<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[मुंबईतली काळरात्र]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/mumbai-attack</link>
    <description><![CDATA[मुंबईवर हल्ला | दहशतवादी हल्ला | दहशतवाद्यांचा हैदोस | Attack on Mumbai]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Sat, 11 Jul 2026 01:28:28 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>मुंबईतली काळरात्र</title>
      <url>https://marathi.webdunia.com/mumbai-attack</url>
      <link>https://marathi.webdunia.com/mumbai-attack</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/mumbai-attack-1010107.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[राजकीय नेत्यांविरोधात जनतेचा तीव्र संताप]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/राजकीय-नेत्यांविरोधात-जनतेचा-तीव्र-संताप-108120400042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/राजकीय-नेत्यांविरोधात-जनतेचा-तीव्र-संताप-108120400042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई 
मुंबईत गेट वे ऑफ इंडियासमोर निघालेल्या दहशतवादविरोधी रॅलीत राजकीय नेत्यांवरील तीव्र राग जनेतेने व्यक्त केला. ही रॅली कुणीही आयोजित केली नव्हती. सर्व लोक स्वतःहून न बोलावता आले आणि राजकीय नेत्यांचा नाकर्तेपणा त्यांनी वेशीला टांगला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/04/images/img1081204042_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत गेट वे ऑफ इंडियासमोर निघालेल्या दहशतवादविरोधी रॅलीत राजकीय नेत्यांवरील तीव्र राग जनेतेने व्यक्त केला. ही रॅली कुणीही आयोजित केली नव्हती. सर्व लोक स्वतःहून न बोलावता आले आणि राजकीय नेत्यांचा नाकर्तेपणा त्यांनी वेशीला टांगला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या रॅलीत लोकांनी घेतलेले फलकच त्यांचा नेतेमंडळींविरूद्धचा राग दर्शविणारे होते. त्यांच्या या संतापातून 'मराठी ह्रदयसम्राट' राज ठाकरे हेही वाचले नाहीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज ठाकरेंना उद्देशून लिहिलेल्या इंग्रजी संदेशाचा मराठी भावार्थ असा. </font><font style=' color:#FF0000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>राज ठाकरे, </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>तुमच्या ऑडी या गाडीची किंमत किती? </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>माझ्या महाराष्ट्रीयन बंधू आणि भगिनींना मुर्ख बनविण्याचे उद्योग थांबवा. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>आणि स्वतःचे काम करा. </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अन्य एका संदेशात </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राज ठाकरे यांच्या फोटोवर '<b>हरवले आहेत' </b>असे लिहिले होते. आणि </font><font style=' color:#800000;'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#800000'><b>आपण यांना पाहिलत का?' </font><font style=' color:#000000;'></b>असा मराठीत प्रश्नही विचारला होता.  राज ठाकरे यांनाच उद्देशून आणखी एक फलक होता. त्यावर लिहिले होते. '</font><font style=' color:#0000FF;'><b>मी भारतीय आहे. आणि इथे फक्त एकच 'सेना' आहे, ज्यावर माझा विश्वास आहे, ती म्हणजे 'भारतीय सेना'. </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मावळते मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविषयी तर फारच तीव्रतेने लिहिले होते. </font><font style=' color:#800080;'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#800080'><b>मि. देशमुख डोंट प्ले अ जोकर </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'><b>रिमेंबर यू आर अवर नोकर' </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आणखी एका फलकावर </font><font style=' color:#FF0080;'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>इंडिया नीड्स लीडर्स नॉट डिलर्स'  </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>असे लिहिले होते. तर अन्य एका फलकावर</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/04/images/img1081204042_1_2.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> '<font  style='font-size:11pt; color:#400080'><b>कुत्र्याने आमच्या घरी भेट दिली तरी चालेल, पण नेत्यांनी नाही' </font><font style=' color:#000000;'></b>असे स्पष्ट शब्दात लिहून केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंदन यांच्यावर टीका केली होती. राजकीय नेत्यांसाठी 'बांगड्यां'ची छायाचित्रे देण्यात आली होती.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिवाय '</font><font style=' color:#800000;'><b>डॉग्ज अँड पॉलिटिशनन्स आर नॉट अलाऊड इन धिस रॅली' </font><font style=' color:#000000;'></b>असा इशाराही देण्यात आला होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याशिवायही काही फलक उल्लेखनीय होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#008000'><b>बार गर्ल्सना बोलवा आता</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b>निदान त्या तरी आमचे रक्षण करतील'</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF00FF'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#FF00FF'><b>आमचे तीन शत्रू, राजकीय नेते, दहशतवादी आणि दाऊद' </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत नेत्यांविरोधात निदर्शने करणार्‍या नेत्यांना 'लिपस्टिक लावून फिरणार्‍या' बायकांची उपमा देणारे भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांच्याविरोधातही लोकांचा संताप व्यक्त झाला. गाढवावर बसवलेल्या नक्वींच्या फोटोसह </font><font style=' color:#800040;'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#800040'>डॉंकी डॉंकी ओल्ड अँड ग्रे,</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'>ओपन युवर माऊथ अँड जेंटर ब्रे</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'>लिफ्ट युवर इयर्स अँड ब्लो युवर हॉर्न</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800040'>टु वेक द वर्ल्ड धिस स्लिपी मॉर्न' </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अशा ओळी लिहिल्या होत्या. लोकांचा संताप कोणत्या पातळीपर्यंत पोहोचला याचे दर्शन घडविणारेही काही फलक होते. </font><font style=' color:#800000;'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#800000'><b>गांधीगिरी गेव्ह अस १९४७ </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800000'><b>नाऊ </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800000'><b>इट्स टाईम टू ग्रॅब </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800000'><b>एके-४७'</font><font style=' color:#000000;'></b></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:29:11 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबई हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबई-हल्ल्याप्रकरणी-दोघांना-अटक-108120600006_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबई-हल्ल्याप्रकरणी-दोघांना-अटक-108120600006_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कोलकता 
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी कोलकता पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अतिरेक्यांसाठी या दोघांनी बनावट कागदपत्रे सादर करून दोन सीमकार्ड मिळवली होती.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी कोलकता पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. अतिरेक्यांसाठी या दोघांनी बनावट कागदपत्रे सादर करून दोन सीमकार्ड मिळवली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यातील एकाला पोलिसांनी काश्मिरमधून तर दुसर्‍याला कोलकतामधूनच अटक करणअयात आली आहे. उपायुक्त जावेद शमीम यांनी ही माहिती दिली. कोलकता व परिसरातून गेल्या दोन महिन्यात ३७ सीम कार्ड बनावट कागदपत्रे सादर करून मिळवण्यात आली आणि ती पाकिस्तानला पाठविण्यात आली आहेत. त्यातलीच काही मुंबईत आलेल्या दहशतवाद्यांनी वापरल्याचा अंदाज आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एवढ्या मोठ्या प्रमाणात सीम कार्ड मिळविणे हा एखाद्या मोठा दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा भाग असावा असा पोलिसांचा कयास आहे. ही सीमकार्ड काश्मीरमार्गे पाकिस्तानात पाठविण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ही कार्ड पाकिस्तानातील पार्क स्ट्रीट, नॉर्थ २४ परगण्यातील बसिरहट व साऊथ २४ परगण्यातील संतोषपूर येथून मिळविण्यात आली आहेत. सीम कार्ड देणार्‍या दुकानदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कार्ड जादा पैसे देऊन विकत घेण्यात आली आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई पोलिसांनाही दहशतवाद्यांकडील पाच सीम कार्डे मिळाली आहेत. ती सगळी पश्चिम बंगालमधील आहेत.   </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:29:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['रॉ'वर खापर फोडून कातडी वाचविण्याचा प्रयत्न...]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-रॉ-वर-खापर-फोडून-कातडी-वाचविण्याचा-प्रयत्न-108120400019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-रॉ-वर-खापर-फोडून-कातडी-वाचविण्याचा-प्रयत्न-108120400019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईवर समुद्री मार्गाने दहशतवादी हल्ला होणार याची माहिती गुप्तचर संस्थांना मिळाली होती. मात्र हा अहवाल पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, इंटेलिजेन्स ब्युरो, नौदल व मुंबई पोलिस यांनी फाईलमध्ये दडवून ठेवल्याचे आता स्पष्ट झाले आहे.....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर समुद्री मार्गाने दहशतवादी हल्ला होणार याची माहिती गुप्तचर संस्थांना मिळाली होती. मात्र हा अहवाल पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, इंटेलिजेन्स ब्युरो, नौदल व मुंबई पोलिस यांनी फाईलमध्ये दडवून ठेवल्याचे आता स्पष्ट झाले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अनालिसीस विंग अर्थात 'रॉ'ने या दहशतवादी हल्ल्याची पूर्वसूचना १८ सप्टेंबर ते  २६ नोव्हेंबरपर्यंत चार वेळा दिल्याचे पुढे आले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एवढेच नव्हे तर २९ डिसेंबरला ओबेरॉय हॉटेलमध्ये पंतप्रधानांचा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी एसपीजी (स्पेशन  प्रोटेक्शन ग्रुप) हॉटेलच्या फक्त दोन मजल्यांचीच तपासणी केली. तेथेच स्फोटके व शस्त्रांस्त्रांसह ठाम मांडून बसलेले  अतिरेकी त्यांना दिसले नाहीत, हे अपयशही आता उघड झाले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या सगळ्या खुलाशानंतर सगळेच जण स्वतःची कातडी वाचवू पहाताहेत.रॉचे नेटवर्क देशा-परदेशात आहे. आपल्या  हेरांमार्फत तसेच इलेक्ट्रॉनिक सिग्नलमार्फत रॉ माहिती मिळवते. संदेशांचे डिकोडीकरण केले जाते. त्याचा अर्थ लावून  त्याची माहिती आयबी, सरकार व संबंधित विभागाच्या प्रमुखांना दिली जाते. अर्थात, फारच कमी जणांना हा अहवाल  पाठविला जातो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रॉच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मर्यादेबाहेर जाऊन काम करण्याची मुभा रॉला नाही.  त्यामुळे केवळ अशी माहिती संबंधित विभागांना पोहोचविणे एवढेच त्यांचे काम आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यामुळे मुंबई व गेट वे ऑफ इंडियाच्या समोर समुद्राच्या दिशेने मुख्य दार असलेल्या बड्या हॉटेलवर हल्ला होणार  आहे, ही माहिती रॉने संबंधितांना दिली होती. त्याव्यतिरिक्त रॉ काहीही करू शकत नाही. यापुढे सगळे काम आयबी,  नौदल, तटरक्षक दल, मुंबई पोलिस व त्यांची गुन्हे शाखा यांचे होते. पण या सगळ्यांनी रॉची ही पूर्वसूचना गांभीर्याने  घेतली नाही. नेहमीचेच काही तरी म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रॉच्या सूचनेनंतरही पंतप्रधान कार्यालयाने २९ नोव्हेंबरला ओबेरॉय हॉटेलमध्ये पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला मंजुरी दिली. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी असलेल्या एसपीजीनेही गांभीर्याने ओबेरॉयची तपासणी केली नाही. अन्यथा, त्याचवेळी दहशतवाद्यांचे भांडे फुटले असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एसपीजीने फक्त कार्यक्रम होणार्‍या मजल्याची आणि त्यावरच्या मजल्याची तपासणी केली. बाकी हॉटेल तपासलेच नाही. त्यामुळे दहशतवादी बचावले. आता प्रश्न असा येतो, दहशतवाद्यांनी २६ ऐवजी २९ नोव्हेंबरला हल्ला केला असता तर केवढा भयावह प्रसंग उद्भवला असता याची कल्पनाच केलेली बरी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एका गुप्तचर अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, ताजमध्ये मुख्य दारावर वाहने व सामानांची तपासणी सुरू केली गेली होती. पण ती नंतर थांबविण्यात आली. याचा अर्थ मुंबई पोलिसांनीही रॉची सूचना गांभीर्याने घेतली नाही. या सगळ्यांचेच अपयश म्हणून मुंबईवर एवढा मोठा हल्ला झाला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:27:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दहशतवाद्यांना पाकच्या अधिकार्‍यांकडूनच ट्रेनिंग]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांना-पाकच्या-अधिकार्‍यांकडूनच-ट्रेनिंग-108120400002_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांना-पाकच्या-अधिकार्‍यांकडूनच-ट्रेनिंग-108120400002_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वॉशिंग्टन 
मुंबईवरील हल्ल्यांसाठी आलेल्या दहशतवाद्यांना आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या व लष्कराच्या माजी अधिकार्‍यांनीच प्रशिक्षण दिले, असा संशय अमेरिकेच्या एका माजी उच्चस्तरीय लष्करी अधिकार्‍याने व्यक्त केला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवरील हल्ल्यांसाठी आलेल्या दहशतवाद्यांना आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या व लष्कराच्या माजी अधिकार्‍यांनीच प्रशिक्षण दिले, असा संशय अमेरिकेच्या एका माजी उच्चस्तरीय लष्करी अधिकार्‍याने व्यक्त केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकीकडे पाकिस्ताने मात्र या हल्ल्यात आपला काहीच सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचवेळी आता खुद्द अमेरिकेच्या एका अधिकार्‍यानेही पाककडे बोट दाखविले आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>न्यूयॉर्क टाईम्समध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. दहशतवादी व पाकिस्तानी सरकार यांच्यात थेट संबंध असल्याचे अमेरिका म्हणत नसली तरीही त्या देशाच्या परराष्ट्र मंत्री कोंडोलिसा राईस यांनी मुंबई हल्ल्याप्रकरणी पाकिस्तातनने सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. यातच त्यांना काय म्हणायचे ते येते, असे सांगण्यात येत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या हल्ल्यात लष्कर ए तैय्यबाचा हात असल्याचे आता अमेरिकी अधिकारीही भारताच्या सूरात सूर मिसळून सांगू लागले आहेत. या संघटनेवर बंदी घातल्याने सध्या ती भूमिगत राहून काम करत असली तरीही या तिला पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा वरदहस्त आहे, हे इतिहासात डोकावले तरी कळते. त्यामुळेच आता या संघटनेविरूद्ध शक्य तिथून पुरावे गोळा केले जात आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हल्ल्यात पकडलेल्या मोहम्मद अजमल कसाब (२१) या दहशतवाद्याच्या कबुलीतूनही 'लष्करे'चा या हल्ल्यातील सहभाग उघड झाला आहे. आपल्याला गेल्या दीड वर्षात पाकिस्तानातील चार कॅम्प्समध्ये प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील एका कॅम्पमध्ये आपली गाठ लष्करे तैय्यबाचा नेता हफीझ सईदशी घालून देण्यात आल्याचेही त्याने सांगितले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईहून दहशतवाद्यांनी लाहोरला जे फोन केले ते लष्करचाच अन्य एक नेता युसूफ मुझम्मिल याला केल्याचेही स्पष्ट झाले आहे. मुझम्मिल यानेच या कटाची आखणी केल्याचा कयास आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लष्करे तैय्यबाचे काम लाहोरमध्ये अगदी उघडपणे चालते. पाश्चात्य लष्करी अधिकार्‍यांच्या मतानुसार, त्यांची अतिरेकी शाखा पाकिस्तान व्याप्त काश्मीर तसेच ग्रामीण भागात उघडपणे प्रशिक्षण तळ चालवते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गुप्तचर अधिकार्‍यांचा लष्करेला आजही पाठिंबा असल्याबद्दल तेथील बुद्धिजीवी मंडळींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:27:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबईवरील हल्ला म्हणे भारताचेच कारस्थान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबईवरील-हल्ला-म्हणे-भारताचेच-कारस्थान-108120300052_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबईवरील-हल्ला-म्हणे-भारताचेच-कारस्थान-108120300052_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईवरील हल्ल्यानंतर पाकिस्तान सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगत असला तरी दुसरीकडे मात्र भारताविरोधात विष ओकणं सुरू आहे. 'यू ट्युब'वर त्याचा एक व्हिडीओ पहायला मिळतो. यात पाकिस्तानचा एक लष्करी तज्ज्ञ भारताविरोधात जहरी भाषा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवरील हल्ल्यानंतर पाकिस्तान सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगत असला तरी दुसरीकडे मात्र भारताविरोधात विष ओकणं सुरू आहे. 