मिळाल्याने तरूणांची मते त्यांना मिळतील, असा दावाही त्यांनी केला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 Oct 2009 10:21:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राज्‍यभर दारूचा 'महापूर']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राज्‍यभर-दारूचा-महापूर-109101300012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राज्‍यभर-दारूचा-महापूर-109101300012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्‍ट्रातही आता उत्तर प्रदेश आणि बिहारमधील निवडणूक संस्‍कृती नांदू लागली असून आचारसंहितेच्या काळात  राज्यात सुमारे 1 कोटी 84 लाख 82 हजारांची दारू पकडण्यात आली आहे. तर वेगवेगळ्या पक्षांच्‍या 3 हजार 680  जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्‍ट्रातही आता उत्तर प्रदेश आणि बिहारमधील निवडणूक संस्‍कृती नांदू लागली असून आचारसंहितेच्या काळात  राज्यात सुमारे 1 कोटी 84 लाख 82 हजारांची दारू पकडण्यात आली आहे. तर वेगवेगळ्या पक्षांच्‍या 3 हजार 680  जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्‍या माहितीनुसार राज्‍यभरातील अनेक भागात मतदारांना दारू वाटण्‍याच्‍या घटना  समोर आली असून त्‍यात सर्वांधिक दारू हिंगोली जिल्ह्यातील शेणगाव येथून जप्‍त करण्‍यात आली आहे. दारूचे 12  बॉक्स पकडले आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 Oct 2009 10:08:42 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राज्‍यात मतदानास सुरूवात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राज्‍यात-मतदानास-सुरूवात-109101300002_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/राज्‍यात-मतदानास-सुरूवात-109101300002_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[गेल्‍या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शांत झाली असून आज मतदार राजाचा दिवस आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदार संघांसाठी प्रत्यक्ष मतदानास सुरूवात झाली असून त्‍यासाठी राज्‍यभरात कडेकोट सुरक्षा व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. निवडणुकांवर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्‍या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी शांत झाली असून आज मतदार राजाचा दिवस आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदार संघांसाठी प्रत्यक्ष मतदानास सुरूवात झाली असून त्‍यासाठी राज्‍यभरात कडेकोट सुरक्षा व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. निवडणुकांवर नक्षलवाद्यांनी टाकलेला बहिष्कार लक्षात घेता गढचिरोली, चंद्रपूर आणि गोंदीयात नीमलष्‍करी दलाच्‍या तुकड्या पाठविण्‍यात आल्‍या आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्‍यातील 288 मतदार संघात 80 पक्षांचे 3559 तर 1820 अपक्ष उमेदवार रिंगणात असून सुमारे 7 कोटी 56 लाख मतदार त्‍यांच्‍या भाग्याचा फैसला करणार आहेत. त्‍यासाठी 84 हजार 136 मतदान केंद्र उभारण्‍यात आले असून आघाडी सरकारच्‍या 39 मंत्र्यांच्‍या भाग्याचा निर्णय मतदार राजा करणार आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज्‍यातील कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीला 10 वर्षांपासून उपभोगत असलेली सत्ता कायम राखण्‍यात यश येते की सत्ता भाजप-सेना युतीच्‍या ताब्यात जाते. हे या निवडणुकीतून स्‍पष्‍ट होणार असले तरीही यात महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना आणि रिडालोसची भूमिकाही महत्‍वाची ठरणार आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मनेसे प्रमुख राज ठाकरे यांच्‍या मराठीच्‍य मुद्यावरून पेटलेली ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी महत्‍वाची ठरणार असली तरीही राज यांच्‍यासाठी ती विशेष महत्‍वाची ठरणार आहे. तर शिवसेना कार्याध्‍यक्ष उध्‍दव ठाकरे यांच्‍या नेतृत्वाखाली पूर्णपणे लढली गेलेली ही निवडणूक त्यांच्‍यासाठीही तितकीच महत्‍वाची ठरणार आहे. उध्‍दव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्‍यातील जुगलबंदी आणि पक्षापक्षांमधील बंडखोरी यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली आहे. तर परिवारवादही या निवडणुकीतून मोठ्या प्रमाणावर समोर आला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्‍यान, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता मतदान करणार असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती सामनांचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आज सुटी जाहीर करण्‍यात आली असून मतदारांनी मोठ्या संख्‍येने मतदानासाठी घराबाहेर पडावे असे आवाहन केले जात आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्‍यान, विदर्भातील ६२ पैकी पाच मतदारसंघात मंगळवारी मतदान दोन तास लवकर संपेल. हे पाचही मतदारसंघ नक्षलवादी कारवायांच्या छायेतील असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आमगाव, अर्जुनी मोरगाव ( दोन्ही गोंदिया जिल्हा), आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी (तिन्ही गडचिरोली जिल्हा) हे  ते पाच मतदारसंघ आहेत. या पाचही मतदारसंघात मतदान सकाळी सातलाच सुरू होईल. मात्र ते दोन तास आधी  म्हणजे दुपारी तीनलाच संपेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गडचिरोलीतील नक्षलवादी हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर वोटींग मशीन आणि मतदान केंद्र अधिका-यांना तीन हेलिकॉप्टरने सुरक्षितपणे बुथवर पोहचविण्यात आले असून जिल्ह्यातील 44 मतदान केंद्रावर बुलेटप्रुफ वाहन आणि अत्याधुनिक शस्त्रांसह बीएसएफच्या 45 तुकड्या तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 Oct 2009 07:58:19 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वैभव नाईक यांना अटक आणि जामीन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/वैभव-नाईक-यांना-अटक-आणि-जामीन-109101300003_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/वैभव-नाईक-यांना-अटक-आणि-जामीन-109101300003_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[कुडाळ येथील शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी मतदारांना पैसे वाटपाचा आरोप कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केला असून पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत वैभव नाईक यांच्‍यागाडीतून 1 लाख 15 हजार रुपये आणि लाकडी दांडके आढळून आल्‍यानंतर नाईक यांच्‍यासह 15 ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसेनेचे </font><font style='font-size:11pt;'>कुडाळ मतदार संघाचे </font><font style='font-size:11pt;'>उमेदवार वैभव नाईक यांनी मतदारांना पैसे वाटपाचा आरोप कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केला असून पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत वैभव नाईक यांच्‍यागाडीतून 1 लाख 15 हजार रुपये आणि लाकडी दांडके आढळून आल्‍यानंतर नाईक यांच्‍यासह 15 जणांना रात्री अटक करण्‍यात आली होती. त्‍यानंतर सकाळी त्‍यांची जामीनावर मुक्तता करण्‍यात आली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 Oct 2009 07:55:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बाळासाहेबांचा करिश्मा राजकडे: पवार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/बाळासाहेबांचा-करिश्मा-राजकडे-पवार-109101200072_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-election-2009/बाळासाहेबांचा-करिश्मा-राजकडे-पवार-109101200072_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/kn/img/article/2015-09/15/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1442305362-5746.jpg</image>
      <description><![CDATA[शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्याकडे सभेला गर्दी जमविण्याचा करिश्मा होता. तो करिश्मा आता राज ठाकरे यांच्याकडे आला आहे. परंतु ही गर्दी जमली म्हणजे मत मिळतात असे नाही, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्याकडे सभेला गर्दी जमविण्याचा करिश्मा होता. तो करिश्मा आता राज ठाकरे यांच्याकडे आला आहे. परंतु ही गर्दी जमली म्हणजे मत मिळतात असे नाही, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती श्री.पवार यांनी सांगितले की, मनसेचे तरुणांमध्ये आकर्षण आहे. परंतु त्यांचा जोर ठराविक पट्यांमध्ये आहे. शिवसेना जशी मुंबईत होती त्यानंतर ती राज्यात परसरली. सध्या तशी मनसेची अवस्था आहे. त्यांच्या कामगिरीच्या मूल्यमापनासाठी अजून काही वर्ष जावू द्यावे लागतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला ग्रामीण प्रश्नांचे ज्ञान उत्तम आहे. लोकांचा आघाडीवर विश्वास आहे. यावेळीही आघाडी पुन्हा सत्तेवर येणार असून येत्या दहा वर्षांमध्ये राज्याचा चेहरा बदलणार असल्याचे श्री.पवार यांनी सांगितले. आताच्या विधानसभा निवडणुकीत होणार्‍या खर्चाबाबत चिंता व्यक्त करुन अशीच परिस्थती राहिल्यास येत्या पाच ते सहा वर्षांमध्ये आपण निवडणूक लढवायची का? नाही याचा निर्णय आम्हाला घ्यावा लागले, असे श्री.पवार यांनी सांगितले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 12 Oct 2009 21:35:14 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:47:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[ElectionNews]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