'यू ट्युब'वर त्याचा एक व्हिडीओ पहायला मिळतो. यात पाकिस्तानचा एक लष्करी तज्ज्ञ भारताविरोधात जहरी भाषा वापरून भारत 'तहरिके तालिबान' या अतिरेकी संघटनेचा समर्थक आहे, असेही तो म्हणतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाकिस्तानी टिव्ही चॅनेल 'न्यूज-१' वर 'मुझे इख्तलाफ है' नावाचा एक कार्यक्रम प्रसारीत करण्यात आला. त्यात जैद हामिद नावाच्या एका कथित लष्करी तज्ज्ञाने भारताविरोधात नाही नाही ती वक्तव्ये केली आहेत. जैदच्या मते मुंबईवरील हल्ला हे भारताचेच कारस्थान आहे. भारतीय गुप्तचर संस्थांनी त्याचा कट रचला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जैद खोटारडा आहे, यात काहीही शंका नाही. त्याने केलीली वक्तव्ये मात्र भयंकर आहेत. त्याच्या मते, भारतात गेल्या चार महिन्यांपासून अल्पसंख्याकांविरूद्ध मोहिम चालवली जात आहे. दोन हजारांहून अधिक ख्रिश्चनांना येथे मारण्यात आले आहे. कितीक चर्च जाळण्यात आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हमिदच्या मते मुंबईतील हल्ला हिंदू संघटनांनी केलेले 'उद्योग' लपविण्यासाठी घडविण्यात आला आहे. त्याचा इशारा मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी अटक करण्यात आलेल्या लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित व हिंदू संघटनांकडे आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, बजरंग दल, शिवसेनाव व अन्य फुटीरतावादी हिंदू संघटनांनी भारतीय लष्करी अधिकार्‍यांची हातमिळवणी करून हे कृत्य केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हल्ल्याचे खापर हिंदू संघटनांवर फोडताना हमिद म्हणतो, जगाचे लक्ष्य मालेगाव स्फोटावरून विचलित व्हावे यासाठी त्यांनीच हे कृत्य घडवले आहे. मालेगाव स्फोटातील लष्करी अधिकारी पुरोहितला भाजपने लोकसभेचे तिकीटही जाहिर केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या पाकिस्तानातील फरिदकोटच्या अजमल अमीर कसाबला जैद यांनी हिंदू दहशतवादी असे संबोधले आहे. त्याच्या हातात बांधलेला लाल धागा तो हिंदू असल्याचे निदर्शक आहे. कारण मुसलमान असा कोणताही धागा हातात बांधत नाही, याकडेही जैदने लक्ष वेधले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एटिएस प्रमुख हेमंत करकरे, एसीपी अशोक कामटे व इन्सपेक्टर विजय साळसकर यांच्या मृत्यूनंतर हिंदूत्ववादी संघटनांनी आनंद व्यक्त केलायाच जावईशोधही जैदने लावला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय संसदेवर झालेला हल्ला हेही नाटकच होते, असे जैदचे म्हणणे आहे. अमेरिकेने 9/11 चा हल्ला दाखवून अफगाणिस्तानवर हल्ला चढवला, भारतही तसेच नाटक करून पाकिस्तानवर हल्ल्याची संधी साधत असल्याचा त्याचा आरोप आहे. असे अनेक तारे या हमिद जैदने तोडले आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:27:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दहशतवाद्यांची नावे उघड]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांची-नावे-उघड-108120300034_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांची-नावे-उघड-108120300034_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईवर हल्‍ला करणा-या दहशतवाद्यांची नावे उघड झाली असून या हल्‍ल्‍यात अटक करण्‍यात आलेल्‍या कसाब याने या दहशतवाद्यांची नावे उघड केली आहे. या दहशतवाद्यांची नावे अशी- अबू इस्‍माइल, अबू अक्‍सा, अब्‍दूल रहमान (मोठा), अब्‍दूल रहमान (छोटा), उमल, शोएब, ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर हल्‍ला करणा-या दहशतवाद्यांची नावे उघड झाली असून या हल्‍ल्‍यात अटक करण्‍यात आलेल्‍या कसाब याने या दहशतवाद्यांची नावे उघड केली आहे. या दहशतवाद्यांची नावे अशी- अबू इस्‍माइल, अबू अक्‍सा, अब्‍दूल रहमान (मोठा), अब्‍दूल रहमान (छोटा), उमल, शोएब, आजाब कसाब, शहजाद, उमर आहेत. हे सर्व जण पाकिस्‍तानी नागरिक असल्‍याचे जाहीर करण्‍यात आले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:26:18 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[एफबीआयने मुंबईत काम सुरू केले]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/एफबीआयने-मुंबईत-काम-सुरू-केले-108120300025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/एफबीआयने-मुंबईत-काम-सुरू-केले-108120300025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईत झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यातील आरोपी आमीर कसाब याच्‍याकडून एफबीआयने गुन्‍ह्यांच्‍या चौकशीस सुरुवात केली आहे. या हल्‍ल्‍यात अटक करण्‍यात आलेल्‍या आमीर या दहशतवाद्याकडून पोलिसांना बरीच माहिती मिळाली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यातील आरोपी आमीर कसाब याच्‍याकडून एफबीआयने गुन्‍ह्यांच्‍या चौकशीस सुरुवात केली आहे. या हल्‍ल्‍यात अटक करण्‍यात आलेल्‍या आमीर या दहशतवाद्याकडून पोलिसांना बरीच माहिती मिळाली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाकिस्‍तानी नौसेनेने आपल्‍याला शस्‍त्रास्‍त्रांचे प्रशिक्षण दिल्याची माहिती आमीरने दिली असून यासाठी दहा दहशतवादी कराचीहून आल्‍याची माहिती समोर आली आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:25:39 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['खलनिग्रहणाय' शोभेची शस्त्रे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-खलनिग्रहणाय-शोभेची-शस्त्रे-108120300021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-खलनिग्रहणाय-शोभेची-शस्त्रे-108120300021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका होऊ लागली आहे. यात तथ्य नक्कीच आहे. पण मुंबई पोलिसांची अवस्था पाहिल्यानंतर त्यांच्यावरील टीका त्यांची बाजू समजून न घेताच केली जाते याचीही खात्री पटेल. जागतिक पातळीवरील शहर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/03/images/img1081203021_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#400040'><b>मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका होऊ लागली आहे. यात तथ्य नक्कीच आहे. पण मुंबई पोलिसांची अवस्था पाहिल्यानंतर त्यांच्यावरील टीका त्यांची बाजू समजून न घेताच केली जाते याचीही खात्री पटेल. जागतिक पातळीवरील शहर असलेल्या मुंबईतील पोलिसांची अवस्था देशातल्या एखाद्या सी ग्रेड शहरातील सुरक्षा यंत्रणेपेक्षाही वाईट आहे. त्यांच्याकडून अतिरेक्यांशी लढण्याची अपेक्षाही ठेवता येणार नाही हेही पटेल. तरीही 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' ते कोणत्या परिस्थिती काम करतात हे जाणून घेणेही गरजेचे आहे. </font><font style=' color:#800080;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'>ज्या पोलिस दलावर आपण टीकेची झोड उठवत आहोत ते दल नेमके कसे आहे? राज्यातील सुमारे 10 कोटी लोकसंख्येच्या सुरक्षिततेची जबाबदारी केवळ 2 लाख पोलिसांवर आहे. मुंबईतील हा आकडा लक्षात घेतला तर येथील सव्वा कोटी लोकसंख्येसाठी केवळ 40 हजार पोलिस आहेत. आणि या तुलनेत गुन्ह्यांची आकडेवारी डोके सुन्न करणारी आहे. आपल्याकडे राज्यात तीन ते साडेतीन लाख गुन्हे घडतात आणि त्यामध्ये हिंसात्मक गुन्हांचे प्रमाण सर्वांधिक आहे. नुसत्या मुंबईतच प्रती एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत 40 ते 50 हजार गुन्हे घडतात आणि इतर जिल्ह्यात हा आकडा 8 ते 10 हजाराच्या घरात आहे. आता पोलिसांची संख्या आणि गुन्ह्यांचा ताळमेळ घातला तर विदारक चित्र स्पष्ट होते. आपल्या पोलिसांकडे अमेरीकेसारखी अत्याधुनिक यंत्रणा नाही, तरी देखील गुन्हे प्रगटीकरणाचे प्रमाण आपल्याकडे चांगले आहे. पण, पुन्हा कायदे सक्षम नसल्याने गुन्हे शाबित होऊन शिक्षा होण्याचे प्रमाण 5 ते 15 टक्के इतके कमी आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'>एकीकडे पोलिसबळ कमी असताना गुन्हांची संख्या वाढत आहे आणि गुन्ह्यांचे स्वरूपही बदलत चालले आहे. सायबर क्राईमने तर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. दहशतवादी 'टेक्निकली' अधिक सक्षम आहेत. अत्याधुनिक शस्त्रांनी त्यांची शक्ती वाढते आहे. आलेल्या दहशतवाद्यांकडे जर्मन बनावटीची एमपी ५ ही बंदूक होती. शिवाय चिनी बनावटीचे ग्रेनेड होते. त्यांना दिलेले प्रशिक्षण कमांडोसारखे होते. अगदी भारतीय कमांडोंनीही त्यांची याबाबतीत स्तुती केली यावरून काय ते कळावे. या दहशतवाद्यांकडे सॅटेलाईट फोन होते. आपले पोलिस वॉकीटॉकीवर संपर्क साधत आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->भले पोलिस यंत्रणा कुचकामी आहे असे म्हटल्यास पोलिसांना दोषी ठ‍रविताना सामान्य नागरिक म्हणून आपण काय केले याचा विचार केला जात नाही. दहशतवादी मुंबईत येईपर्यंत एकाही भारतीयला याची माहिती मिळाली नाही. म्हणजे आपण किती सजग आहोत? याचाही विचार झाला पाहिजे.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#800080'>दहशतवाद्यांच्या तुलनेत मुंबई पोलिस म्हणजे अगदीच गरीब बिच्चारे आहेत. त्यांना आधुनिक प्रशिक्षण, शस्त्रास्त्रे नाहीत. पोलिस 'टेक्निकली' सक्षम राहूदेच पण, त्यांच्याकडे असणा-या जुन्यापुराण्या बंदुक वापरण्यासही त्यांना परवानगी लागते. एवढेच नव्हे तर पोलिसांकडी बुलेट प्रूफ जॅकेटही ज्या दर्जाची हवी त्या दर्जाची नसल्याचे पुढे येते आहे. यातही भ्रष्टाचार होत असल्याचे समजते आहे. अशा जॅकेट्सनीच करकरे, कामटे व साळसकर या तीन कर्तबगार अधिकार्‍याचं बळी घेतला हेही विसरून चालणार नाही. थोडक्यात 'पोलिसही शोभेचे आणि त्यांची शस्त्रेही शोभेची' अशी स्थिती आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'>आणखी महत्त्वाची बाब. पोलिस दलातील राजकीय हस्तक्षेप हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. पोलिसांच्या बदल्यांपासून त्यांच्या कामापर्यंत प्रत्येक ठिकाणी होणारा राजकीय हस्तक्षेप चीड आणणारा आहे. अटकेपासून सुटकेपर्यंत प्रत्येक ठिकाणी राजकीय नेतेमंडळी हस्तक्षेप करतात. अशा वेळी पोलिसांनी स्वतंत्रपणे काम कसे करायचे? मालेगाव बॉम्बस्फोटांचा तपास करकरेंचे पथक निःपक्षपातीपणे करत असताना हिंदूत्ववादी नेत्यांनी त्यांच्यावर आणलेला दबाव ताजा आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'>त्याव्यतिरिक्त राजकीय नेत्यांच्या संरक्षणासाठीही याच पोलिस दलातील कर्मचारी तैनात असतात. आता पोलिसांच्या अकार्यक्षमेतवर टीका करणारे नेते या मुद्यावर मात्र मूग गिळून गप्प बसतात. कोणत्या प्रकारची सिक्युरीटी मिळते यावर त्यांची प्रतिष्ठा ठरते. त्यामुळे जेवढे पोलिस आपल्यासाठी तैनात तेवढा बडेजाव मोठा. या थाटातच काही बडी मंडळी मुंबईत फिरत असतात. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर असल्याने रोज कोणी ना कोणी पाहुणे मुंबईत येत असतात. त्यांच्यासाठी मोठा बंदोबस्त कायम लागत असतो. त्यातच वेळ गेल्यास हे अधिकारी त्यांचे रोजचे काम कधी करणार? दहशतवाद्यांच्या हालचाली 'ट्रॅक' कशा करणार? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'>अनेकदा तर या पोलिसांना २४ तासाहून अधिक काळ काम करावे लागते. त्याचा असह्य ताण त्यांच्यावर येतो. वरिष्ठांचा दबावही असतोच. कारण वरिष्ठांवर राजकारण्यांचा असतो. यातच ही मंडळी कधी कधी आत्महत्याही करतात वा ह्रदयविकाराने मृत्युमुखीही पडतात. किंवा जबरदस्ती करणार्‍या वरिष्ठाचा जीवही घेतात. कुटुंबालाही ते नीट वेळ देऊ शकत नाही. त्यांची रहाण्याची अवस्था तर काय वर्णावी? महाराष्ट्र सरकार बांगलादेशी नागरिकांना आपल्या देशात घर बांधून देते, पण मुंबईचे रक्षण करणार्‍या पोलिसांना मात्र घर नसते. खुरा्ड्यासारख्या घरात अतिशय दीन पद्धतीने ते रहातात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'>देशाचे रक्षण करणार्‍यांना पगारही किती मिळतो? तोही तुटपुंजा. त्या तुलनेत कमी महत्त्वाची कामे असलेल्या इतर सरकारी कर्मचार्‍यांनाही त्यांच्यापेक्षा जास्त पगार मिळतो. त्यामुळेच मग भ्रष्टाचार माजतो. मग सबंध पोलिस खाते भ्रष्टाचारी असे म्हणायला आपण मोकळे. पण त्यांच्या आर्थिक स्थितीकडेही लक्ष द्यायला हवेच ना? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'>अर्थात, म्हणून पोलिसांना क्लिन चिट द्यावे अशातही भाग नाही. चुक नेमकी कोणाची असा विषय येतो तेव्हा या बाबीही लक्षात घेण्याची गरज आहे. पोलिस दल सक्षम करण्यासाठी आर.आर. पाटलांनी प्रयत्न केले खरे पण, राजकारण आणि इतर गोष्टींना 'तोंड' देण्यातच त्यांचा वेळ निघून गेला. आता पोलिस दल अधिक सक्षम करण्याइवढी आपली आर्थिक स्थिती‍ आहे का? या प्रश्नाचाही विचार करावा लागेल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#800080'>भले पोलिस यंत्रणा कुचकामी आहे असे म्हटल्यास पोलिसांना दोषी ठ‍रविताना सामान्य नागरिक म्हणून आपण काय केले याचा विचार केला जात नाही. दहशतवादी मुंबईत येईपर्यंत एकाही भारतीयला याची माहिती मिळाली नाही. म्हणजे आपण किती सजग आहोत? याचाही विचार झाला पाहिजे. गुजरातच्या किनार्‍यापासून मुंबईच्या किनार्‍यापर्यंत येताना त्यांचा संशय कुठल्याही मच्छिमारांना आला नाही? नरीमन हाऊस, ताजमध्ये तर ते हल्ल्यापूर्वी राहिले होते, असे उजेडात येते आहे. मग तेथील सुरक्षा कर्मचार्‍यांनाही त्यांच्याविषयी काही वेगळे वाटले नाही? म्हणून केवळ पोलिसांना दोष देताना प्रत्येकाने आपली जबाबदारी आपण पार पाडली का? हा प्रश्न स्वत:ला विचारण्याची गरज आहे आणि वरील बाबींचाही तेवढ्याच गांभीर्याने विचार होण्याची गरज वाटते.</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:25:01 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पाक 20 दहशतवाद्यांना सोपविणार नाहीः झरदारी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/पाक-20-दहशतवाद्यांना-सोपविणार-नाहीः-झरदारी-108120300016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/पाक-20-दहशतवाद्यांना-सोपविणार-नाहीः-झरदारी-108120300016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारताने मागणी केलेले 20 मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवादी सोपविणार नसल्‍याचे पाकिस्‍तानचे राष्‍ट्रपती आसीफ अली झरदारी यांनी स्‍पष्‍ट केले आहे. मुंबईवरील हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानचा कोणताही सहभाग नाही मात्र भारत जाणून-बुजून पाकवर आरोप करीत आहे असेही त्‍यांनी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/03/images/img1081203016_1_1.jpg' Alt='zardari' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताने मागणी केलेले 20 मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवादी सोपविणार नसल्‍याचे पाकिस्‍तानचे राष्‍ट्रपती आसीफ अली झरदारी यांनी स्‍पष्‍ट केले आहे. मुंबईवरील हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानचा कोणताही सहभाग नाही मात्र भारत जाणून-बुजून पाकवर आरोप करीत आहे असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत सरकारने आपल्‍या देशात हवे असलेले 20 मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवादी पाकिस्‍तानकडे लपून बसल्‍याचा आरोप करताना त्‍यांना भारताच्‍या स्‍वाधीन करण्‍याची मागणी दोन दिवसांपूर्वी केली होती. या संदर्भात पाकिस्‍तानचे राष्‍ट्रपती झरदारी यांनी जाहीर केले आहे, की या 20 जणांना भारताच्‍या स्‍वाधीन कोणत्‍याही परिस्थितीत केले जाणार नाही. कारण त्‍यांच्‍या संदर्भातील सर्व पुरावे भारताने अद्यापही पाकला दिलेले नाही. या शिवाय मुंबईवरील हल्‍ल्‍यातील पाकचा हात असल्‍याचे कोणतेही पुरावे भारताने अद्याप पाककडे दिलेले नाहीत. आधी पुरावे द्या मग कारवाई करू असेही त्‍यांनी म्‍हटले आहे. पाकिस्‍तानला हवे असणारे अनेक गुन्‍हेगार भारताकडे आहेत. समझौता एक्‍स्प्रेस स्‍फोटात सहभागी असलेल्‍या कर्नल पुरोहित यांना भारताने पाककडे सोपविल्‍यास भारतात काय प्रतिक्रिया उमटतील त्‍याच पाकिस्‍तानात या 20 जणांना सोपविल्‍यानंतर उमटू शकतात. त्‍यामुळे हे आरोपी आम्‍ही भारताला सोपवू शकत नाही असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:24:25 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[झरदारींचे वक्‍तव्‍य दुर्दैवीः परराष्‍ट्रमंत्री]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/झरदारींचे-वक्‍तव्‍य-दुर्दैवीः-परराष्‍ट्रमंत्री-108120300014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/झरदारींचे-वक्‍तव्‍य-दुर्दैवीः-परराष्‍ट्रमंत्री-108120300014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पाकिस्‍तानने मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवाद्यांना सोपविण्‍यास नकार देऊन दोन्‍ही देशातील शांतिप्रक्रियेला धक्‍का बसविला आहे. यामुळे पाकशी सर्व प्रकारच्‍या चर्चा थांबविल्‍या जाऊ शकतात, झरदारी यांचे हे वक्‍तव्‍य दुर्दैवी असल्‍याचे परराष्‍ट्र मंत्रालयाने ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पाकिस्‍तानने मोस्‍ट वॉन्‍टेड दहशतवाद्यांना सोपविण्‍यास नकार देऊन दोन्‍ही देशातील शांतिप्रक्रियेला धक्‍का बसविला आहे. यामुळे पाकशी सर्व प्रकारच्‍या चर्चा थांबविल्‍या जाऊ शकतात, झरदारी यांचे हे वक्‍तव्‍य दुर्दैवी असल्‍याचे परराष्‍ट्र मंत्रालयाने म्‍हटले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाकिस्‍तानच्‍या सर्वपक्षांची बैठक त्‍यांचे पंतप्रधान मोहम्‍मद अली झरदारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झाली यात सरकारला पूर्ण पाठिंबा जाहीर करण्‍यात आला असून गरज वाटल्‍यास भारताशी युध्‍द करण्‍यासही आम्ही तयार असल्‍याचे म्‍हटले आहे. त्‍यामुळे हा विषय आता गंभीर वळण घेऊ लागला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:23:51 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबई हल्ल्यांमागचे अनुत्तरित प्रश्न]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबई-हल्ल्यांमागचे-अनुत्तरित-प्रश्न-108120300011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबई-हल्ल्यांमागचे-अनुत्तरित-प्रश्न-108120300011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईत झालेल्या हल्ल्याला आता आठवडा उलटत आला आहे. या हल्ल्यांचे घाव मुंबईच नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकांच्या मनावर इतके खोलवर झाले आहेत, की ते भरून यायलाही पुष्कळ काळ जावा लागणार आहे, यात शंका नाही.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/03/images/img1081203011_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#800000'><b>मुंबईत झालेल्या हल्ल्याला आता आठवडा उलटत आला आहे. या हल्ल्यांचे घाव मुंबईच नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकांच्या मनावर इतके खोलवर झाले आहेत, की ते भरून यायलाही पुष्कळ काळ जावा लागणार आहे, यात शंका नाही. मुंबईतील हल्ल्यांचा तपास आता द्रुतगतीने सुरू असला तरी या एकूण घटनेचे असे काही पैलू आहेत, ज्यामागची कारणमीमांसा कळलेली नाही. दहशतवाद्यांचा खात्मा झाला असला तरी ते जाताना आपल्या पुढ्यात अनेक प्रश्न ठेवून गेलेत. </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:15pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:15pt; color:#000000'><b>* </font><font style='font-size:11pt;'></b>मुंबई पोलिसांनी स्पष्ट केल्याप्रमाणे जर फक्त दहाच दहशतवादी मुंबईत दाखल झाले असतील, तर मुख्यमंत्री विलासराव देशमुख </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आणि आबांनी हल्ला झाला त्या दिवशी दहशतवाद्यांची संख्या छातीठोकपणे आधी 40 नंतर 24 का सांगितली? पण दहशतवादी ज्या कुबेर नावेने भारतात अर्थात मुंबईत दाखल झाले त्या नावेत पोलिसांना थंडीपासून रक्षण करणारी एकूण 15  जाकिटे आणि गोधड्या मिळाल्या आहेत. जर दहशतवादी 10 तर मग जाकिटं 15 का? की पाच दहशतवादी आपल्या  साथीदारांना मुंबईपर्यंत सोडून परत आल्या मार्गी परतले? की पोरबंदरवरून गुजरातमध्ये उतरले? की मुंबईतच उतरून पुढच्या  आदेशांची वाट पाहत आहेत का? </font><br/><font  style='font-size:15pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:15pt; color:#000000'><b>* </font><font style='font-size:11pt;'></b>ज्या दिवशी हल्ला झाला त्या दिवशी पोलिसांनी स्पष्ट केले होते, की दहशतवादी दोन नावांनी भारतात दाखल झाले तर 10  जणांसाठी दहशतवाद्यांनी दोन नावा का केल्या असतील? </font><br/><font  style='font-size:15pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:15pt; color:#000000'><b>* </font><font style='font-size:11pt;'></b>याच दिवशी पोलिसांनी आणखी एक स्टेटमेंट दिले होते, दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र आणि दारुगोळा समुद्रात  ओतला, ही माहिती पोलिसांना कोणी दिली? पोलिसांना स्थानिक मच्छीमारांनी ही माहिती दिली तर मग त्यांना ही माहिती कोठून मिळाली? त्यांनी जर प्रत्यक्षात दहशतवाद्यांना असे करताना पाहिले असेल तर मग त्यांनी पोलिसांना याची माहिती का कळवली नाही? आणि जर पोलिसांना माहिती कळवली असेल तर मग पोलिसांनी एक्शन घेण्यासाठी उशीर का केला? एका प्रश्नापासून पुढचा प्रश्न यात तयार होतो आहे. </font><br/><font  style='font-size:15pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:15pt; color:#000000'><b>* </font><font style='font-size:11pt;'></b>त्याचवेळी ताजमधूनही मोठा साठा दहशतवाद्यांकडून हस्तगत करण्यात आला. हा साठा खूप मोठा होता व यात किमान पाच  हजार जणांना ठार करण्याइतका तो होता, असे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीच सांगितले होते. असे असेल तर मग हे  दहशतवादी हातात साठा असतानाही तो न संपवता कमांडोंना का शरण गेले असतील? त्यांना मोठा संहारच करायचा होता तर  तेवढ्या दारूगोळ्यात ते ताज हॉटेलही उडवून देऊ शकले असते. मग त्यांनी तसे का केले नसेल? </font><br/><font  style='font-size:15pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:15pt; color:#000000'><b>* </font><font style='font-size:11pt;'></b>त्याचवेळी आणखी एक महत्त्वाचा पैलू. एवढा मोठा दारूगोळा, शस्त्रसाठा त्यांनी ताजमध्ये हल्ल्यावेळीच नेला असे म्हणता येत  नाही. हा शस्त्रसाठा बाळगत ते गोळीबार करतच हॉटेलमध्ये शिरले असतील असेही म्हणवत नाही. याचा अर्थ त्यांनी आधीच  हॉटेलमध्ये मुक्काम केला होता. त्यांना हॉटेलची जी माहिती होती, त्यावरूनही त्याचा अंदाज लावता येतो. असे असेल तर मग  एवढा शस्त्रसाठा आत नेताना ताजचे सुरक्षा रक्षक काय करत होते? त्यांना जराही संशय आला नाही? </font><br/><font  style='font-size:15pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:15pt; color:#000000'><b>* </font><font style='font-size:11pt;'></b>याच प्रश्नांची आणखी एक बाजू. ताज आणि ओबेरॉयमध्ये दहशतवाद्यांनी व्हिडीओ टेप तयार करून आणि नकाशे मिळवून हा  हल्ला केल्याचे आता पुढे आले आहे. असे असेल तर मग ताजचे नकाशे आणि ते पण अत्यंत चोख शिस्तबद्धरितीने </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांनी तयार कसे केले. त्यांना स्थानिक कर्मचार्‍यांची मदत मिळाली का? कारण कोणत्याही मोठ्या आणि महत्त्वाच्या  हॉटेल्समध्ये छायाचित्र काढण्यापूर्वी किंवा चित्रीकरण करण्यापूर्वी व्यवस्थापनाची परवानगी लागतेच, निदान ताजमध्ये तरी  लागतेच. मग दहशतवाद्यांनी हे काम कसे केले? </font><br/><font  style='font-size:15pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:15pt; color:#000000'><b>* </font><font style='font-size:11pt;'></b>नरीमन हाऊस हे अतिशय दाटीवाटीच्या भागात आहे. येथे दहशतवाद्यांना पळून जाण्याचीही संधी होती. या इमारतीतील दहशतवाद्यांच्या संख्येबाबतही नेमके कधीच कळलेले नाही. त्यामुळे खरोखरच येथून काही दहशतवादी पळून गेले असावेत काय? </font><br/><font  style='font-size:15pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:15pt; color:#000000'><b>* </font><font style='font-size:11pt;'></b>नरीमन हाऊस हे ज्यु धर्माचे ट्रस्टी चालवतात. तेथे शक्यतो ज्यू लोकांनाच ठेवले जाते. असे असेल तर मग मुस्लिमांना तिथे का ठेवण्यात आले असावे? ज्यू आणि मुस्लिमांमध्ये तर कट्टर शत्रूत्व आहे, हे पॅलेस्टाईन प्रकरणावरून लक्षात येतेच आहे. असे असेल तर दोन महिन्यांपासून हे अतिरेकी तेथे कसे रहात होते? </font><br/><font  style='font-size:15pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:15pt; color:#000000'><b>* </font><font style='font-size:11pt;'></b>मुंबईत विविध ठिकाणी स्फोट करण्यात आले. हे स्फोट टाइमबॉंबच्या माध्यमातून करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी कबूल केले आहे, याचाच अर्थ मुंबईत दाखल झाल्या झाल्या दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरुवात केली नसावी? त्यांनी आधी परिस्थितीची पाहणी केली असावी आणि मगच गोळीबार सुरू केला असावा. किंवा त्यांचे इतर साथीदार बॉम्ब ठेवण्याचे काम करत असतील. असे असेल तर मग त्यांचे इतर साथीदार याच काळात इतरत्र पसार झाले असल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळतो. </font><br/><font  style='font-size:15pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:15pt; color:#000000'><b>* </font><font style='font-size:11pt;'></b>पोलिसांनी स्पष्ट केल्याप्रमाणे जर दहशतवाद्यांनी मुंबईत पाय ठेवल्या ठेवल्या गोळीबार सुरू केला तर मग टाइम बॉम्ब कुणी लावला? दहशतवादी दाखल होण्यापूर्वीच त्यांच्या स्थानिक साथीदारांनी हे बॉम्ब लावले असावेत का? या गटांशी कराचीहून आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध होता की नव्हता? असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. असे असेल तर मग, मग मुंबई अजूनही सुरक्षित नाही असेच म्हणावे लागेल कारण ते बॉम्बं पेरणारे दहशतवाद्यांचे साथीदार मोकळे फिरताहेत.</font><br/><font  style='font-size:15pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:15pt; color:#000000'><b>* </font><font style='font-size:11pt;'></b>मुंबईतील विविध जागांवर हल्ले झालेत ते पण दहशतवाद्यांचे हल्ले हे माहीत असताना एनएसजी कमांडोंना उशिरा बोलावणे का धाडले? कमांडोंनाही मुंबईत यायला बराच वेळ लागला. यामागची कारणे काय? </font><br/><font  style='font-size:15pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:15pt; color:#000000'><b>* </font><font style='font-size:11pt;'></b>या हल्ल्यात अनेकांचा जीव गेला आहे, यात डॉक्टर, पोलिस, ताजचे कर्मचारी, एनएसजी कमांडोसह अनेकांचा समावेश आहे, यात आणखी एक नाव आहे ते एका महिला पत्रकाराचे. या महिला पत्रकाराचा मृत्यू झाला तो हॉटेल ताजमध्ये. तिच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर मात्र त्याला रायगडचे नेटवर्क मिळत होते. हे कसे काय? की दहशतवादी तिचा मोबाईल घेऊन रायगडमार्गे पळाले?</font><br/><font  style='font-size:15pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:15pt; color:#000000'><b>* </font><font style='font-size:11pt;'></b>सीएसटीवर हल्ला करणार्‍या ज्या दहशतवाद्याचा फोटो सर्वत्र प्रसिद्ध झाला त्या दहशतवाद्याच्या हातात लाल धागा दिसतो. हा धागा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बांधण्यात आला असावा काय? किंवा मग दहशतवादी गेल्या काही  दिवसांपासून भारतात सुरू असलेल्या घडामोडींशी परिचित होते, आणि त्यांनी हिंदू दहशतवादी भासवण्याचा प्रयत्न केला असेल का? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अटक करण्यात आलेल्या कसाबने आता आपले तोंड उघडले असले तरी अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहेत. या प्रश्नांच्या गराड्यातच सध्या मुंबईवर झालेल्या हल्ल्याचा तपास केंद्रीत आहे. लवकरात लवकर या सगळ्याचा उलगडा व्हावा हीच अपेक्षा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:23:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[....कितने आदमी थे?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-कितने-आदमी-थे-108120200028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-कितने-आदमी-थे-108120200028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यासाठी कराचीहून 17 दहशतवादी अल-हुसैनी नावाच्‍या जहाजातून निघाले होते. त्‍यापैकी ताज, ओबेरॉय व नरीमन हाऊसमध्‍ये झालेल्‍या ऑपरेशनमध्‍ये नऊ जण ठार झाले तर एकास जीवंत अटक करण्‍यात आली होती.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यासाठी कराचीहून 17 दहशतवादी अल-हुसैनी नावाच्‍या जहाजातून निघाले होते. त्‍यापैकी ताज, ओबेरॉय व नरीमन हाऊसमध्‍ये झालेल्‍या ऑपरेशनमध्‍ये नऊ जण ठार झाले तर एकास जीवंत अटक करण्‍यात आली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सेना दल आणि पोलिसांनीही या हल्‍ल्‍यात केवळ दहा दहशतवादी असल्‍याचे सांगितले. मात्र अटक केलेला दहशतवादी अजमल कसाब याने आम्‍ही 17 जण आले असल्‍याचे सांगितल्‍याने शंका वाढली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्‍यान, गुजरातमधील अहमदाबाद दहशतवाद्यांच्‍या हीटलिस्‍टवर असून राज्‍य सरकारने सतर्क राहण्‍याचा इशारा गुप्‍तचर विभागाने दिला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:22:31 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दहशतवाद्यांचे मुंबईतील ऑपरेशन 'बालकोट']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांचे-मुंबईतील-ऑपरेशन-बालकोट-108120200024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांचे-मुंबईतील-ऑपरेशन-बालकोट-108120200024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईवर हल्‍ला करण्‍यापूर्वी दहशतवाद्यांनी सलग तीन-चार महिने मुंबई शहराची आणि गेट वे ऑफ इंडियाच्‍या परिसरातील रस्‍त्यांची माहिती घेतली. त्‍यासाठी शहराचा व्‍हीडिओ देखिल काढल्‍याची माहिती समोर आली आहे. या कारवाईस दहशतवाद्यांनी 'ऑपरेशन बालकोट'  असे नाव ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर हल्‍ला करण्‍यापूर्वी दहशतवाद्यांनी सलग तीन-चार महिने मुंबई शहराची आणि गेट वे ऑफ इंडियाच्‍या परिसरातील रस्‍त्यांची माहिती घेतली. त्‍यासाठी शहराचा व्‍हीडिओ देखिल काढल्‍याची माहिती समोर आली आहे. या कारवाईस दहशतवाद्यांनी 'ऑपरेशन बालकोट'  असे नाव दिल्‍याची माहिती </font><font style='font-size:11pt;'>अजमल कसाब याने द</font><font style='font-size:11pt;'>िली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई हल्‍ल्‍यात अटक केलेल्‍या दहशतवाद्याकडून आता अनेक धक्‍कादायक माहिती समोर येत आहे. दहशतवाद्यांनी शहरावर हल्‍ला करण्‍यापूर्वी शहराचा व्‍हीडिओ काढल्‍याची कबुली अटक केलेल्‍या अजमल कसाब या अतिरेक्‍याने दिली आहे. मुख्‍यतः रेस्‍टारंट, हॉस्पिटल, आणि हॉटेल्‍स यांना टार्गेट करून अधिकाधिक लोकांना ओलीस ठेवण्‍याचा अतिरेक्‍यांचा डाव होता. त्‍यापूर्वी त्‍यांच्‍यापैकी एका गटाने शहराचा दोन वेळा व्‍हीडिओ काढला. तर दुस-या गटाने प्रत्‍यक्ष हल्‍ला केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांनी मोबाईलसाठीचे सीमकार्ड कोलकाता आणि दिल्‍लीतून खरेदी केले. हल्‍ला केल्‍यानंतर अधिकाधिक लोकांना ठार करणे हा त्‍यांचा उद्देश होता. त्‍यांना दुस-या गटाकडून सोडवून नेण्‍याचीही योजना होती मात्र त्‍यांच्‍या प्रमुखांनी तसे न करता त्‍यांना मरण्‍यासाठी सोडून दिल्‍याचेही त्‍याने सांगितले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:21:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[संयुक्‍त तपासणी समितीचा पाकिस्‍तानचा प्रस्‍ताव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/संयुक्‍त-तपासणी-समितीचा-पाकिस्‍तानचा-प्रस्‍ताव-108120200023_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/संयुक्‍त-तपासणी-समितीचा-पाकिस्‍तानचा-प्रस्‍ताव-108120200023_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दहशतवाद ही केवळ भारताचीच नव्‍हे तर पाकिस्‍तानचीही डोकेदुखी आहे. दोन्‍ही देशांनी या अडचणीचा एक‍त्र येऊन सामना करण्‍याची गरज आहे. हल्‍ल्‍याचा तपास करण्‍यासाठी भारत आणि पाकिस्‍तानच्‍या अधिका-यांची संयुक्‍त तपासणी समिती बनविण्‍यासही आम्‍ही तयार आहोत, ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0812/02/images/img1081202023_1_1.jpg' Alt='kureshi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद ही केवळ भारताचीच नव्‍हे तर पाकिस्‍तानचीही डोकेदुखी आहे. दोन्‍ही देशांनी या अडचणीचा एक‍त्र येऊन सामना करण्‍याची गरज आहे. हल्‍ल्‍याचा तपास करण्‍यासाठी भारत आणि पाकिस्‍तानच्‍या अधिका-यांची संयुक्‍त तपासणी समिती बनविण्‍यासही आम्‍ही तयार आहोत, असा प्रस्‍ताव पाकिस्‍तानचे परराष्‍ट्र व्‍यवहार मंत्री हमीद कुरैशी यांनी दिला आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताने काल आपल्‍याला हव्‍या असलेल्‍या मोस्‍ट वॉन्‍टेड 20 लोकांची यादी पाकिस्‍तानला दिली असून त्‍यासंदर्भात आठ दिवसांत खुलासा करण्‍याची मागणी केली आहे. तर अमेरिकेसह अनेक देशांनी पाकिस्‍तानवर शरसंधान साधून तपासात भारताला सहकार्य करण्‍याचा दबाव आणण्‍याने पाकिस्‍तानने आता मवाळ भूमिका घेत भारतासमोर संयुक्‍त तपासणी समितीची स्‍थापना करण्‍याचा प्रस्‍ताव ठेवला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कुरैशी म्‍हणाले, की पाकिस्‍तानला भारताशी चांगले संबंध हवे आहेत. भारताशी सुरू असलेली शांती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्‍याची आमची इच्‍छा आहे. सध्‍याच्‍या अस्थिरतेच्‍या परिस्थितीत एकमेकांवर आरोप-प्रत्‍यारोप करण्‍याची ही वेळ नाही. त्‍यामुळे दोन्‍ही देशांनी एकत्र येऊन दहशतवादाचा मुकाबला करण्‍याची गरज आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:21:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['कमीने'ची टीम बचावली...]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-कमीने-ची-टीम-बचावली-108120100019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-कमीने-ची-टीम-बचावली-108120100019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मायानगरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रूपेरी दुनियेतील कलाकार आपाआपल्या कामात शहराच्या विविध ठिकाणी शूटींगच्या कामात व्यस्त होते. तसेच दिग्दर्शक विशाल भारतद्वाज त्याचा चित्रपट 'कमीने'च्या शूटींगची तयारी करत होते]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मायानगरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रूपेरी दुनियेतील कलाकार आपाआपल्या कामात शहराच्या विविध ठिकाणी शूटींगच्या कामात व्यस्त होते. तसेच दिग्दर्शक विशाल भारतद्वाज त्याचा चित्रपट 'कमीने'च्या शूटींगची तयारी करत होते. दहशतवादी हल्ल्यात कमीनेची टीम बालंबाल बचावल्याचे वृत्त आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शूटींगच्या केलेल्या नियोजनानुसार बुधवारी मुंबईतील हार्निमन सर्किलवर ठिक रात्री साडे दहाला शूटींग करण्यात येणार होती. मात्र, अचानक शूटींगच्या आधी दहशतवाद्यांनी तेथे हल्ला चढविला. शूटींगसाठी शहीद कपूर आणि प्रियंका चोप्रा येणार होते. शूटींगसुरू होण्यापूर्वीच पोलीस ठिकाणावर पोहचले आणि पॅकअप करायला सांगून तेथून सगळ्यांना घरी जाण्यास सांगितले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:19:54 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दहशतवाद्यांचा ताज उडविण्याचा कट नव्हता- एनएसजी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांचा-ताज-उडविण्याचा-कट-नव्हता-एनएसजी-108120100001_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांचा-ताज-उडविण्याचा-कट-नव्हता-एनएसजी-108120100001_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- मुंबईतील ताजमहल या पंचतारांकीत हॉटेलवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भ्याड असून त्यांचा ताज उडविण्याचा कट नव्हता. कारण, त्यांच्याकडे पुरेशा दारूगोळा नव्हता, असे खुलासा राष्‍ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) महासंचालक जे. के. दत्त यांनी केला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईतील ताजमहल या पंचतारांकीत हॉटेलवर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला भ्याड असून त्यांचा ताज उडविण्याचा कट नव्हता. कारण, त्यांच्याकडे पुरेशा दारूगोळा नव्हता, असे खुलासा राष्‍ट्रीय सुरक्षा दलाचे (एनएसजी) महासंचालक जे. के. दत्त यांनी केला.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऑपरेशन सायक्लोनच्या यशस्वी झाल्यानंतर एनएसजी पथक दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर दत्त यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत संपूर्ण कारवाई, कमांडोंची कामगिरी आणि दहशतवाद्यांचे मनसुबे याबद्दल सविस्तर माहिती दिली. पाकिस्तानातील मॅरिएटप्रमाणे ताज उडवून लावण्याचा दहशतवाद्यांचा इरादा होता, या चर्चेचे त्यांनी खंडन केले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:19:39 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:50:02 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दिल्ली विमानतळ उडविण्याची धमकी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दिल्ली-विमानतळ-उडविण्याची-धमकी-108113000040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दिल्ली-विमानतळ-उडविण्याची-धमकी-108113000040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- दहशतवाद्यांनी राजधानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याचा ई-मेल पोलिसांना पाठविल्यामुळे आज त्यांची चांगलीच धावपळ उडाली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांनी राजधानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याचा ई-मेल पोलिसांना पाठविल्यामुळे आज त्यांची चांगलीच धावपळ उडाली. हा ईमेल मिळाल्यानंतर तत्काळ विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गुजरातहून हा ईमेल आल्याचे विमानतळ अधिकार्‍यांनी सांगितले. मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर ही सुरक्षा अधिकच कडक करण्यात आली असून विमानतळापासून पाचशे मीटरच्या परिसरात पार्किंग व जमावबंदीस मनाई करण्यात आली आहे. </font><br/> </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:19:32 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मेट्रो सिटीत एनएसजी दल स्थापणार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मेट्रो-सिटीत-एनएसजी-दल-स्थापणार-108113000038_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मेट्रो-सिटीत-एनएसजी-दल-स्थापणार-108113000038_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- मुंबईतील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातील चार महानगरांमध्ये नॅशनल सेक्यूरीटी गार्डचे (एनएसजी) दल स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेतला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईतील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशातील चार महानगरांमध्ये नॅशनल सेक्यूरीटी गार्डचे (एनएसजी) दल स्थापन करण्याचा निर्णय पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेतला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तसेच, समुद्री आणि हवाई मार्गाच्या सुरक्षेतही वाढ करण्यात येणार आहे. तर दहशतवादी कारवायांच्या तपासासाठी सेंट्रल फेडरल एजन्सीही स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. विशेष केंद्रीय संस्था स्थापण्याचाही विचार सुरू आहे.  </font><br/> </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:19:20 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबई हल्ल्याप्रकरणी एफबीआय मदत करणार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबई-हल्ल्याप्रकरणी-एफबीआय-मदत-करणार-108113000037_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबई-हल्ल्याप्रकरणी-एफबीआय-मदत-करणार-108113000037_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वॉशिंग्टन - दक्षिण मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआय मदत करणार असून त्यांचे एक पथक भारतात दाखल झाले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दक्षिण मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआय मदत करणार असून त्यांचे एक पथक भारतात दाखल झाले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईतील घडामोडींवर एफबीआय सातत्याने लक्ष ठेऊन असल्याचे एफबीआयचे प्रवक्ते रिचर्ड कोल्को यांनी सांगितले. अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी मुंबई हल्ल्याचा तीव्र निषेध करून भारताला तपासात संपूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्याचा परिणाम म्हणून,  एफबीआयचे एक पथक मुंबईत दाखल झाले असून लवकरच दुसरे पथक भारतात येणार आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:19:04 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पुन्हा विश्वास निर्माण करणार- पवार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/पुन्हा-विश्वास-निर्माण-करणार-पवार-108113000029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/पुन्हा-विश्वास-निर्माण-करणार-पवार-108113000029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- मुंबईत झालेल्या हल्ल्यांनंतर आता नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत झालेल्या हल्ल्यांनंतर आता नागरिकांच्या मनात पुन्हा एकदा विश्वास निर्माण करण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवादी हल्ले हे देशासाठी दुर्देवी असुन, नागरिकांच्या मनात सरकारविषयी असंतोष निर्माण झाल्याचे पवार यांनी कबूल केले. सरकारने तत्परतेने कारवाई करत दहशतवाद्यांचे मनसुबे धुळीस मिसळले असुन, आता नागरिकांच्या मनात सरकारविषयी पुन्हा विश्वास निर्माण करण्याचे प्रयत्न सरकारने सुरू केल्याचे ते म्हणाले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:18:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आता राजीनामे देऊन काय?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आता-राजीनामे-देऊन-काय-108113000024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आता-राजीनामे-देऊन-काय-108113000024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देशाच्‍या आर्थिक राजधानीवर एवढा मोठा हल्‍ला केला जातो. त्‍यासाठी सहा-सहा महिने आधी तयारी केली जाते. 750 किलो दारूगोळा समुद्र मार्गे मुंबईत उतरविला जातो आणि बोटावर मोजण्‍याइतके दहशतवादी आख्‍ख्‍या जगाला खिळवून ठेवतात. हे केवळ आपल्‍या संरक्षण यंत्रणा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/30/images/img1081130024_1_1.jpg' Alt='shivraj patil' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईसह संपूर्ण देशाच्‍या सुरक्षा व्‍यवस्‍थेच्‍या चिंधड्या उडवत सर्वांना 60 तास बंदुकीच्‍या टोकावर खेळविणा-या भ्‍याड दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर आता केंद्र सरकारला आपल्‍या चुका लक्षात येत आहेत. आणि म्‍हणूनच आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण चुकांची डागडुजी करण्‍याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्‍न सुरू झाला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->सुमारे 200 लोकांचे बळी आणि 40 अब्‍ज रुपयांचे नुकसान करून घेतल्‍यानंतर सरकारला आता जाग आली हे आमच्‍या देशातील सव्‍वाकोटी नागरिकांचे अहोभाग्‍य म्‍हटले पाहिजे. 
<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाच्‍या आर्थिक राजधानीवर एवढा मोठा हल्‍ला केला जातो. त्‍यासाठी सहा-सहा महिने आधी तयारी केली जाते. 750 किलो दारूगोळा समुद्र मार्गे मुंबईत उतरविला जातो आणि बोटावर मोजण्‍याइतके दहशतवादी आख्‍ख्‍या जगाला खिळवून ठेवतात. हे केवळ आपल्‍या संरक्षण यंत्रणा आणि गुप्‍तचर यंत्रणेचेच अपयश नाही तर आमच्‍या अब्रुची लक्‍तरे जगाच्‍या वेशीवर टांगणारी घटना आहे. त्‍यामुळे सुमारे 200 लोकांचे बळी आणि 40 अब्‍ज रुपयांचे नुकसान करून घेतल्‍यानंतर सरकारला आता जाग आली हे आमच्‍या देशातील सव्‍वाकोटी नागरिकांचे अहोभाग्‍य म्‍हटले पाहिजे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आधीच मंदीच्‍या काळातून जात असलेल्‍या भारतीय अर्थव्‍यवस्‍थेला खिंडार पाडण्‍याचा आणि जगाच्‍या नजरेत भारताची असुरक्षित राष्‍ट्र म्‍हणून प्रतिमा निर्माण करण्‍याचा दहशतवाद्यांचा डाव मात्र यशस्‍वी ठरला आहे. इतकी मोठी हानी सहन करून घेतल्‍यानंतर सरकारमधील मुर्दाड गृहमंत्र्यांना अखेर साडेचार वर्षांनंतर मंत्र्याला एक नैतिक ज‍बाबदारीही असते हे लक्षात आल्‍याने त्‍यांनी नैतिक जबाबदारीच्‍या आधारे राजीनामा देऊन आमच्‍यावर थोर उपकार केले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्‍यांच्‍या राजीनाम्यानंतर आता दिल्‍लीत राजीनामा देणा-यांची लाईन लागली आहे. यात सुरक्षा सल्‍लागार एम.के.नारायणन, गृहसचिव एल.एम.कुमावत, आयबीचे संचालक आणि अनेक अधिका-यांचेही राजीनामे घेतले जाण्‍याची शक्‍यता आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विरोधकांना उत्तर देण्‍यासाठी आणि पंतप्रधानांची खुर्ची शाबुत ठेवण्‍यासाठी 'ताज'मधील बळींनंतर आता हे बळी दिले जाऊ लागले आहेत. या हल्‍ल्‍याला उत्तर देण्‍यासाठी केवळ राजीनामा घेऊन आणि फेरबदल करून थांबणार नाही तर सरकारकडून आणखीही काही पावले उचलली जाण्‍याची अपेक्षा सर्वसामान्‍यांना आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या हल्‍ल्‍यानंतर आता केवळ अधिकारी आणि प्रशासकांचे राजीनामे घेऊन चालणार नाही तर संरक्षण आणि गुप्‍तचर यंत्रणा अधिक बळकट करण्‍याची आणि फेडरल एजन्‍सीची स्‍थापन करण्‍याची आवश्‍यकता आहे. यासोबतच राज्‍यांच्‍या काही अधिकारांमध्‍ये कपात करून एनएसजीच्‍या धर्तीवर राज्यांसाठीही दहशतवादाशी मुकाबला करण्‍यासाठी खास कमांडो पथक उभे करण्‍याचीही आवश्‍यकता आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानचा हात असल्‍याचे पक्‍के पुरावे समोर आले असल्‍याचे जाहीर केल्‍यानंतर ज्‍या पध्‍दतीने पाकड्यांनी भारताविरोधी अभियान उघडले आहे. त्‍यावरून आता तरी भारताने दहशतवादाविरोधात कठोर धोरण घेण्‍याची आवश्‍यकता आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--begin inline--><!--@@StartLeftBlock@@--><p class="innerBlock_Left"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->दोनशे लोकांचे बळी आणि इतका मोठा हल्‍ला सहन केल्‍यानंतर जर केवळ राजकारण आणि राजकीय फायदा याचाच विचार केला जाणार असेल तर या देशातील लोकशाही हा अभिशाप ठरल्‍याचीच भावना सर्वसामान्‍यांची होईल यात वादच नाही. हे असे किती दिवस चालणार.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndLeftBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>पाकिस्‍तानवर हल्‍ल्‍यात सहभागाचा आरोप होताच भारतीय सीमेवर पाक सैनिकांनी केलेला गोळीबार, भारताला पाक विरोधी वक्‍तव्‍य न करण्‍याचा अन्‍यथा भारतीय सिमेचे उल्‍लंघन करण्‍याची दिलेली धमकी आणि सीमेवर चालविलेल्‍या सैनिकी हालचाली यामुळे ही बाब अधिकच गंभीरतेने घेण्‍याची गरज निर्माण झाली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्‍या 60 वर्षांपासून भारताला कोणत्‍या ना कोणत्‍या पध्‍दतीने पाकिस्‍तानच्‍या या कारवायांचा सामना करावा लागतो आहे. गेल्‍या 15 वर्षांत दहशतवादाच्‍या नावाखाली त्‍यात अधिकच वाढ झाली आहे. रोज देशात नवनवीन ठिकाणी होणारे स्‍फोट, हल्‍ले यामुळे भारतीय जनता आता त्रासली असून दहशतवादाचा कायम स्‍वरूपी नायनाट करण्‍यासाठी पाकच्‍या हद्दी घुसून दहशतवाद्यांची ठिकाणे नष्‍ट करण्‍याची मागणी जनतेकडून केली जात आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>दुर्दैवी राजकार</font><font style=' color:#000000;'>ण</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशावर झालेल्‍या आजवरच्‍या मोठ्या हल्‍ल्‍यात विरोधी पक्षांनीही सरकारच्‍या पाठीशी खंबीर उभे राहण्‍याची अपेक्षा असताना भाजपकडून दुर्दैवाने गलीच्‍छ राजकारण्‍ा होत आहे. पंतप्रधानांनी बोलावलेल्‍या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधान बनण्‍याची स्‍वप्‍ने पाहणारे लालकृष्‍ण अडवाणी अनुपस्थित राहिले. या महत्‍वाच्‍या विषयावर चर्चेपेक्षा पक्षाचा निवडणूक प्रचार त्‍यांना महत्‍वाचा वाटला यावरून या देशातील राजकारण्‍यांना देशाची किती काळजी आहे हे स्‍पष्‍ट होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दोनशे लोकांचे बळी आणि इतका मोठा हल्‍ला सहन केल्‍यानंतर जर केवळ राजकारण आणि राजकीय फायदा याचाच विचार केला जाणार असेल तर या देशातील लोकशाही हा अभिशाप ठरल्‍याचीच भावना सर्वसामान्‍यांची होईल यात वादच नाही. हे असे किती दिवस चालणार. ज्‍या फेडरल एजन्‍सीची मागणी काही दिवसांपूर्वी भाजप करीत होता. ती स्‍थापन करण्‍यासाठी आता केंद्र प्रयत्‍न करीत असताना केवळ विरोधाला विरोध म्‍हणून आणि सर्वच गोष्‍टींचे श्रेय कॉंग्रेसला मिळू नये म्‍हणून भाजप एजन्‍सीपूर्वी पोटा लागू करण्‍याची मागणी करीत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सत्तेत असताना ज्‍या गोष्‍टी करण्‍याचा भाजपने प्रयत्‍न केला त्‍यांना त्‍यावेळच्‍या विरोधक कॉंग्रेसने विरोध केला. आता कॉंग्रेस त्‍याच गोष्‍टी करायचा विचार करतेय तर भाजपचा त्‍याला विरोध आहे. हे अतिशय दुःखद आणि सर्वसामान्‍य माणसाला मतदानापासून दूर नेणारे आहे. याच शंकाच नाही. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:18:36 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>विकास शिरपूरकर</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रा.सु.सल्‍लागार नारायणन् यांचा राजीनामा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/रा-सु-सल्‍लागार-नारायणन्-यांचा-राजीनामा-108113000014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/रा-सु-सल्‍लागार-नारायणन्-यांचा-राजीनामा-108113000014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईतील हल्‍ल्‍यानंतर दिल्‍लीतील हालचाली तीव्र झाल्‍या असून गृह‍मंत्री शिवराज पाटील यांच्‍या राजीनाम्‍यानंतर राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागार एम.के.नारायणन् यांनीही आपला राजीनामा पंतप्रधानांकडे सोपविला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईतील हल्‍ल्‍यानंतर दिल्‍लीतील हालचाली तीव्र झाल्‍या असून गृह‍मंत्री शिवराज पाटील यांच्‍या राजीनाम्‍यानंतर राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागार एम.के.नारायणन् यांनीही आपला राजीनामा पंतप्रधानांकडे सोपविला आहे. पंतप्रधान कार्यालयाने मात्र तो अद्याप मंजूर झाला नसल्‍याचे जाहीर केले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एम.के.नारायणन हे पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार म्‍हणून गेल्‍या साडेचार वर्षांपासून कार्यरत होते. सुरक्षा यंत्रणेच्‍या अपयशाची नैतिक जबाबदारी स्‍वीकारून त्‍यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्‍यान, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्‍या काळात राष्‍ट्रीय सुरक्षा सल्‍लागार पदी असलेले ब्रिजेश मिश्रा यांना पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी भेटीसाठी बोलावल्‍याने या जागी त्‍यांची निवड होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्‍यान, नारायणन यांचा राजीनामा अद्याप स्‍वीकारला गेला नसल्‍याचे पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्‍यात आले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:18:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पाक लागला युद्ध तयारीला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/पाक-लागला-युद्ध-तयारीला-108113000013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/पाक-लागला-युद्ध-तयारीला-108113000013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हाल्यानंतर भारत आणि पाक या उभय देशांच्या संबंधांमध्ये आता मिठाचा खडा पडला असून, या धास्तीने पाकने अफगाण सीमेवर तैनात केलेले आपले सैन्य भारतीय सीमेवर हालवण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी ह</font><font style='font-size:11pt;'>ाल्ल्या</font><font style='font-size:11pt;'>ंनंतर भारत आणि पाक या उभय देशांच्या संबंधांमध्ये आता मिठाचा खडा पडला असून, या धास्तीने पाकने अफगाण सीमेवर तैनात केलेले आपले सैन्य भारतीय सीमेवर हालवण्याचा हालचाली सुरू केल्या आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे सैन्य म्हणजे तालिबानी लडाकू असल्याचे मत भारतीय सुरक्षातज्ज्ञांनी व्यक्त केले असून, भारत सरकारने वेळीच यावर निर्णय न घेतल्यास भारतीय सीमा कायमच्या अशांत होण्याची भीती या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत झालेल्या स्फोटांमध्ये पाकचा हात असल्याचे पुरावे मिळाल्यानंतर भारत सरकारने उघड उघड पाकविरोधात नाराजी व्यक्त केल्याने पाक सरकारने धास्तीने हा निर्णय घेतला असून, पाकसरकारमध्ये बेचैनी असल्याचे म्हटले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:17:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[तीन दिवसात किमान तिनशे वेळा रडलीः लतादीदी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/तीन-दिवसात-किमान-तिनशे-वेळा-रडलीः-लतादीदी-108113000012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/तीन-दिवसात-किमान-तिनशे-वेळा-रडलीः-लतादीदी-108113000012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यांनी स्वरसाम्रज्ञी लता मंगेशकर यांना प्रचंड हादरा बसला असून या घटनेने मुंबईचा आत्‍मा हळहळल्‍याचे सांगत तिन दिवसात त्‍या किमान 300 वेळा रडल्‍याचे त्‍यांनी सांगितले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/30/images/img1081130012_1_1.jpg' Alt='lata mangeshkar' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यांनी स्वरसाम्रज्ञी लता मंगेशकर यांना प्रचंड हादरा बसला असून या घटनेने मुंबईचा आत्‍मा हळहळल्‍याचे सांगत तिन दिवसात त्‍या किमान 300 वेळा रडल्‍याचे त्‍यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गोड गळ्यासह हळव्‍या मनाच्‍याही असलेल्‍या लता दीदींनी गेल्‍या तीन दिवसांपासून आपली अन्‍नपाण्‍यावरील वासनाच उडाल्‍याचे सांगून सतत तीन दिवसांपासून आपण टीव्‍ही पाहत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या घटनेने मी प्रचंड व्‍याकुळ झाली असून देशवासीयांच्‍या दुःखाने माझं काळीज तुटत असल्‍याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:16:30 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मी राजीनामा देणार नाही- आबा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मी-राजीनामा-देणार-नाही-आबा-108113000011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मी-राजीनामा-देणार-नाही-आबा-108113000011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- देशावर आणि मुंबईवर संकट आले असून, आपण आपले पद सोडणार नसल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>देशावर आणि मुंबईवर संकट आले असून, आपण आपले पद सोडणार नसल्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केले आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत झालेल्या स्फोटांनंतर केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, यानंतर आर आर पाटील यांच्या राजीनाम्याचीही जोरदार मागणी होत आहे. परंतु आज आबांनी आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:15:16 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[हल्‍ल्‍यानंतर पंतप्रधानांच्‍या टीममध्‍ये फेरबदल?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/हल्‍ल्‍यानंतर-पंतप्रधानांच्‍या-टीममध्‍ये-फेरबदल-108113000009_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/हल्‍ल्‍यानंतर-पंतप्रधानांच्‍या-टीममध्‍ये-फेरबदल-108113000009_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दहशतवाद्यांनी मुंबईत 60 तास धुडगूस घातल्‍यानंतर जगभर देशाची झालेली नाचक्की आणि सुरक्षा यंत्रणेवर उठलेले प्रश्‍न यामुळे जेरीस आलेल्‍या पंतप्रधानांना आता जवळपास सर्वच मंत्रालयांमध्‍ये मोठे फेरबदल करावे लागणार असून गृहमंत्री शिवराज पाटील यांच्‍या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांनी मुंबईत 60 तास धुडगूस घातल्‍यानंतर जगभर देशाची झालेली नाचक्की आणि सुरक्षा यंत्रणेवर उठलेले प्रश्‍न यामुळे जेरीस आलेल्‍या पंतप्रधानांना आता जवळपास सर्वच मंत्रालयांमध्‍ये मोठे फेरबदल करावे लागणार असून गृहमंत्री शिवराज पाटील यांच्‍या राजीनाम्यानंतर आणि पी.चिदंबरम हे नवीन गृहमंत्री नियुक्‍तीनंतर आणखीही काही मंत्री व गृहसचिवालय, सुरक्षा यंत्रणा व पोलीस दलातील अधिकारी स्‍तरावर फेरबदल होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रविवारच्‍या सकाळपासूनच या नाट्यमय घडामोडींना वेग आला असून त्‍याअंतर्गत गृहमंत्र्यांचा राजीनामा. तत्‍काळ नवीन गृहमंत्र्यांची नियुक्‍ती आणि माजी राष्‍ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रिजेश मिश्रा यांची पंतप्रधानांशी झालेल्‍या भेटीनंतर त्‍यांची पुन्‍हा या पदावर नियुक्‍ती होण्‍याची शक्‍यता आहे. यामुळे एम.के.नारायणन यांची हकालपट्टी  होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. गृह सचिव गुप्‍तचर यंत्रणांच्‍या अधिका-यांच्‍या बदल्‍या यावरही आता गाज पडण्‍याची शक्‍यता आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:14:16 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['आता पाकिस्तानवर हल्ला करा']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-आता-पाकिस्तानवर-हल्ला-करा-108113000008_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-आता-पाकिस्तानवर-हल्ला-करा-108113000008_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पाक विरोधात केंद्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी देशात जोर धरत आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पाक विरोधात केंद्र सरकारने कारवाई करावी अशी मागणी देशात जोर धरत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत झालेल्या हल्ल्यांमध्ये पाकचा हात असल्याचे पुरावे सरकारला मिळाले असून, केंद्र आणि राज्य सरकारने याला दुजोरा दिला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ताजमध्ये जखमी झालेल्या एका दहशतवाद्याने यात पाकमधील लष्कर ए तैय्यबाचा हात असल्याचे कबूल केले असून, यानंतर भारत सरकारने पाककडे नाराजी व्यक्त केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशात झालेल्या हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारत सरकारी अधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले असले तरी आता याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉग्रेस सरकारने पाकविरोधात कोणताही निर्णय घेतला तर त्याला आपण पाठिंबा देऊ असे भारतीय जनता पार्टीन जाहीर केले असून, सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यास आपण तयार असल्याचे म्हटले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:13:16 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['कॉग्रेसने निर्णय घ्यावा भाजप पाठीशी']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-कॉग्रेसने-निर्णय-घ्यावा-भाजप-पाठीशी-108113000006_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-कॉग्रेसने-निर्णय-घ्यावा-भाजप-पाठीशी-108113000006_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून, या प्रकरणी पक्षाला कोणतेही राजकारण करायचे नसून, भारताने पाकविरोधात कोणताही निर्णय घेतला तरी भाजपचा सरकार आणि कॉग्रेसला पाठिंबाच असल्याचे आज भाजपने ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेतली असून, या प्रकरणी पक्षाला कोणतेही राजकारण करायचे नसून, भारताने पाकविरोधात कोणताही निर्णय घेतला तरी भाजपचा सरकार आणि कॉग्रेसला पाठिंबाच असल्याचे आज भाजपने स्पष्ट केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत झालेला हल्ला हा भरतावर झालेला हल्ला असून, आज आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांनी पाकविरोधात कारवाई करण्यासाठी भारताला पाठिंबा देण्याचे संकेत दिले असतानाही कॉग्रेस सरकार मात्र  स्वस्थ बसले असून, त्यांनी पाक विरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यास भाजप या प्रश्नी सरकारला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे भाजप प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत झालेल्या हल्ल्यांनंतर सरकारने एनएसजी पथक पाठवण्यासाठी उशीराने निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:13:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आता आबांचा नंबर?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आता-आबांचा-नंबर-108113000005_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आता-आबांचा-नंबर-108113000005_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांनी आज मुंबईत झालेल्या हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांनी आज मुंबईत झालेल्या हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिल्यानंतर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांच्या राजीनाम्याची मागणीही होत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय जनता पार्टीने या प्रकरणी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले असून, हे प्रकरण विलासरावांवरही शेकणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मोठ्या शहरात छोट्या घटनात तर घडतच असतात असे वक्तव्य आबांनी केल्यानंतर पक्षातील वरिष्ठांनी त्यांची कानउघाडणी केल्याची चर्चा असून, भारतीय जनता पार्टीने आता आबांचे काय असा प्रश्नही केला आहे. आबांनीही या हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली  आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:12:14 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अखेर शिवराज पाटलांची खुर्ची गेली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/अखेर-शिवराज-पाटलांची-खुर्ची-गेली-108113000003_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/अखेर-शिवराज-पाटलांची-खुर्ची-गेली-108113000003_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[सातत्‍यपूर्ण अपयशामुळे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी अखेर राजीनामा दिला आहे. देशभरात गेल्‍या अनेक दिवसांपासून होत असलेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यांमुळे गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरत असल्‍याचा आरोप वारंवार केला जात होता. त्‍या पार्श्‍वभूमीवर शिवराज ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/30/images/img1081130003_1_2.jpg' Alt='shivraj patil' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->   <font  style='font-size:11pt; color:#000000'>सातत्‍यपूर्ण अपयशामुळे केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी अखेर राजीनामा दिला आहे. देशभरात गेल्‍या अनेक दिवसांपासून होत असलेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यांमुळे गृहमंत्रालय सपशेल अपयशी ठरत असल्‍याचा आरोप वारंवार केला जात होता. त्‍या पार्श्‍वभूमीवर शिवराज यांच्‍या राजीनाम्याचीही मागणी केली जात होती.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शनिवारी कॉंग्रेस कार्यकारी समितीच्‍या बैठकीतही शिवराज यांच्‍यावर पक्षाच्‍या सदस्‍यांकडूनच टीका झाली होती त्‍यावेळी शिवराज यांनी 'आय वील टेक रिस्‍पॉन्सिबलीटी' अशा शब्‍दात राजीनामा देण्‍याचे संकेत दिले होते. तर मुंबईत चाललेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यावरील कारवाई दरम्‍यान पंतप्रधानांनी शिवराज यांना दूर सारून गृहराज्‍यमंत्री श्रीप्रकाश जयस्‍वाल यांना पुढे केले होते. यावेळच्‍या बैठकांनाही शिवराज यांना बोलावण्‍यात आलेले नव्‍हते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ताजमध्‍ये सुरू असलेल्‍या कमांडो ऑपरेशनच्‍या वेळी शिवराज यांनी माध्‍यमांसमोर या कारवाईची गुप्‍त माहितीही सरळ उघड केल्‍याने सेनादलासह सुरक्षा यंत्रणांनी नाराजी व्‍यक्‍त केली होती. त्‍यामुळे कमांडो कारवाईत अडचणीही आल्‍या होत्‍या. त्‍यामुळे शिवराज यांचा राजीनामा घेतला गेल्‍याची माहिती समोर आली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/newsworld/news/attackonmumbai/0811/30/1081130024_1.htm' target=_blank>आता राजीनामे देऊन काय?</a></b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:11:51 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['भारताने आपला राग शांत करावा']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-भारताने-आपला-राग-शांत-करावा-108113000002_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-भारताने-आपला-राग-शांत-करावा-108113000002_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतरही भारताने आपल्‍या नागरिकांचा क्रोध आणि असंतोष शांत करावा. हे दोन्‍ही देशांच्‍या हिताचे राहील आणि शांतता बनून राहण्‍यास मदतीचे ठरेल असा मुर्दाड समज देण्‍याचा प्रयत्‍न पाकिस्‍तानने केला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतरही भारताने आपल्‍या नागरिकांचा क्रोध आणि असंतोष शांत करावा. हे दोन्‍ही देशांच्‍या हिताचे राहील आणि शांतता बनून राहण्‍यास मदतीचे ठरेल असा मुर्दाड समज देण्‍याचा प्रयत्‍न पाकिस्‍तानने केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईतील दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारतीय जनतेत मोठ्या प्रमाणावर पाकबद्दलचा राग वाढत चालला असून अमेरिकेप्रमाणे पाकिस्‍तानच्‍या हद्दी घुसून भारताने दहशवाद्यांचा खात्‍मा करावा अशी मागणी वाढत चालली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाकिस्तानचे परराष्‍ट्रमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सांगितले, की दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मदत मिळत असल्‍याचे वारंवार सांगितले जात असल्‍याने भारतीयांच्‍या मनात पाकबद्दल घृणा वाढत चालली असून हे दोन्‍ही देशांच्‍या शांतता प्रक्रियेत अडचणी आणून सीमेवरील तणाव वाढविण्‍यास कारणीभूत ठरत आहे. हे थांबवून भारताने आपला राग शांत करावा.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:11:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[हल्‍ल्‍यात दाऊदचा हात असू शकतोः एटीएस]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/हल्‍ल्‍यात-दाऊदचा-हात-असू-शकतोः-एटीएस-108112900034_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/हल्‍ल्‍यात-दाऊदचा-हात-असू-शकतोः-एटीएस-108112900034_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सहभागी असण्‍याची दाट शक्‍यता असल्‍याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्‍या (एटीएस) सुत्रांनी दिली आहे. हा हल्‍ला करणा-या दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सेवन केल्‍याची माहितीही ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सहभागी असण्‍याची दाट शक्‍यता असल्‍याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाच्‍या (एटीएस) सुत्रांनी दिली आहे. हा हल्‍ला करणा-या दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणावर ड्रग्स सेवन केल्‍याची माहितीही एटीएसच्‍या सुत्रांनी दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत तीन ठिकाणी लोकांना ओलीस ठेवलेल्‍या दहशतवाद्यांपैकी दोन ब्रिटेनमध्‍ये जन्‍मलेले पाकिस्तानी आहेत.  तर एक यमन आहे. सर्व दहशतवाद्यांनी ‘ब्लॅकबेरी’ मोबाईलवरून एकमेकांशी संपर्कात होते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:10:33 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सागरी सीमेवर करडी नजर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/सागरी-सीमेवर-करडी-नजर-108112900032_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/सागरी-सीमेवर-करडी-नजर-108112900032_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईत दहशतवाद्यांनी सागरी मार्गे हल्‍ला केल्‍याची माहिती समोर आल्‍याने भारतीय सागरी सीमांवर हायअलर्ट जारी करण्‍यात आली आहे. तटरक्षक दलाचे जवान पाकिस्तान आणि खाडी क्षेत्राकडून येणा-या आणि जाणा-या जहाजांवर लक्ष ठेवून त्‍यांची चौकशी करीत आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत दहशतवाद्यांनी सागरी मार्गे हल्‍ला केल्‍याची माहिती समोर आल्‍याने भारतीय सागरी सीमांवर हायअलर्ट जारी करण्‍यात आली आहे. तटरक्षक दलाचे जवान पाकिस्तान आणि खाडी क्षेत्राकडून येणा-या आणि जाणा-या जहाजांवर लक्ष ठेवून त्‍यांची चौकशी करीत आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत दहशतवाद्यांनी हल्‍ला केल्‍यानंतर तटरक्षक दलाचे जवानांनी दहशतवादी जहाजाचा तपास सुरू केला होता. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:10:04 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शहीद गजेंद्र सिंग 'अमर रहे']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/शहीद-गजेंद्र-सिंग-अमर-रहे-108112900030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/शहीद-गजेंद्र-सिंग-अमर-रहे-108112900030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- दक्षिण मुंबईतील नरिमन हाऊसमध्ये दहशतवाद्यांचा सामना करत असताना नॅशनल सेक्यूरीटी गार्डचा कॉंन्संटेबल (एनएसज‍ी) गजेंद्र सिंग शहीद झाला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दक्षिण मुंबईतील नरिमन हाऊसमध्ये दहशतवाद्यांचा सामना करत असताना नॅशनल सेक्यूरीटी गार्डचा कॉंन्संटेबल (एनएसज‍ी) गजेंद्र सिंग शहीद झाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर त्याचे पार्थिव नवी दिल्लीत आणण्यात आले. येथे गजेंद्र सिंगला जवानांनी शेवटची सलामी दिली. त्यांनतर त्याचे पार्थिव मूळ गावी देहरादूनला पाठविण्यात आले. दिल्लीतील एनएसजी मुख्यालयावर सर्व अधिकारी व जवानांनी त्याला शेवटची सलामी दिली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:09:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुख्यमंत्री विलासरावांचे आश्वासन सत्र]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुख्यमंत्री-विलासरावांचे-आश्वासन-सत्र-108112900029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुख्यमंत्री-विलासरावांचे-आश्वासन-सत्र-108112900029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- बुधवारी रात्री दक्षिण मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांना घरे बांधून देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>बुधवारी रात्री दक्षिण मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांना घरे बांधून देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ताज ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर सुरक्षितता महत्त्वाची असेल असे सांगत विलासरावांनी मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नॅशनल सेक्यूरीटी गार्डप्रमाणे (एनएसजी) राज्याच्या सुरक्षेसाठी महाराष्‍ट्र सुरक्षा गार्ड (एमएसजी) असे विशेष दल स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या हल्ल्यात शहीद झालेल्यांना पंचवीस लाख रूपये आर्थिक मदत आणि या सर्वांनाच मरणोत्तर त्यांच्या निवृत्तीच्या वयापर्यंत पगार दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच, प्रत्येकांच्या नातेवाईकांना घरे आणि कुटूंबातील एकाला सरकारी नोकरी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:08:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पाच हजार लोक दहशतवाद्यांच्‍या टार्गेटवरः आरआर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/पाच-हजार-लोक-दहशतवाद्यांच्‍या-टार्गेटवरः-आरआर-108112900028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/पाच-हजार-लोक-दहशतवाद्यांच्‍या-टार्गेटवरः-आरआर-108112900028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दहशतवादी मुंबईत मोठ्या हल्‍ल्‍याच्‍या उद्देशाने आले होते. मुंबईत हल्‍ले करून त्‍यांना किमान पाच हजार लोकांना लक्ष्‍य करायचे होते, अशी धक्‍कादायक माहिती उपमुख्‍यमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवादी मुंबईत मोठ्या हल्‍ल्‍याच्‍या उद्देशाने आले होते. मुंबईत हल्‍ले करून त्‍यांना किमान पाच हजार लोकांना लक्ष्‍य करायचे होते, अशी धक्‍कादायक माहिती उपमुख्‍यमंत्री आर.आर. पाटील यांनी दिली आहे.   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत त्‍यांनी दहशतवादी कारवायांच्‍या संदर्भात माहिती देताना सांगितले, की या हल्‍ल्‍यात आतापर्यंत 183 लोक मृत झाले असून सुमारे 610 जण जखमी झाले आहेत. तर 530 जणांना सुरक्षित बाहेर काढण्‍यात यश आले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:08:03 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[येस बँकेचे अध्यक्ष ओबेरॉयमध्ये ठार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/येस-बँकेचे-अध्यक्ष-ओबेरॉयमध्ये-ठार-108112900027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/येस-बँकेचे-अध्यक्ष-ओबेरॉयमध्ये-ठार-108112900027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- दहशतवाद्यांनी ताज आणि ओबेरॉय या पंचतारांकीत हॉटेल्सवर दहशतवादी हल्ला केला. तेव्हा, ओबेरॉय हॉटेलमध्ये उपस्थित असलेले येस बँकेचे अध्यक्ष अशोक कपूर यांचा मृत्यू झाला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांनी ताज आणि ओबेरॉय या पंचतारांकीत हॉटेल्सवर दहशतवादी हल्ला केला. तेव्हा, ओबेरॉय हॉटेलमध्ये उपस्थित असलेले येस बँकेचे अध्यक्ष अशोक कपूर यांचा मृत्यू झाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज संध्याकाळी त्यांचा मृतदेह हॉटेलमधून बाहेर काढण्‍यात आला. बुधवारी रात्रीपासून तब्बल 40 तास सुरू असलेल्या थराररनाट्याचा आज अंत झाला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या हल्ल्यात 195 जण ठार झाले असून 287 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर ओबेरॉयमधून मृतदेह बाहेर काढण्याचे काम चालू आहे. त्यामध्ये कपूर यांच्या मृतदेहाचा समावेश आहे. </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:07:42 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मेजर उन्नीकृष्णन यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मेजर-उन्नीकृष्णन-यांच्‍यावर-अंत्‍यसंस्‍कार-108112900025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मेजर-उन्नीकृष्णन-यांच्‍यावर-अंत्‍यसंस्‍कार-108112900025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईत ताज हॉटेलमध्‍ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्‍या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्‍यावर शनिवारी संपूर्ण सैन्य सम्मानासह अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Texttop><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/29/images/img1081129025_1_1.jpg' Alt='shahid major Unnikrishanan' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत ताज हॉटेलमध्‍ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्‍या मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्‍यावर शनिवारी संपूर्ण सैन्य सम्मानासह अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सेनादलाच्‍या जवानांनी यावेळी बंदुकीच्‍या फैरी झाडून त्‍यांना सलामी दिली. देशासाठी प्राणांची आहुती देणा-या या शूर जवानाला शेवटचा निरोप देण्‍यासाठी हजारो लोक उपस्थित होते. 31 वर्षीय मेजर संदीप यांना श्रद्धांजली देण्‍यासाठी शालेय विद्यार्थी, हवाईदल आणि सैनिक उपस्थित होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येद्दयुरप्पा, त्‍यांचे मंत्रीमंडळातील सहकारी, सेना आणि पोलीसदलातील मुख्‍य अधिकारी उपस्थित होते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:06:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पत्रकार सबिना सैकिया यांचा मृत्यू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/पत्रकार-सबिना-सैकिया-यांचा-मृत्यू-108112900024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/पत्रकार-सबिना-सैकिया-यांचा-मृत्यू-108112900024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- दहशतवादी हल्ल्यादरम्यान ताजमहल हॉटेलच्या सहाव्या मजल्यावर अडकलेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ पत्रकार सबिना सैकिया ठार झाल्या असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवादी हल्ल्यादरम्यान ताजमहल हॉटेलच्या सहाव्या मजल्यावर अडकलेल्या टाइम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ पत्रकार सबिना सैकिया ठार झाल्या असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बुधवारी रात्री सबिना ताजच्या सहाव्या मजल्यावर अडकलेल्या होत्या. रात्री उशीरापर्यंत त्या आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधत होत्या. नंतर मात्र त्यांचा संपर्क तुटला होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्या मजल्यावर सबिना अडकल्या होत्या, त्यालाच आग लागल्याने त्या ठार झाल्या. सबिना एका लग्नसमारंभासाठी ताज हॉटेलमध्ये गेल्या होत्या. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:05:04 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[करकरे कुटुंबियांचा मोदींच्या मदतीस नकार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/करकरे-कुटुंबियांचा-मोदींच्या-मदतीस-नकार-108112900023_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/करकरे-कुटुंबियांचा-मोदींच्या-मदतीस-नकार-108112900023_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- शहीद महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख हेमंत करकरे यांच्या निधनानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली एक कोटीची आर्थिक मदत करकरे कुटूंबियांनी नाकारली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>शहीद महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख हेमंत करकरे यांच्या निधनानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली एक कोटीची आर्थिक मदत करकरे कुटूंबियांनी नाकारली असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>करकरे कुटुंबियांच्या निवासस्थानी मोदींनी काल जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर एन्कॉऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसकर यांच्या कुटुंबियांचीही त्यांनी भेट घेतली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्‍यांशी लढा देताना 14 पोलिस अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना गुजरात सरकार प्रत्येकी एक कोटी रुपये मदत देईल, अशी घोषणा मोदी यांनी केली होती. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:04:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्‍ट्रासाठी आता खास कमांडोः मुख्‍यमंत्री]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/महाराष्‍ट्रासाठी-आता-खास-कमांडोः-मुख्‍यमंत्री-108112900021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/महाराष्‍ट्रासाठी-आता-खास-कमांडोः-मुख्‍यमंत्री-108112900021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दहशतवादी कारवाया हाणून पाडण्‍यासाठी एनएसजीप्रमाणे आता महाराष्‍ट्रासाठी खास प्रशिक्षित कमांडोंचे पथक तयार करणार असून एटीएसला आणखी अत्‍याधुनिक करणार असल्‍याची माहिती मुख्‍यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवादी कारवाया हाणून पाडण्‍यासाठी एनएसजीप्रमाणे आता महाराष्‍ट्रासाठी खास प्रशिक्षित कमांडोंचे पथक तयार करणार असून एटीएसला आणखी अत्‍याधुनिक करणार असल्‍याची माहिती मुख्‍यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्‍यांनी सांगितले, की दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले एनएसजीचे जवान व पोलीस कर्मचा-यांच्‍या कुटुंबीयांना प्रत्‍येकी 25 लाख रुपयांची मदत राज्‍य सरकार करणार असून त्‍यांच्‍या कुटुंबीयांसाठी घरे उभी करून दिली जाणार आहे.या ऑपरेशनमध्‍ये सहभागी झालेल्‍या राज्‍य पोलीस दलातील जवानांनाही वेतन वृध्‍दी दिली जाणार असल्‍याचे विलासराव देशमुख यांनी जाहीर केले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:03:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पंतप्रधानांच्‍या उपस्थितीत उद्या सर्वपक्षीय बैठक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/पंतप्रधानांच्‍या-उपस्थितीत-उद्या-सर्वपक्षीय-बैठक-108112900020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/पंतप्रधानांच्‍या-उपस्थितीत-उद्या-सर्वपक्षीय-बैठक-108112900020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्‍यानंतर भारत सरकारने दहशतवाद्यांना जोरदार उत्तर देण्‍यासाठी तयारी सुरू केली असून त्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी रविवारी सर्वपक्षांच्‍या प्रमुखांची बैठक बोलावली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्‍यानंतर भारत सरकारने दहशतवाद्यांना जोरदार उत्तर देण्‍यासाठी तयारी सुरू केली असून त्‍या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी रविवारी सर्वपक्षांच्‍या प्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानच्‍या सहभागाबद्दल चर्चा होण्‍याची आणि त्‍यावर काय भूमिका घ्‍यायची याबद्दल चर्चा होण्‍याची शक्‍यता आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:01:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/भारतीय-अर्थव्यवस्थेला-मोठा-फटका-108112900019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/भारतीय-अर्थव्यवस्थेला-मोठा-फटका-108112900019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि तिलाच दहशतवाद्यांनी 'टार्गेट' केल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे आगामी काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी भलताच कठीण असला तर नवल वाटू नये. अर्थतज्ज्ञ आणि गुंतवणूकदारांचेही तेच मत ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि तिलाच दहशतवाद्यांनी 'टार्गेट' केल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे आगामी काळ भारतीय अर्थव्यवस्थेसाठी भलताच कठीण असला तर नवल वाटू नये. अर्थतज्ज्ञ आणि गुंतवणूकदारांचेही तेच मत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जागतिक आर्थिक पेचप्रसंगाने भारताचा आर्थिक विकास दर हळूहळू मंदावतोय. रूपयाची किंमत घसरतेय. अशा परिस्थितीत दहशतवादी हल्ला झाल्याने परकीय गुंतवणूकदार व उद्योगपती गुंतवणूक करताना सावध रहातील, असा तज्ज्ञांचा निष्कर्ष आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अर्थव्यवस्थेला नक्कीच धक्का बसेल, असे फर्स्ट ग्लोबल या फायनान्शियल रिसर्च संस्थेचे हितेश कुवळेकर यांनी सांगितले.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पण देशाचे उद्योगमंत्री कमलनाथ यांनी मात्र या हल्ल्यांचा दीर्घकाळ परिणाम होणार नाही असे सांगितले. आता जगात सगळीकडेच दहशतवादाचा धोका आहे, हे सगळ्याच उद्योगपतींनी मान्य केले आहे. त्यामुळे ही भीती कुठेही गेले तरी आहे, हे त्यांनीही लक्षात घेतले आहे, याकडे कमलनाथ यांनी लक्ष वेधले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पर्यटनावरही याचा मोठा परिणाम आहे. या घटनेमुळे पर्यटक घाबरले आहेत. असे उद्योग विश्लेषक मॅथ्यू ब्रुक्स यांनी सांगितले. दहशतवाद हाच मोठा प्रश्न तुमच्यासमोर भेडसावणार असेल तर हा नक्कीच मोठा प्रश्न आहे, असे ब्रुक्स यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कमलनाथ यांच्या मते हा एक अपवाद आहे. तो काही नियम नाही. हे एकदा घडले म्हणजे सदोदीत हेच घडत राहील असे नाही, असेही त्यांनी ठासून सांगितले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 16:00:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पंतप्रधानांच्‍या बैठकीचे शिवराजना निमंत्रण नाही]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/पंतप्रधानांच्‍या-बैठकीचे-शिवराजना-निमंत्रण-नाही-108112900018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/पंतप्रधानांच्‍या-बैठकीचे-शिवराजना-निमंत्रण-नाही-108112900018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतरच्‍या घटनांवर महत्‍वाच्‍या धोरणासाठी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आपल्‍या निवासस्‍थानी बैठक बोलावली असून या बैठकीस गृहमंत्री शिवराज पाटील यांना बोलावलेले नसल्‍याची माहिती समोर आली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतरच्‍या घटनांवर महत्‍वाच्‍या धोरणासाठी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आपल्‍या निवासस्‍थानी बैठक बोलावली असून या बैठकीस गृहमंत्री शिवराज पाटील यांना बोलावलेले नसल्‍याची माहिती समोर आली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या बैठकीत डॉ. सिंह यांनी तिन्‍ही सैन्‍यदलाच्‍या प्रमुखांना बोलावले असून आयबी प्रमुखांसह सर्वच तपास यंत्रणांच्‍या प्रमुख अधिका-यांना बोलावण्‍यात आले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रीय सुरक्षा या विषयाशी संबंधित सर्व विषय पंतप्रधानांनी आपल्‍या हातात घेतले असून गृहमंत्री शिवराज पाटील यांना बाजुला लोटण्‍यात आल्‍याची माहिती समोर आली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिल्लीत गृहमंत्री पाटील यांच्‍या घरी बैठक सुरू असतानाच पंतप्रधानांनी ही बैठक बोलावली असून हे अधिकारी पाटील यांच्‍या सोबतची बैठक अपूर्ण सोडून पंतप्रधानांच्‍या बैठकीस रवाना झाले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:58:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबईवरील हल्ला ३९ पाकिस्तानी अतिरेक्यांकडून]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबईवरील-हल्ला-३९-पाकिस्तानी-अतिरेक्यांकडून-108112900017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबईवरील-हल्ला-३९-पाकिस्तानी-अतिरेक्यांकडून-108112900017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई 
गरज पडल्यास ताजमहल हॉटेल उध्वस्त करून टाका, अशा सूचना आम्हाला देण्यात आल्या होत्या अशी माहिती मुंबईवरील हल्ल्यात अटक केलेला अतिरेकी अजमल आमीर कसाब याने दिली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>गरज पडल्यास ताजमहल हॉटेल उध्वस्त करून टाका, अशा सूचना आम्हाला देण्यात आल्या होत्या अशी माहिती मुंबईवरील हल्ल्यात अटक केलेला अतिरेकी अजमल आमीर कसाब याने दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, कसाब अवघ्या २१ वर्षाचा आहे. ताज हॉटेल उडवून देण्याइतपत स्फोटके त्यांच्याकडे होती, अशी कबुलीही त्याने दिली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या अतिरेक्यांना ताज उध्वस्त करून टाकायचे होते. दोन महिन्यांपूर्वीच इस्लामाबादचे जे. डब्ल्यू. मॅरीयेट हॉटेलही असेच उध्वस्त केले होते. त्याचीच पुनरावृत्ती त्यांना इथे घडवायची होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कसाब हा पाकिस्तानातील फरीदकोट येथील गिपालपुरा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी पकडल्यानंतर आता आपले काही खरे नाही हे त्याच्या लक्षात आले आहे. त्याचा एक साथीदार मृत्युमुखी पडला आहे. त्याचा मृत्यू पाहिल्यानंतर आता कसाबला जगायचे आहे. तसे त्याने मुंबई पोलिसांनाही सांगितले आहे. मुंबईत हिंसाचार करून झाल्यानंतर तो आणि त्याचे ३९ साथीदार आरामात परततील, असे त्याला सांगण्यात आले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांच्या नियोजनानुसार गुरूवारी त्यांना मुंबईतून परतायचे होते. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमद्वारे त्यांनी कसे परत यावे याचा मार्गही त्यांना आखून देण्यात आला होता. काही मिहन्यांपूर्वीच त्याने मुंबईत येऊन तिथली सगळी माहिती घेतली होती. त्यावेळी त्याच्या बरोबर आठ जण होते. विद्यार्थी असल्याचे भासवून त्यांनी कुलाबा मार्केटमध्ये खोलीही घेतली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ते सुरक्षित आपल्या गावी परततील अशी खात्री त्यांना देण्यात आली होती. त्यामुळे तरी ते या मोहिमेत सामील होतील अशी त्यांची भरती करणार्‍या अतिरेक्यांची खात्री होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कसाबने दिलेल्या माहितीनुसार लष्कर - ए- तैय्यबाने या सगळ्यांना ट्रेनिंग दिले होते. हे ट्रेनिंग नेहमीच्या हल्ल्यांपेक्षा वेगळे होते. त्याला दाऊरा- ए- शिफा असे नाव दिले होते. कमांडोसारखी कारवाई करण्याचे हे ट्रेनिंग होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कसाबने त्याच्या काही साथीदारांची नावेही सांगितली. ते सगळे पाकिस्तानी आहेत. ही नावे अशीः अबू अली, फहाद, ओमर, शोएब, उमर, अबू आकाशा, इस्माईल, अब्दूल रहमान (बडा) व अब्दूल रहमान (छोटा). </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:56:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शहीद हेमंत करकरे यांच्‍यावर अंत्यसंस्‍कार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/शहीद-हेमंत-करकरे-यांच्‍यावर-अंत्यसंस्‍कार-108112900016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/शहीद-हेमंत-करकरे-यांच्‍यावर-अंत्यसंस्‍कार-108112900016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्‍या एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी शिवाजी पार्क स्मशामभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात आणि हजारो लोकांच्या उपस्थित त्‍यांच्‍यावर मुलगा आकाश याने अंत्‍यसंस्‍कार केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/29/images/img1081129016_1_1.jpg' Alt='shahid hemant karkare' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्‍या एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी शिवाजी पार्क स्मशामभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात आणि हजारो लोकांच्या उपस्थित त्‍यांच्‍यावर मुलगा आकाश याने अंत्‍यसंस्‍कार केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्‍या हल्‍ल्‍यात दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले. त्‍यांच्‍या या बलीदानाने संपूर्ण देश काही काळासाठी स्‍तब्‍ध झाला होता. त्‍यांची अमेरिकेत वास्‍तव्‍यास असलेली मुलगी येणार असल्‍याने त्‍यांच्‍यावर शनिवारी अंत्यसंस्‍कार करण्‍यात आले. या शहीद अधिका-याला बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:56:26 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबईतील मृतांमध्ये तेरा परदेशी नागरिक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबईतील-मृतांमध्ये-तेरा-परदेशी-नागरिक-108112900015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबईतील-मृतांमध्ये-तेरा-परदेशी-नागरिक-108112900015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात तेरा परदेशी नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. शिवाय बावीस जण जखमी झाले आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात तेरा परदेशी नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. शिवाय बावीस जण जखमी झाले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्रीय गृह विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत आठ परदेशी नागरिक आहेत. पण यात नरीमन हाऊसमध्ये मारल्या गेलेल्या पाच इस्त्रायली नागरिकांचा समावेश नाही. या पाच जणांच्या मृत्यूला एनएसजीचे प्रमुख जे. दत्ता यांनी दुजोरा दिला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मृतांमध्ये तीन जर्मन, जपान, कॅनडा व ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येकी एक नागरिकाचा समावेश आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:55:22 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रतन टाटांनी केली ताजची पहाणी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/रतन-टाटांनी-केली-ताजची-पहाणी-108112900014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/रतन-टाटांनी-केली-ताजची-पहाणी-108112900014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[एनएसजीच्या कमांडोंनी आज ताज हॉटेलमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खातमा केल्यानंतर लगेचच टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी आज या हॉटेलची पाहणी केली. ताज ग्रुप हाही टाटा समुहाचाच एक भाग आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/29/images/img1081129014_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>एनएसजीच्या कमांडोंनी आज ताज हॉटेलमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खातमा केल्यानंतर लगेचच टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनी आज या हॉटेलची पाहणी केली. ताज ग्रुप हाही टाटा समुहाचाच एक भाग आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रतन टाटा यांच्याबरोबर ताज हॉटेलचे वरिष्ठ अधिकारी कृष्ण कुमार हेही होते. या हॉटेलमध्ये ५२९खोल्या आहेत आणि हे सर्व हॉटेल जवळपास साठ तास दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. अतिरेक्यांनी या हॉटेलची पार दुर्दशा केली आहे. मुंबईचे वैभव असणारे आणि १०५ वर्षाची अभिमानास्पद परंपरा सांगणारे हे हॉटेल उध्वस्त झाले आहे. अनेक ठिकाणी आगी लागून काळेठिक्कर पडले आहे. दहशतवाद्यांनी घडवलेले स्फोट आणि कमांडोंबरोबरच्या चकमकीमुळेही हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी लागेलल्या आगी विझवण्यात फायर ब्रिगेडच्या अधिकार्‍यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ताज व जवळच असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये अनेक बड्या व्यावसायिकांचा मृत्यू झाला. त्यात येस बॅंकेचे अध्यक्ष अशोक कपूर, सुनील पारखे व बिल्डर पंकज शहा यांचा समावेश आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><b><a href='/newsworld/news/attackonmumbai/0811/27/1081127026_1.htm' target=_blank>गौरवशाली ताज हॉटेल</a></b> </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:54:26 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबई हल्ल्याशी ब्रिटन 'कनेक्शन'?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबई-हल्ल्याशी-ब्रिटन-कनेक्शन-108112900013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबई-हल्ल्याशी-ब्रिटन-कनेक्शन-108112900013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश नागरिकाचा हात आहे का याचा तपास आता घेतला जात आहे. लंडनच्या इव्हिनिंग स्टॅंडर्ड या दैनिकाने भारतीय सरकारच्या सूत्रांच्या हवाल्याने या हल्ल्यात काही ब्रिटिश बंदुकधारी होते, असे म्हटले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानी वंशाच्या ब्रिटिश नागरिकाचा हात आहे का याचा तपास आता घेतला जात आहे. लंडनच्या इव्हिनिंग स्टॅंडर्ड या दैनिकाने भारतीय सरकारच्या सूत्रांच्या हवाल्याने या हल्ल्यात काही ब्रिटिश बंदुकधारी होते, असे म्हटले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एका युरोपीयन संसदपटूनेही याला दुजोरा दिला आहे. ही शक्यताही नाकारता येत नाही. या क्षणी आम्हीही ती पडताळून पहात आहोत, असे गृहसचिव जॅकी स्मिथ म्हणाल्या. भारताला सर्वतोपरी मदत देण्यास आम्ही तयार आहोत, असेही त्यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या हल्ल्यात ब्रिटिश नागरिकाचा हात असल्याबद्दल आताच काही बोलणे घाईचे ठरेल. मात्र तसे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असे ब्रिटिश सुरक्षा दलातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इव्हिनिंग स्टॅंडर्डने आपला आजचा मथळाच 'मुंबई गनमेन 'वेअर ब्रिटीश' असा दिला आहे. ब्रिटनमध्ये जन्मलेल्या एकूण आठ आरोपींना अटक केली. त्यात दोन पाकिस्तानी वंशाचे ब्रिटिश असल्याचे या बातमीत म्हटले आहे. ब्रिटनमध्ये पाकिस्तानी वंशाचे साडेसात लाख लोक रहातात. भारतीयांनंतर सर्वाधिक पाकिस्तानी ब्रिटनमध्ये आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लंडनमध्ये एका बसमध्ये जुलै २००५ मध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यात पन्नास लोक ठार झाले होते. हे बॉम्बस्फोटही पाकिस्तानी मुळाच्या ब्रिटिश नागरिकांनी घडवले होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शेकडो ब्रिटिश- पाकिस्तानी अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानात गेले आणि त्यांनी दहशतवादी ट्रेनिंग घेतल्याचे ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेचे म्हणणे आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्यान, ब्रिटनचे पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांनी या हल्ल्यात ब्रिटिश मुस्लिम असल्याच्या वृत्तावर आताच घाईघाईने निष्कर्ष काढणे अयोग्य ठरेल, असे म्हटले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:53:42 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबईत मृतांची संख्येत सातत्याने वाढ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबईत-मृतांची-संख्येत-सातत्याने-वाढ-108112900012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबईत-मृतांची-संख्येत-सातत्याने-वाढ-108112900012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईमध्ये झालेल्या सगळ्यात मोठ्या दहशतवादीत हल्ल्यात मरणार्‍याची संख्या 200च्या वर पोहचली आहे. तर ही संख्या अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 300 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईमध्ये झालेल्या सगळ्यात मोठ्या दहशतवादीत हल्ल्यात मरणार्‍याची संख्या 200च्या वर पोहचली आहे. तर ही संख्या अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 300 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,  सुरक्षा दलाचे जवान ताजमधील 600 खसल्यांची तपासणी करत आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर आणखी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळी हॉटेल ताजमधून बाहेर काढण्यात आलेल्या शवांमध्ये 10 विदेशी नागरीकांचा समावेश आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:52:19 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आयएसआय प्रमुख पाशा भारतात येणार नाहीत]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आयएसआय-प्रमुख-पाशा-भारतात-येणार-नाहीत-108112900011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आयएसआय-प्रमुख-पाशा-भारतात-येणार-नाहीत-108112900011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[इस्लामाबाद 
मुंबईवरील हल्ल्याच्या तपासात मदत करण्यासाठी पाकिस्तान आपल्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेन्स (आयएसआय) या संघटनेच्या प्रमुख पाशा यांना पाठवणार नाही. तर त्याऐवजी दुय्यम दर्जाच्या अधिकार्‍याला पाठविणार आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवरील हल्ल्याच्या तपासात मदत करण्यासाठी पाकिस्तान आपल्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजेन्स (आयएसआय) या संघटनेच्या प्रमुख पाशा यांना पाठवणार नाही. तर त्याऐवजी दुय्यम दर्जाच्या अधिकार्‍याला पाठविणार आहे. येथील पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या हल्ल्ल्यात पाकिस्तानी हस्तकांचा हात असल्याचा संशय भारताने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी पाकचे अध्यक्ष असीफ झरदारी यांना फोन करून त्यांच्या आयएसआयच्या प्रमुखांना भारतात तपासाला मदत करण्यासाठी पाठविण्याची विनंती केली होती. झरदारी यांनी ही विनंती मान्य केली. पण त्यानंतर आयएसआय प्रमुखांना न पाठवता, दुय्यम दर्जाच्या अधिकार्‍याला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:51:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[...अब तुम्हारे हवाले वतन साथीयो]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-अब-तुम्हारे-हवाले-वतन-साथीयो-108112900010_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-अब-तुम्हारे-हवाले-वतन-साथीयो-108112900010_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[...अब तुम्हारे हवाले वतन साथीयो]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Texttop><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/29/images/img1081129010_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->   <font  style='font-size:17pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:17pt; color:#FF0000'>दहशतवाद्यांच्‍या या हल्‍ल्‍यात आपल्‍या प्राणांची आहुती देऊन तिरंग्याची शान कायम ठेवणारे आपल्‍या देशातील शहीद जवा</font><font style='font-size:17pt; color:#000000;'>न </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:15pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:15pt; color:#000000'>एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्‍त पोलीस कमिशनर अशोक कामटे, मेजर संदीप उन्‍नीकृष्‍णन, एनएसजी कमांडो गजेंद्र सिंह, वरीष्‍ठ पोलीस अधिकारी विजय साळस्‍कर, रेल्‍वे इन्‍स्‍पेक्‍टर शशांक शिंदे, सब इन्‍स्‍पेक्‍टर प्रकाश मोरे, सब इन्‍स्‍पेक्‍टर बाबुराव बुरगडे, क्राईम ब्रांच शिपाई अरुण चित्ते, पोलीस शिपाई विजय खांडेकर, ट्रफिक पोलीस शिपाई नानासाहेब भोसले, एम.सी.चौधरी, पोलीस शिपाई जयंत पाटील व योगेश पाटील</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:50:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बृहन्मुंबई फायर ब्रिगेडची विक्रमी कामगिरी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/बृहन्मुंबई-फायर-ब्रिगेडची-विक्रमी-कामगिरी-108112900009_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/बृहन्मुंबई-फायर-ब्रिगेडची-विक्रमी-कामगिरी-108112900009_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईतील सुप्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये घुसलेल्या दहाशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी लष्कर, एनएसजीचे कमांडो, नौदल,  महाराष्ट्र पोलीस यांनी मोलाची कामगिरी केलीच, त्याबरोबर मुंबई फायर ब्रिगेडच्या कर्मचार्‍यांनी लष्कराच्या मदतीने विक्रमी कामगिरी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/29/images/img1081129009_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईतील सुप्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये घुसलेल्या दहाशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी लष्कर, एनएसजीचे कमांडो, नौदल, महाराष्ट्र पोलीस यांनी मोलाची कामगिरी केलीच, त्याबरोबर मुंबई फायर ब्रिगेडच्या कर्मचार्‍यांनी लष्कराच्या मदतीने विक्रमी कामगिरी केली असल्याचे बृहन्मुंबई फायर ब्रिगेटचे फायर फायटर मनोहर पाटील यांनी वेबदुनियाशी बोलताना सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत दहशतवादी शिरले असल्याचे माहिती कळताच बृहन्मुंबई फायर ब्रिगेडचे प्रमुख ए.व्ही.सांवत सहकार्‍यांची बैठक बोलावून तयारीला लागले. बुधवारी रात्रीपासूनच हॉटेल ताजच्या बाहेर पाण्याने भरलेले जब्बो टॅंकर उभे करण्यात आले. फायर फायटरांनी अक्षरश: जीवाची बाजी लावून रात्रदिवस घटना स्थळी चोख ड्युटी केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुरवातीला उपप्रमुख श्री. कुरकुट्टीकर, यु.के. तटकरे यांच्या मार्गदर्शनाने फायर फायटर हॉटेल ताजवर लक्ष ठेवून होते. शुक्रवारी दहशतवाद्यांकडून फेकण्यात येणारे ग्रेनेड व एके 47 मधून बेछूट चालणार्‍या गोळीबाराने हॉटेल ताजच्या वरच्या मजल्याला आग लागली. ताजची बिल्डिंग उंच असल्याने फायर ब्रिगेडच्या दोन नंबर वर्दीचे ऑपरेशन सुरू करण्यात आले. एपीएल आणि टीपीएल शिडीने फायर फायटरांनी जीवाची कुठलीही पर्वा न करता लष्कराच्या मार्गदर्शन व सहकार्याने आग आटोक्यात आणण्याबरोबर आगीचा मुळ शोधून त्यावर पाण्याचा मारा करून ते शांत करत होते. आगीचे लोट अंगावर घेऊन फायर ब्रिगेडच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ताजच्या चहूबाजुंनी फायर फायटरांनी वेढा घातला होता. आगीवर लक्ष ठेवून होते.  </font><font style='font-size:12pt;'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/29/images/img1081129009_1_3.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हॉटेल ताजच्या खिडक्या, फर्निचर लाकडी असल्याने आग चांगलीच पसरली होती. शनिवारी ती खालच्या मजल्यापर्यंत पोहचली. आगीचे लोट व काळ्या धुरामुळे कमांडोंच्या कामात मोठा अडथळा निर्माण होत होता. तेव्हा आग आटोक्यात आणणे हे फायर ब्रिगेडच्या कर्मचार्‍यासमोर एक मोठे आव्हानच होते. त्यामुळे 16 अधिकारी, 10 तांडेल व 55 फायर फायटर यांची कुमक आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होती. 9 फायर इंजिन त्यासाठी लावण्यात येऊन 16 हजार लीटर पाणीची क्षमता असलेले 22 ते 25 जंबो टॅंकर आतापर्यंत ताजची आग विझविण्यासाठी लागले. अद्यापही फायर ब्रिगेडचे जवान आग विझविण्याचे कार्य करत आहेत. गोळ्यांच्या वर्षावात आग आटोक्यात आणण्याचा बृहन्मुंबई फायर ब्रिगेडसाठी हा पहिलाच चि‍त्तथरारक अनुभव आला असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:49:38 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दहशतवादीच वेटर म्हणून काम करत होते?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवादीच-वेटर-म्हणून-काम-करत-होते-108112900007_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवादीच-वेटर-म्हणून-काम-करत-होते-108112900007_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देशाची आर्थिक राजधानीवर गेल्या तीन दिवसांपूर्वी हल्ला चढविलेले दहशतवादी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असावेत, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाची आर्थिक राजधानीवर गेल्या तीन दिवसांपूर्वी हल्ला चढविलेले दहशतवादी हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असावेत, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हॉटेल ताज, ओबेरॉय व नरीमन हाऊसमध्ये घुसून ओलिसांना वेठीस धरणारे अतिरेकी हे गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत वास्तव्यात असल्याची माहिती समोर आली आहे. नरीमन हाऊसच्या शेजारी राहणार्‍या नागरिकांनी असे सांगितले आहे की, गेल्या दोन महिन्यांपूर्वी काही तरूण मुले नरीमन हाऊसच्या शेजारच्या खोल्यामध्ये राहत होते. ते दहशतवादीच असतील असे त्यांनी पोलीसांना सांगितले आहे. हॉटेलची परिपूर्ण माहिती त्यांना कशी मिळाली असावी हा मुद्दा पुढे आल्याने ते या हॉटेलमध्ये वेटर व इतर कर्मचारी म्हणून काम करत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंचतारांकीत हॉटेलमध्ये मोठ्या संख्येने विदेशी नागरिक येत असतात. त्यामुळे त्यांदी देशात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने मुंबईतल्या हॉटेल ताज, ओबेरॉय व नरीमन हाऊस यांनाच दहशतवाद्यांनी टार्गेट केल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:47:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[.... आला पण सिंह गेला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-आला-पण-सिंह-गेला-108112900006_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-आला-पण-सिंह-गेला-108112900006_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिस आणि जवानांना यश आले असले तरी महाराष्ट्र पोलिस दलातील हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिस आणि जवानांना यश आले असले तरी महाराष्ट्र पोलिस दलातील हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या तीन सिहांना शहीदत्व प्राप्त झाले. गड आला पण, सिंह गेला अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही भरपई कधीही न भरून येणारी आहे. दहशतवादाचे समुळ उच्चांटन करणेच त्यांना ख-या अर्थाने श्रध्दांजली ठरणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या प्राणांची पर्वा न करता निधड्या छातीने दहशवाद्यांसमोर जाणा-या या तीन सिंहांना लपून बसलेल्या भ्याड दहशतवाद्यांनी ठार मारले. पोलीस दलात सेवा करताना आक्रमक असणा-या या तिघांना विरमरण प्राप्त झाले असले तरी देशाने तीन खंद्या अधिका-यांना गमावले आहे, हे देखील तितकेच खरे आहे.</font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अशोक कामटे,  विजय साळसकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर शनिवारी दादर येथे भावपुर्ण वातावरणात हेमंत करकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. हे अधिकारी आपल्यात नाहीत, याच्यावर अजूनही विश्वास बसत नाहीय. त्यांचे विरमरण देश कायमस्वरूपी स्मरणात ठेवेलच पण, दहशतवादाबद्दल कमालीची चिड असणा-या या अधिका-यांना ख-या अर्थाने श्रध्दांजली वहायची असेल तर दहतवाद उघडून टाकणे गरजेचे आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:47:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ऑपरेशन ताज यशस्वी - हसन गफूर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/ऑपरेशन-ताज-यशस्वी-हसन-गफूर-108112900005_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/ऑपरेशन-ताज-यशस्वी-हसन-गफूर-108112900005_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[58 तासांच्या अथक परिश्रमानंतर हॉटेल ताजमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात एनएसजीला यश मिळाले असून ऑपरेशन ताज यशस्वी झाल्याची घोषणा पोलीस आयुक्त हसन गफूर यांनी केली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[58 <font  style='font-size:11pt; color:#000000'>तासांच्या अथक परिश्रमानंतर हॉटेल ताजमध्ये घुसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात एनएसजीला यश मिळाले असून ऑपरेशन ताज यशस्वी झाल्याची घोषणा पोलीस आयुक्त हसन गफूर यांनी केली. मात्र एनएसजी प्रमुख जे.के. दत्ता यांनी पत्रकारांना बोलताना संगितले की, ताजमधील दोन दहशतवादी ठार झाले असले तरी ताजमध्ये अजून दहशतवादी असल्याची शक्यता नाकारता येत नाही.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर आता ताजच्या खोल्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ताजचे चेअरमन यांना ताजमध्ये जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी दहशतवादाचा अंत झाल्यानंतर कमांडो, लष्कर जवान, मुंबई पोलीस व फायर ब्रिगेडच्या जवानांनी सुटकेचा निःश्वास टाकला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हॉटेल ओबेरॉय आणि नरीमन हाऊसवर कमांडोंनी शुक्रवारीच ताबा मिळवला होता. त्यामुळे नव्या स्फूर्तीने ऑपरेशन ताजला आज सकाळीपासून वेगाने सुरू झाले. त्यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात कमांडोंना यश मिळाले आहे. ताजमध्ये घुसलेले चार दहशतवाद्यांपैकी दोन जणांना कमांडोंनी कालच कंठस्नान घातले होते. उरलेले दोन जणांनी कमांडोंच्या नाकी नऊ आणले होते. आज सकाळी त्या दोन दहशतवाद्यांचा कमांडोंनी मोठी शिताफीने मारण्यात यश मिळविले आहे.  आज सकाळीच कमांडोंची एक तुकडी ताजमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या उद्देशाने शिरली आणि यश मिळविले.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दोघांना ठार केल्यानंतर ऑपरेशन ताज यशस्वी झाल्याची घोषणा मुंबईचे पोलिस आयुक्त हसन गफूर यांनी केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्यान, कमांडो व पोलिस ताज हॉटेलची कसून तपासणी करत आहेत. ताजच्या काही रूममध्ये निरपराधी नागरिकांचे शव तर ताजच्या जिन्यावर ही काही नागरिकांचे शव पडलेले आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:46:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[हल्यामागील पाळेमुळे खणून काढण्याचे आव्हान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/हल्यामागील-पाळेमुळे-खणून-काढण्याचे-आव्हान-108112900004_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/हल्यामागील-पाळेमुळे-खणून-काढण्याचे-आव्हान-108112900004_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे आव्हान कमांडोंनी तितक्याच धाडसाने पार पाडल्यानंतर आता या हल्यामागील पारेमुळे खणून काढण्याचे आव्हान सरकारपुढे आले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे आव्हान कमांडोंनी तितक्याच धाडसाने पार पाडल्यानंतर आता या हल्यामागील पारेमुळे खणून काढण्याचे आव्हान सरकारपुढे आले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत ‍तीन दिवस चाललेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्याने सुरक्षायंत्रणांसमोर आव्हान उभे केले होते. दहशतवाद्यांनी हॉटेललचा आसरा घेतल्याने त्यातील पर्यटकांची काळजी घेऊन दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्‍याचे आव्हानच कमांडोंसमोर होते. त्यामुळे कारवाई लांबली असली तरी अखेर मोठ्या धाडसाने कमांडोंनी दहशतवाद्यांचा मुकाबला करून त्यांना कंठस्नान घातले आणि दहशतवाद्यांच्या तावडीतून मुंबई वाचवली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांचा धोका टळला असला तरी या हल्यामागे कुणाचा हात होता याचा तपास करून योग्य ती कारवाई करण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. मुंबईत झालेला हा हल्ला आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा आणि धोकादायक होता.  तीन दिवस दहशतवाद करण्याइतपत स्फोटके घेऊन दहशतवादी मुंबईत आलेच कसे? याची चौकशी होण्यापासून ते दहशतवाद्यांचा तपास करून चोख प्रतिउत्तर द्यावे लागणार आहे. या हल्यामध्ये धाडसी पोलिस अधिका-यांसह तिनशेहून अधिक निष्पापांचा बळी गेला आहे याशिवाय राज्याच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारने आता ठोस पावले उचलली नाहीत तर सामान्य नागरिकांच्या तिव्र संतापाला समोरे जावे लागणार आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:45:30 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[58 तासानंतर मुंबईची मुक्तता]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/58-तासानंतर-मुंबईची-मुक्तता-108112900003_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/58-तासानंतर-मुंबईची-मुक्तता-108112900003_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईत बुधवारी रात्री 9.40 वाजता सुरू झालेला थरार तब्बल 58 तासानंतर शनिवारी सकाळी 8.15 वाजता संपला आणि दहशतवाद्यांच्या तावडीतून मुंबईची सुटका झाली]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत बुधवारी रात्री 9.40 वाजता सुरू झालेला थरार तब्बल 58 तासानंतर शनिवारी सकाळी 8.15 वाजता संपला आणि दहशतवाद्यांच्या तावडीतून मुंबईची सुटका झाली. हॉटेल ताजमध्ये शनिवारी सकाळी जोरदार चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालून कमांडोंनी  'सायक्लोन' ऑपरेशन यशस्वी केले. दोन दिवस चाललेल्या या चकमकीमध्ये तिनशेहून अधिक निष्पापांसह धाडसी अधिकारी आणि कमांडोचा बळी गेला आहे.    </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बुधवारी रात्री मुंबईत घुसलेल्या दहशतवाद्यांनी महत्वाच्या 11 ठिकाणांवर हल्ले करत आपले मनसुबे स्पष्ट केले होते. त्यांचा हा थरार दोन दिवस चालेल असे कुणाच्या स्वप्नवतही नव्हते. ताज, ओबेरॉय आणि नरीमन हाऊमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी एके47 ने जोरदार गोळीबार आणि ग्रॅनाइटचे स्फोट घडवून दहशत माजवली. हॉटेलमधील नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न असल्याने कमांडोंना सावधपणे ऑपरेशन राबवावे लागले. गेले दोन दिवस तिनही ठिकाणी जोरदार चकमकी सुरू होत्या. दहशतवाद्यांनी ग्रॅनेडचा स्फोट घडवून दहशत माजविण्याचाप प्रयत्न केला. शुक्रवारी नरीमन हाऊसमध्ये झालेल्या जोरदार चकमकीनंतर कमांडोंचे मिशन फत्ते होते तोच ताजमध्ये पुन्हा स्फोट आणि चकमक सुरू झाली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शुक्रवारी रात्रभर ताजमध्ये चकमक सुरू होती. रात्री उशीरा कमांडोंची जादा तुकडी ताजमध्ये घुसली आणि दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू झाला. कमांडोंनी विळखा कसल्याने हबकलेल्या दहशतवाद्यांनी ग्रॅनाइटचे स्फोट घडवून आणले. शनिवारी सकाळी जोरदार गोळीबार सुरू होता. अचानक मोठी आग आणि काळा धूर पसरल्याने संभ्रम निर्माण झाला पण, सकाळी 8.15 च्या सुमारास ऑपरेशन फत्ते करून कमांडो ताजच्या बाहेर आले. एका ‍दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात कमांडोंना यश आले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:45:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[एक जिवंत दहशतवादी एनएसजीच्या ताब्यात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/एक-जिवंत-दहशतवादी-एनएसजीच्या-ताब्यात-108112900002_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/एक-जिवंत-दहशतवादी-एनएसजीच्या-ताब्यात-108112900002_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[हॉटेल ताजमध्ये कमांडोचे ऑपरेशन अद्याप सुरू आहे. एनएसजीच्या कमांडोने एक जिवंत दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. एनएसजीच्या मुख्य सुत्रांनी माहिती दिली की, ताब्यात घेतलेला दहशतवादी आहे किंवा नाही]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>हॉटेल ताजमध्ये कमांडोचे ऑपरेशन अद्याप सुरू आहे. एनएसजीच्या कमांडोने एक जिवंत दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. एनएसजीच्या मुख्य सुत्रांनी माहिती दिली की, ताब्यात घेतलेला दहशतवादी आहे किंवा नाही याची पुष्‍टी झालेली नसल्याचे </font><font style='font-size:11pt;'>त्यांनी </font><font style='font-size:11pt;'>सांगतिले आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ताजमध्ये आणखी एक जखमी दहशतवादी असल्याची शक्यता येथे वर्तवण्यात आली आहे. ताज हॉटेलला आग लागली असून काळ्या धूराचे लोट मोठ्याप्रमाणात बाहेर फेकले जात आहे. आग विझविण्याचे कार्य फायरब्रिगेड कर्मचारी करत आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:42:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ताजमध्ये अजूनही चकमक सुरूच]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/ताजमध्ये-अजूनही-चकमक-सुरूच-108112900001_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/ताजमध्ये-अजूनही-चकमक-सुरूच-108112900001_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दोन दिवस उलटले तरी मुंबईतील दहशतवाद्यांचे भय संपलेले नसून अजूनही हॉटेल ताजमध्ये स्फोट आणि चकमक सुरू आहे. ताजमध्ये रात्रभर गोळीबार सुरू असून सकाळी एका खोलीस मोठी आग लागली.  कमांडोंनी विळखा कसला असून लवकरच दहशतवाद्यांचा हा खेळ संपुष्टात येईल अशी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दोन दिवस उलटले तरी मुंबईतील दहशतवाद्यांचे भय संपलेले नसून अजूनही हॉटेल ताजमध्ये स्फोट आणि चकमक सुरू आहे. ताजमध्ये रात्रभर गोळीबार सुरू असून सकाळी एका खोलीस मोठी आग लागली.  कमांडोंनी विळखा कसला असून लवकरच दहशतवाद्यांचा हा खेळ संपुष्टात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी एनएसजीच्या कमांडोंनी गेल्या दोन दिवसांपासून सुरू ठेवलेले ऑपरेशन अजूनही संपलेले नाही. ताज हॉटेलमधील कारवाई संपल्याचे सांगितले जात असतानाच पुन्हा ग्रॅनाइट स्फोट झाल्याने कमांडोंनी आपली कारवाई अधिक तिव्र केली. कमांडोच्या आणखी काही तुकड्या हॉटेलमध्ये शिरल्या असून दहशतवादी आणि कमांडोमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. या चकमकीचा फटका मिडीयच्या प्रतिनिधींनाही बसला. शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी दोन वेळा मिडीयाच्या प्रतिनिधींवर गोळीबार केल्यानंतर एकच खळबळ उडाली. प्रसिध्दीचा अतिरेक करणा-या या प्रतिनिधींना परीसरातून हटकण्यात आले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कमांडोंना हॉटेलताजमधील सुमारे 300 खोल्यांचा तपास करायचा आहे. अजूनही हॉटेमध्ये काही पर्यटक असण्याची शक्यता असल्याने काळजीपूर्वक कारवाई करावी लागत असल्याने अडथळे निर्माण झाले आहेत. त्यातच सकाळी पावसाच्या तुरळक सरी पडत असल्याने अडथळे वाढत आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:42:42 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबईकरांचा जल्लोष]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबईकरांचा-जल्लोष-108112800049_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबईकरांचा-जल्लोष-108112800049_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- दोन दिवसांपासून दहशतवादाच्या सावटाखाली वावरणाऱ्या मुंबईकरांनी आज काहीसा सुटकेचा नि:श्वास टाकला. आज सायंकाळी नरीमन हाउसमध्ये दोन दहशतवाद्यांना एनएसजी आणि नौदलाच्या जवानांनी कंठस्थान घातल्यानंतर नरीमन हाउसवर कब्जा केला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दो</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>दिवसांपासू</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>दहशतवादाच्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>सावटाखाल</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>वावरणाऱ्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>मुंबईकरांन</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>आ</font><font style='font-size:11pt;'>ज </font><font style='font-size:11pt;'>काहीस</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>सुटकेच</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>न</font><font style='font-size:11pt;'>ि:</font><font style='font-size:11pt;'>श्वा</font><font style='font-size:11pt;'>स </font><font style='font-size:11pt;'>टाकल</font><font style='font-size:11pt;'>ा. </font><font style='font-size:11pt;'>आ</font><font style='font-size:11pt;'>ज </font><font style='font-size:11pt;'>सायंकाळ</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>नरीम</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>हाउसमध्य</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>दो</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>दहशतवाद्यांन</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>एनएसज</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>आण</font><font style='font-size:11pt;'>ि </font><font style='font-size:11pt;'>नौदलाच्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>जवानांन</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>कंठस्था</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>घातल्यानंत</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>नरीम</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>हाउसव</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>कब्ज</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>केल</font><font style='font-size:11pt;'>ा. </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>मारल</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>गेल्याच</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>वृत्</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>स्थानि</font><font style='font-size:11pt;'>क </font><font style='font-size:11pt;'>नागरिकांन</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>मिळता</font><font style='font-size:11pt;'>च </font><font style='font-size:11pt;'>य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>भागाती</font><font style='font-size:11pt;'>ल </font><font style='font-size:11pt;'>नागरिकांन</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>रस्त्याव</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>उतर</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>आपल</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>आनं</font><font style='font-size:11pt;'>द </font><font style='font-size:11pt;'>व्यक्</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>केल</font><font style='font-size:11pt;'>ा. </font><font style='font-size:11pt;'>नागरिकांन</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>भागातू</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>जाणाऱ्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>लष्कराच्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>गाड्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>आण</font><font style='font-size:11pt;'>ि </font><font style='font-size:11pt;'>त्याती</font><font style='font-size:11pt;'>ल </font><font style='font-size:11pt;'>जवानांन</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अभिनंद</font><font style='font-size:11pt;'>न </font><font style='font-size:11pt;'>कर</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>त्यांच</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>कौतु</font><font style='font-size:11pt;'>क </font><font style='font-size:11pt;'>केल</font><font style='font-size:11pt;'>े. </font><font style='font-size:11pt;'>त</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>काह</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>जणांन</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>भागा</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>भार</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>मात</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>क</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>ज</font><font style='font-size:11pt;'>य </font><font style='font-size:11pt;'>अश</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>जोरदा</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>घोषण</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>बाज</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>कर</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>टाळ्यांच्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>प्रचं</font><font style='font-size:11pt;'>ड </font><font style='font-size:11pt;'>कडकडाटा</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>जवानांच</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>स्वाग</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>केल</font><font style='font-size:11pt;'>े. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:41:31 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ताजमध्ये अर्धा डझन दहशतवादी?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/ताजमध्ये-अर्धा-डझन-दहशतवादी-108112800048_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/ताजमध्ये-अर्धा-डझन-दहशतवादी-108112800048_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- मुंबईतील हॉटेल ताजमध्ये अजूनही कमांडो कारवाई सुरूच असून, 48 तास लोटल्यानंतरही दहशतवादांच्या सफाया न झाल्याने आता भारतीय लष्करानेही चिंता व्यक्त केली आहे. ताजमध्ये अजूनही अर्धाडझन दहशतवादी लपले असल्याचा संशय लष्कराला असून, अजूनही ताजमध्ये ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईतील हॉटेल ताजमध्ये अजूनही कमांडो कारवाई सुरूच असून, 48 तास लोटल्यानंतरही दहशतवादांच्या सफाया न </font><font style='font-size:11pt;'>झाल्याने </font><font style='font-size:11pt;'>आता भारतीय लष्करानेही चिंता व्यक्त केली आहे. ताजमध्ये अजूनही अर्धाडझन दहशतवादी लपले असल्याचा संशय लष्कराला असून, अजूनही ताजमध्ये दहशतवादी आणि एनएसजी कमांडोत चकमक सुरूच आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ताजच्या बाहेर आज सकाळी दहशतवाद्यांनी गोळीबार करत पत्रकारांवर ग्रेनेड हल्ला केला. यानंतर सायंकाळपर्यंत दहशतवादी मारले गेल्याचे बोलले जात असतानाच अचानक दुपारनंतर दहशतवाद्यांनी पुन्हा ताजमधून जोरदार गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांनी याला जोरदार उत्तर दिले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सायंकाळी लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनी ताजमध्ये एक पेक्षा अधिक दहशतवादी लपल्याची भीती व्यक्त केली असून, हे वृत्त प्रकाशित होईपर्यंत जवान अणी दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच होती. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:40:19 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आता बिमोड करा अतिरेक्यांचा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आता-बिमोड-करा-अतिरेक्यांचा-108112800047_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आता-बिमोड-करा-अतिरेक्यांचा-108112800047_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[श्रीमद्भगवद् गीतेमधला हा १८ वा अध्यायातला ७३ वा श्लोक बरंच काही सांगून जातो... अर्थात, श्रीकृष्णाने अर्जुनाला कौरवांशी युध्द करण्यासाठी उपदेश केल्यानंतर शेवटी अर्जुन म्हणाला की, हे देवा, आपल्या कृपेने माझा मोह नष्ट झाला आणि मी स्मृती प्राप्त केली ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#FF0000'>नष्ट मोहः स्मृतीर्लब्धा त्वप्रसादान्मयाच्युत। स्थितोःस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ।</font><font style=' color:#000000;'>।</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/28/images/img1081128047_1_1.jpg' Alt='Mumbai blast' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>श्रीमद्भगवद् गीतेमधला हा १८ वा अध्यायातला ७३ वा श्लोक बरंच काही सांगून जातो... अर्थात, </font><font style=' color:#FF8000;'>श्रीकृष्णान</font><font style=' color:#000000;'>े अर्जुनाला </font><font style=' color:#000080;'>कौरवांश</font><font style=' color:#000000;'>ी युध्द करण्यासाठी उपदेश केल्यानंतर शेवटी अर्जुन म्हणाला की, हे देवा, आपल्या कृपेने माझा मोह नष्ट झाला आणि मी स्मृती प्राप्त केली आहे. आता मी संशयरहित होऊन स्थित आहे, आणि मी आपल्या आज्ञेचे पालन करेन.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शासनाने आता तरी </font><font style=' color:#FF0000;'>डोळ्यावरची झापडं </font><font style=' color:#000000;'>दूर करून अक्षरशः 'अ‍ॅक्शन' घेण्याची नाही, तर...करण्याची गरज आहे. उपरोक्त श्लोकाचा सारांश लक्षात घ्यावा, जवळपास सगळी राजकारणी मंडळी मोहासाठी (सत्तेसाठी) अशा मोठ्या दुःखद घटनांचे भांडवल देखील करण्यास मागेपुढे पहात नाहीत, हे गेल्या दोन दिवसांच्या घटनेने सिध्द होते आहे. आमच्या डोळ्यांवर झापडं नाहीत, आम्हीही स्वस्थ बसलो नाही, केवळ भाषणबाजी करीत नाही, हे घ्या...आम्ही केलेली ही कृती पाहा...अशी भूमिका सरकारने घेण्याची जनता वाट पहात आहे. या घटनेशी आपला संबंध नसल्याची टिमकी पाकिस्तान नेहेमीप्रमाणेच वाजवते आहे. मात्र तिथूनच वारंवार फोन येत असल्याचे स्पष्ट झाल्याचे सुरक्षा यंत्रणा सांगते आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधानांपासून मंत्र्यांपर्यंत अनेक मातब्बरांनी मुंबईला भेट दिली, पैशापारी पैसा खर्च झाला, याचा उपयोग काहीच होणार नाही. याऐवजी घटनेत मृत झालेल्या आणि कर्तव्यावर असताना प्राण गमवावे लागलेल्या सुरक्षा यंत्रणेच्या अधिकारी, कर्मचार्‍यांना तेवढी भरपाई दिली असती. सुरक्षा यंत्रणांनी आधी 'संभाव्य हल्ल्याबाबत माहिती' दिल्याचे गृहमंत्रालयाने मान्य करून काय दाखवले? केवळ भाषण ठोकून द्स्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्र्यांनी जनतेचे सांत्वन केले. <!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/28/images/img1081128047_1_2.jpg' Alt='mumbai blast' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाच्या दोन्ही राजधान्यांमध्ये इतक्या गंभीर घटना घडल्या तरीही अजून भाषणबाजी होते आहे, हे योग्य नाही. ज्या देशातून अतिरेकी आले त्या देशासह अतिरेक्यांच्या संघटनांना सुध्दा 'वॉर्निंग' देणे आवश्यक आहे.राजकारण्यांनी आता आपण राजकारणी आहोत, हा विषय बाजूला ठेवून आपण देशाचे नागरिक आहोत, जनतेचे प्रतिनिधी आहोत, त्यांचा देशरूपी निधी सुरक्षित ठेवणे हे प्रथम कर्तव्य समजून कारवाई आणि कार्यवाही करावी. तरच देशाचे भावी युवकांपुढे आदर्श उभा राहिल...</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:38:12 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मदवेदेव भारतात येणारच- रशिया]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मदवेदेव-भारतात-येणारच-रशिया-108112800046_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मदवेदेव-भारतात-येणारच-रशिया-108112800046_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतरही रशियन राष्ट्राध्यक्ष दमित्री मदवेदेव यांच्या दौऱ्यात कोणताही बदल झाला नसून, ते भारतात येणारच असे रशियाने स्पष्ट केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतरही रशियन राष्ट्राध्यक्ष दमित्री मदवेदेव यांच्या दौऱ्यात कोणताही बदल झाला नसून, ते भारतात येणारच असे रशियाने स्पष्ट केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पाच डिसेंबर रोजी मदवेदेव पंतप्रधानांसोबत एका शिखर बैठकीत सहभागी होणार असून, भारतात जरी दहशतवादी हल्ले झाले असले तरी मदवेदेव भारतात येणार असल्याचे आज रशियाने स्पष्ट केले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:37:37 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[इस्त्राईलला भारताचा नकार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/इस्त्राईलला-भारताचा-नकार-108112800045_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/इस्त्राईलला-भारताचा-नकार-108112800045_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[येरूशलेम- मुंबईतील दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी इस्त्राईलने आपले कमांडो पाठवण्याची तयार दाखवली होती, परंतु भारत सरकारने याला स्पष्ट शब्दात नकार दिला असून, भारतीय लष्कर यासाठी सक्षम असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईतील दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी इस्त्राईलने आपले कमांडो पाठवण्याची तयार दाखवली होती, परंतु भारत सरकारने याला स्पष्ट शब्दात नकार दिला असून, भारतीय लष्कर यासाठी सक्षम असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इस्त्राईलमधील वर्तमान पत्रांनी याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या असून दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 160 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रकाशित केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यानंतर इस्त्राईली सैन्याने आपले कमांडो पाठवण्याची तयारी दर्शवली होती. इस्त्राईली लष्कराने तर आपल्या कमांडोंना भारतात पाठवण्याची तयारीही पूर्ण केली होती़ परंतु भारत सरकारने स्पष्ट शब्दात याला नकार दिल्याने इस्त्राईलने आपल्या कमांडोना पाठवण्याचा निर्णय मागे घेतला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:34:57 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबईत नौदलाची नवीन रणनीती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबईत-नौदलाची-नवीन-रणनीती-108112800044_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबईत-नौदलाची-नवीन-रणनीती-108112800044_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांना चोख उत्तर देण्यासाठी नौदलाने प्रथमच नवीन रणनीती आखल्याचे स्पष्ट केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांना चोख उत्तर देण्यासाठी नौदलाने प्रथमच नवीन रणनीती आखल्याचे स्पष्ट केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यापूर्वी नौदलाने जम्मूत अशा स्वरूपाची कारवाई केली होती. परंतु मुंबई सारख्या घनदाट लोकवस्ती आणि उंचच उंच इमारती असलेल्या भागात प्रथमच नौदलाने कमांडोंना उतरवले असल्याचे नौदलाने स्पष्ट केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज नौदलाने मुंबईतील नरिमन हाउसवर कमांडोंचे पथक उतरवले. यात हाय पॉवरच्या तारांच्या तारांचा सामनाही नौदलाला करावा लागला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विंग कमांडर महेश उपासनी यांच्या नेतृत्वाखाली आज नौदलाने ही कारवाई केली. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:34:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शहीदांना उत्तर प्रदेश पोलिसांची श्रद्धांजली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/शहीदांना-उत्तर-प्रदेश-पोलिसांची-श्रद्धांजली-108112800043_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/शहीदांना-उत्तर-प्रदेश-पोलिसांची-श्रद्धांजली-108112800043_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[लखनो- मुंबईमध्ये दहशतवादाचा सामना करताना मारल्या गेलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज उत्तर प्रदेश पोलिसांनी श्रद्धांजली अर्पण केली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईमध्य</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>दहशतवादाच</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>सामन</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>करतान</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>मारल्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>गेलेल्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>पोलि</font><font style='font-size:11pt;'>स </font><font style='font-size:11pt;'>अधिकार</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>आण</font><font style='font-size:11pt;'>ि </font><font style='font-size:11pt;'>कर्मचाऱ्यांन</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>आ</font><font style='font-size:11pt;'>ज </font><font style='font-size:11pt;'>उत्त</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>प्रदे</font><font style='font-size:11pt;'>श </font><font style='font-size:11pt;'>पोलिसांन</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>श्रद्धांजल</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>अर्प</font><font style='font-size:11pt;'>ण </font><font style='font-size:11pt;'>केल</font><font style='font-size:11pt;'>ी. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>उत्त</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>प्रदेशच</font><font style='font-size:11pt;'>े </font><font style='font-size:11pt;'>अप</font><font style='font-size:11pt;'>र </font><font style='font-size:11pt;'>पोलि</font><font style='font-size:11pt;'>स </font><font style='font-size:11pt;'>महानिदेश</font><font style='font-size:11pt;'>क </font><font style='font-size:11pt;'>बृजला</font><font style='font-size:11pt;'>ल </font><font style='font-size:11pt;'>यांन</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>आ</font><font style='font-size:11pt;'>ज </font><font style='font-size:11pt;'>याविषय</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>माहित</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>देतान</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>मृ</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>पोलिसांच्य</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>कुटुंबीयांप्रत</font><font style='font-size:11pt;'>ी </font><font style='font-size:11pt;'>संवेदन</font><font style='font-size:11pt;'>ा </font><font style='font-size:11pt;'>व्यक्</font><font style='font-size:11pt;'>त </font><font style='font-size:11pt;'>केल</font><font style='font-size:11pt;'>ी. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:32:12 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्रातही आता कमांडो पथक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/महाराष्ट्रातही-आता-कमांडो-पथक-108112800042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/महाराष्ट्रातही-आता-कमांडो-पथक-108112800042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर दहशतवाद्यांशी लढण्यासाठी महाराष्ट्रातही आता एनएसजी प्रमाणे कमांडो पथक स्थापन करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर दहशतवाद्यांशी लढण्यासाठी महाराष्ट्रातही आता एनएसजी प्रमाणे कमांडो पथक स्थापन करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी केली आहे.</font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांशी झालेल्या झुंजीत महाराष्ट्र पोलिसांचे मोठे नुकसान झाले असून, 370 जण जखमी झाल्याचे पाटील म्हणाले. यानंतर राज्यात दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी एनएसजी प्रमाणेच कमांडो पथक स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या हल्ल्यात मारले गेलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारली असून, पोलिस दलाचे आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याची घोषणाही पाटील यांनी या प्रसंगी केली. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:31:30 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बंद करा हे लाईव्ह कव्हरेज]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/बंद-करा-हे-लाईव्ह-कव्हरेज-108112800041_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/बंद-करा-हे-लाईव्ह-कव्हरेज-108112800041_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[बस्स. आता खूप झालं. गेल्या ४५ तासांपासून टिव्ही चॅनेल्ससाठी मुंबईची घटना म्हणजे एखादा 'रियालिटी शो' झाला आहे. हा भारतावर झालेला हल्ला आहे. याचं महत्त्व आणि गांभीर्य कदाचित त्यांना समजलेलं नसावं.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>बस्स. आता खूप झालं. गेल्या ४५ तासांपासून टिव्ही चॅनेल्ससाठी मुंबईची घटना म्हणजे एखादा 'रियालिटी शो' झाला आहे. हा भारतावर झालेला हल्ला आहे. याचं महत्त्व आणि गांभीर्य कदाचित त्यांना समजलेलं नसावं. सेना आणि पोलिस या वेळी काय करताहेत हे लाईव्ह दाखविण्याचा अर्थ काय? 'सबसे आगे' 'सबसे तेज' रहाण्याचा हा अट्टाहास आता त्रासदायक ठरू लागला आहे. मुंबईच नव्हे तर पूर्ण देश दहशतीखाली आहे आणि हे लाईव्ह प्रसारण ही दहशत कमी करण्याऐवजी वाढवत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सातत्याने टीका होऊनही इलेक्ट्रॉनिक मीडीयाने कोणताही धडा घेतलेला नाही. कारगिल, गुजरात भूकंप आणि आता मुंबई. या सर्वच घटनांत मीडीयाने बहुतांशवेळा बालबुद्धी दर्शवली. मुंबईतली घटना हे युद्ध आहे. ते सीमेवर नव्हे तर शहरात लढले जात आहे. हे छुपे युद्ध भारतीय सेनेपुढील आव्हान अधिक कठीण करते आहे. अशावेळी एखाद्या चित्रपटाप्रमाणे दाखविले जाणारे लाईव्ह कव्हरेज बंद करून केवळ महत्त्वाच्या तेवढ्याच बातम्या दाखविल्या पाहिजेत. सेनेनेही पूर्ण ताकद लावून कारवाई केली पाहिजे व मीडीयाला महत्त्वाची तेवढी बातमी दिली पाहिजे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आत्ताच टिव्हीवर एक दृश्य पाहिले आणि संताप झाला. चाळीस तास ताजमध्ये ओलीस राहिल्यानंतर एक अमेरिकी महिला सेनेच्या मदतीने बाहेर आली. तिच्यासोबत दोन वर्षांचा एक मुलगाही होता. त्याला ताज हॉटेलच्याच एका कर्मचार्‍याने उचलून घेतले होते. ती महिला व ताजचा तो कर्मचारी आपल्याला त्रास देऊ नये अशी विनंती मीडीयाला करत होते. आपल्याला कोणताही प्रश्न विचारू नये असे त्यांचे म्हणणे होते. पण तरीही मीडीयावाले त्यांच्या मागे लागले होते. माईक आणि कॅमेरा घेऊन त्यांनी त्यांचा पाठलाग चालवला होता. आणि प्रश्न होता, 'अब आपको कैसे लग रहा है'. चाळीस तास अतिरेक्यांचा बंदी म्हणून राहिल्यानंतर कसे बसे बाहेर आल्यानंतर कसे वाटत असेल? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अन्य एका चॅनेलवर ताजमधून बाहेर पडलेल्या एका महिलेने मीडीयापासून दूर रहाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिचा मोबाईल नंबर मागितला गेला. म्हणजे फोनवर तरी तिच्याशी बोलता येईल. हा काय मुर्खपणा आहे? कव्हरेज करण्याच्या प्रयत्नात आपण भावनांचाही बळी दिला आहे काय?</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिकेतील 9/11 च्या घटनेनंतरचे कव्हरेज यावेळी आठवते. तेथील मीडीयाने अतिशय संतुलितपणे बातम्या दिल्या होत्या. त्यावेळी सर्व चॅनेल्स एकच शीर्षक सातत्याने आळवत होते, 'वॉर ऑन अमेरिका'. त्यावेळी सरकारविरोधी किंवा राजकीय टिप्पणी टाळून रिपोर्टिंग करण्यात आले. आता मीडीयानेच नव्हे तर एक राष्ट्र म्हणून आपण परिपक्व होण्याची गरज आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:29:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अमिताभही बंदूक घेऊन झोपले]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/अमिताभही-बंदूक-घेऊन-झोपले-108112800039_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/अमिताभही-बंदूक-घेऊन-झोपले-108112800039_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली- मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांनंतर शहरात दहशत पसरली असून, बिग बीही रात्री उशासी बंदूक बाळगून झोपले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/28/images/img1081128039_1_1.jpg' Alt='amitabh' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>IFM</td><td valign='top' align='right'>IFM</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांनंतर शहरात दहशत पसरली असून, बिग बीही रात्री उशासी बंदूक बाळगून झोपले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या आयुष्यात प्रथम आपण असे केले असून, दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यानंतर आपण आपल्या उशासी बंदूक घेऊन झोपल्याचे बिग बीने आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बुधवारी ज्या दिवशी दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला चढवला तेव्हा दिवंगत हरिवंशराय बच्चन यांची जयंती होती. यादिवशी अमिताभ यांनी दिवसभर टीव्ही पाहण्यात घालवला. यानंतर रात्री उशिरा झोपताना अमिताभ यांनी आपल्या उशासी बंदूक घेतली होती. आपल्याला या रात्री झोप न लागल्याचे अमिताभ यांनी यात नमूद केले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:28:16 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबई की युध्‍दभूमी...]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबई-की-युध्‍दभूमी-108112800038_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबई-की-युध्‍दभूमी-108112800038_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देशाची आर्थिक राजधानी असलेल्‍या मुंबईला सुमारे 45 तासाहून अधिक काळ दहशतवाद्यांनी वेठीस धरले. देशाच्‍या आर्थिक राजधानीत दहशतवाद्यांनी भयंकर आत्मघाती हल्ला केला आणि भारतीय गुप्‍तचर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/28/images/img1081128038_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाची आर्थिक राजधानी असलेल्‍या मुंबईला सुमारे 45 तासाहून अधिक काळ दहशतवाद्यांनी वेठीस धरले. देशाच्‍या आर्थिक राजधानीत दहशतवाद्यांनी भयंकर आत्मघाती हल्ला केला आणि भारतीय गुप्‍तचर व्‍यवस्‍थेचे पितळ उघडे पाडले. बुधवारची काळरात्र दोन दिवसांनंतरही संपलेली नाही. पहाट कधी होणार याकडेच सार्‍या देशवासियांचे लक्ष लागून आहे. तब्बल दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यात 200 पेक्षाही अधिक निरपराध व्यक्तीना जीव गमवावा लागला आहे. तर दोन लष्करी अधिकार्‍यासह 14 पोलीस कर्मचार्‍यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सतत धावणार्‍या मुंबईला दहशतवाद्यांनी गेल्या तीन ‍दिवसांपासून एके- 47 रोखून वेठीला धरले आहे. मुंबईत सागरी मार्गाने शिरलेल्या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी देशाच्या जवानांनी जीवाची बाजी लावली आहे. आग ओकणार्‍या बंदुकांनी प्रचंड संघर्ष सुरू आहे. जणू मुंबईत दहशतवादी रक्तरंजित दिवाळीच साजरी करायच्या उद्देशाने अतिरेकी शिरले आहेत, अशी भावना संपूर्ण देशातून व्यक्त होत आहे.<!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->उष:काल होता होता काळ रात्र झाली...
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...
मुंबईत सुरू असलेले तांडव पाहून कवी सुरेश भटांच्या या  कवितेचे स्मरण होते. आज खरंच दहशवाद्यांविरूध्द कंबर कसण्याची वेळ आली आहे. मशाली पेटवून स्वत: पेटून उठण्याची वेळ आली आहे.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline-->  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सतत घोंगावणार्‍या एम्‍ब्‍युलन्‍स... जखमींच्‍या किंकाळ्या आणि मृतांच्‍या नातेवाईकांचा टाहो... मुंबईतच नव्हे तर देशाच्या कानाकोपर्‍यात गुंजत आहेत. नेहमी मनाला सुखद वाटणारा सागर आणि देशी विदेशी पर्यटकांचे हसतमुख चेहर्‍याने स्वागत करणारे 'गेट वे ऑफ इंडिया' देखील दहशतवादी षडयंत्र पाहून स्तब्ध झाले आहे. देशाच्‍या सौंदर्याला चार चांद लावणा-या पंचतारांकीत 'हॉटेल ताज'चे अंतर्गत रूपही किती सुंदर असेल, याचे सर्वसामान्यांना नेहमीच कुतूहल असते. मात्र, आज 'ताज' युध्‍दभूमी झाल्‍याचे दिसत आहे. दहशतवाद्यांनी ताजचे सौंदर्य ओरबाडून काढले आहे. तब्बल तीन दिवस मुंबईत युध्दाचा प्रसंग सारे जग पाहत आहे. आता 'करा वा मरा अशी स्थिती निर्माण झाली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यानी अतिशय नियोजनपूर्वक हे काळे कृत्य केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके, एके- ४७ सारखी घातक शस्त्रे आणून ती मुंबईच्या हद्दीत पेरणे हा काही एक दोन दिवसाचा खेळ नाही. नरीमन हाऊसमध्ये तर ते दोन महिन्यांपासून रहात होते, असे कळते. असे असेल तर दहशतवाद्यांनी पेरून ठेवल्याला या लहान रोपट्यांना पाणी घालून मोठे करण्याचे काम करणारे आपल्यातच लपलेले आहेत. दहशवादी आले कुठून? या प्रश्नावर चर्चा करण्याबरोबरच त्यांना येथे आसरा देणारे, पोसणारे यांचाही विचार केला पाहिजे. राजकारण्यांनी याचे भांडव न करता मुंबईसह देशाच्या सुरक्षेबाबत विचार करून हे संकट नाहिसे करण्यात हातभार लावला पाहिजे. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/28/images/img1081128038_1_2.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>उष:काल होता होता काळ रात्र झाली...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत सुरू असलेले तांडव पाहून कवी सुरेश भटांच्या या  कवितेचे स्मरण होते. आज खरंच दहशवाद्यांविरूध्द कंबर कसण्याची वेळ आली आहे. मशाली पेटवून स्वत: पेटून उठण्याची वेळ आली आहे. भारताचे जॉंबाज सैनिक तब्बल 40 तासांपासून अहोरात्र दहशतवाद्यांशी संघर्ष करत आहेत. हे आता कुठे तरी थांबले पाहिजे. राजकारण्यांनी वातानुकूलीत चार भिंतीच्या बाहेर येऊन तेच ते 'रेडिमेड स्टेटमेंट' न देता देशातूनच दहशतवाद संपविण्यासाठी सकारात्मक पावले उचलली पाहिजेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>गेट वे ऑफ इंडिया' परिसरात आज जी स्मशानशांतता पसरली आहे. हा परिसर पूर्वीसारखा फुलून जाण्यासाठी आणखी किती दिवस लागणार?  हाच सध्या प्रत्येकाला पडलेला प्रश्न आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:26:57 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>संदीप पारोळेकर</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अमेरिकेकडून काही शिका- पासवान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/अमेरिकेकडून-काही-शिका-पासवान-108112800037_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/अमेरिकेकडून-काही-शिका-पासवान-108112800037_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[रांची- मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतीय गुप्तहेर संस्थांचा ढिसाळपण स्पष्ट झाला असून, अमेरिकी गुप्तहेर संस्थांकडून बरेच काही शिकण्यासारखे असल्याचे मत केंद्रीय पोलाद मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतीय गुप्तहेर संस्थांचा ढिसाळपण स्पष्ट झाला असून, अमेरिकी गुप्तहेर संस्थांकडून बरेच काही शिकण्यासारखे असल्याचे मत केंद्रीय पोलाद मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अमेरिकेवरील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यांनंतर तेथील सुरक्षा यंत्रणा आणि गुप्तहेर संस्थांना आणखी प्रगत करण्यात आले असून, भारतीय गुप्तहेर संस्थांनी आता स्वत:चे आधुनिकीकरण करण्याची गरज असल्याचे मत पासवान यांनी व्यक्त केले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:24:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दहशतवाद्यांविरोधात कडक कायदा हवाच- अडवाणी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांविरोधात-कडक-कायदा-हवाच-अडवाणी-108112800036_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांविरोधात-कडक-कायदा-हवाच-अडवाणी-108112800036_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबई- देशात वाढत्या दहशतवादी कारवायांनंतरही सरकारचे डोळे उघडले नसल्याची टीका करत दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी देशात दहशतवादाविरोधात कडक कायद्याची गरज भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>देशात वाढत्या दहशतवादी कारवायांनंतरही सरकारचे डोळे उघडले नसल्याची टीका करत दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी देशात दहशतवादाविरोधात कडक कायद्याची गरज भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आज अडवाणींनी मुंबईतील घटनास्थळांना भेट दिली. यानंतर अडवाणींनी सरकारवर टीकेची झोड उडवली. कॉग्रेस सरकारनेच देशातील पोटा सारखा दहशतवादी कायदा रद्द केल्याने दहशतवाद्यांचे मनसुबे वाढल्याचे अडवाणी म्हणाले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:23:12 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दहशतवादी पाकिस्‍तानीः आरआर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवादी-पाकिस्‍तानीः-आरआर-108112800033_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवादी-पाकिस्‍तानीः-आरआर-108112800033_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईवर हल्‍ला करणारे दहशतवादी पाकिस्‍तानी नागरिक असल्‍याचे पक्‍के पुरावे आमच्‍या हाती असल्‍याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी जाहीर केले आहे. या हल्‍ल्‍यात 15 जवान आणि अधिकारी शहीद झाल्याचे आणि 9 दहशतवादी मारले गेल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर हल्‍ला करणारे दहशतवादी पाकिस्‍तानी नागरिक असल्‍याचे पक्‍के पुरावे आमच्‍या हाती असल्‍याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी जाहीर केले आहे. या हल्‍ल्‍यात 15 जवान आणि अधिकारी शहीद झाल्याचे आणि 9 दहशतवादी मारले गेल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानचा सहभाग असल्‍याचे प्रथमच शासकीय स्‍तरावरून मान्‍य करण्‍यात आले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:21:31 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सागरी दहशतवाद संपविण्‍यासाठी खास पथक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/सागरी-दहशतवाद-संपविण्‍यासाठी-खास-पथक-108112800032_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/सागरी-दहशतवाद-संपविण्‍यासाठी-खास-पथक-108112800032_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दहशतवादाशी लढण्‍यासाठी मुंबई पोलीस दलाला खास प्रशिक्षण दिले जाणार असून दहशतवाद विरोधी पथकासोबतच सागरी सुरक्षा पथक स्‍थापन करण्‍याचा निर्णय मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत घेण्‍यात आल्‍याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवादाशी लढण्‍यासाठी मुंबई पोलीस दलाला खास प्रशिक्षण दिले जाणार असून दहशतवाद विरोधी पथकासोबतच सागरी सुरक्षा पथक स्‍थापन करण्‍याचा निर्णय मंत्रीमंडळाच्‍या बैठकीत घेण्‍यात आल्‍याची माहिती गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी केली आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:19:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आता कुठे गेले राज ठाकरे?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आता-कुठे-गेले-राज-ठाकरे-108112800031_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आता-कुठे-गेले-राज-ठाकरे-108112800031_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईला आपण आधीच वाटून घेतले होते. चेन्नई तमिळींचे. बंगलोर कन्नडिगांचे. अहमदाबाद गुजरात्यांचे तसे मुंबई मराठी लोकांची. बिहारी, युपीच्या भय्यांची तर अजिबात नाही. तसा राज ठाकरेंनी परप्रांतीयांना महाराष्ट्रातून हाकलण्याचा विडा उचललाच होता.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/28/images/img1081128031_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबई. देशाची आर्थिक राजधानी. महाराष्ट्राची राजधानी. मराठी लोकांचे शहर. हो फक्त मराठी लोकांचे शहर. अजून काय? हो, मुंबईची आणखी एक नवी ओळख राहिलीच. अतिरेक्यांचेही शहर. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईला आपण आधीच वाटून घेतले होते. चेन्नई तमिळींचे. बंगलोर कन्नडिगांचे. अहमदाबाद गुजरात्यांचे तसे मुंबई मराठी लोकांची. बिहारी, युपीच्या भय्यांची तर अजिबात नाही. तसा राज ठाकरेंनी परप्रांतीयांना महाराष्ट्रातून हाकलण्याचा विडा उचललाच होता. त्याला तिकडे लालूप्रसाद यादव, अमरसिंह, पासवान यांनीही बोलभांड विरोध केला होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हा सगळा संघर्ष मुंबईच्या रस्त्याने काही दिवसांपूर्वीच पाहिला होता. त्यावेळी मुंबई कुणाची? हा प्रश्न चांगलाच गाजला होता. मुंबई मराठी माणसाची, देशवासीयांची, बिहारी, युपीतल्या भय्यांची असे वेगवेगळे सूर निघाले होते? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अतिरेक्यांना हा प्रश्न पडला नाही. त्यांना माहित होते, मुंबई भारताची आहे. तीच हादरवली की मुंबई अतिरेक्यांचीही होऊन जाईल याची खात्रीही होती. म्हणूनच त्यांनी आपसातील भांडणांचा चांगला उपयोग केला नि भारताच्या या नाकावर टिच्चून प्रहार केला. हा प्रहारही एवढा जबरदस्त होता की आपल्याच देशात आपल्याला सैन्याला हेलिकॉप्टरवरून उतरून अतिरेक्यांशी सामना करावा लागला. तीन दिवस या लोकांशी अहोरात्र लढावे लागले तेव्हा कुठे मुंबई ताब्यात आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आणि हो मुंबई पोलिसांच्याही परिस्थिती ताब्यात येत नव्हती. तेव्हा उत्तर भारतातल्या दिल्लीहून राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीचे (एनएसजी) 'परप्रांतीय' जवान मुंबई वाचविण्यासाठी धावून आले. राज ठाकरेंची मुंबई या उत्तर भारतीय जवानांनी मुंबई पोलिसांसह लढून 'देशाच्या' ताब्यात राखली. तेव्हा कुठे मुंबई पुन्हा आपल्याला मिळाली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या सगळ्या हिंसक गदारोळात रस्त्यांवर सैरावैरा धावणार्‍यांत भय्ये, परपरप्रांतीय, उत्तर भारतीय मराठी असा कुठलाही भेद उरला नव्हता. सगळे भारतीय होते. आणि या 'भारतीयांवर' गोळ्या बरसवणारे तेवढे अतिरेकी होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे सगळे होत असताना राज ठाकरे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होते. लालू, नितिशकुमार, अमरसिंह प्रभृतीही आपापल्या घरी शांततेत मुंबई जळताना पहात होते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:18:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>अभिनय कुलकर्णी</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ताज व ओबेरॉयमध्‍ये मृत्युचे तांडव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/ताज-व-ओबेरॉयमध्‍ये-मृत्युचे-तांडव-108112800030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/ताज-व-ओबेरॉयमध्‍ये-मृत्युचे-तांडव-108112800030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दहशतवाद्यांच्‍या निशाण्‍यावर असलेल्‍या ताज आणि ओबेरॉय हॉटेलमध्‍ये ऑपरेशन अंतिम टप्‍प्‍यात आले असताना या दोन्‍ही ठिकाणी मृत्युचे खुले तांडव पहायला मिळाले आहे. आतापर्यंत या दोन्‍ही हॉटेल्समधून सुमारे 80 मृतदेह बाहेर काढण्‍यात आले आहे. तर मोठ्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांच्‍या निशाण्‍यावर असलेल्‍या ताज आणि ओबेरॉय हॉटेलमध्‍ये ऑपरेशन अंतिम टप्‍प्‍यात आले असताना या दोन्‍ही ठिकाणी मृत्युचे खुले तांडव पहायला मिळाले आहे. आतापर्यंत या दोन्‍ही हॉटेल्समधून सुमारे 80 मृतदेह बाहेर काढण्‍यात आले आहे. तर मोठ्या प्रमाणावर लोक जखमी झाले आहेत. ताजच्‍या सहाव्‍या मजल्‍यावरून सुरक्षा दलाच्‍या जवानांनी आतापर्यंत 42 मृतदेह बाहेर काढले आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मृतांमध्‍ये ताजचे 6 शेफ आणि सुमारे 10 कर्मचारी आहेत. दहशतवाद्यांच्‍या हल्‍ल्‍यात ठार झालेल्या लोकांचे मृतदेह स्विमिंग पूल, हॉटेलची लॉबी आणि हॉलमध्‍ये विखरून पडलेले दिसले आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:14:45 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आयएसआयच्‍या अधिका-याला भारतात पाठवाः पंतप्रधान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आयएसआयच्‍या-अधिका-याला-भारतात-पाठवाः-पंतप्रधान-108112800029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आयएसआयच्‍या-अधिका-याला-भारतात-पाठवाः-पंतप्रधान-108112800029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईतील दहशतवादी हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानचा हात असल्‍याचे पुरावे समोर आल्‍याने पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी पाकिस्‍तानचे पंतप्रधान मोहम्‍मद गिलानी यांना फोन करून या संदर्भात माहिती दिली आहे. तसेच पाकिस्‍तानी गुप्‍तचर संस्‍था आयएसआयच्‍या प्रमुख ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईतील दहशतवादी हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानचा हात असल्‍याचे पुरावे समोर आल्‍याने पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी पाकिस्‍तानचे पंतप्रधान मोहम्‍मद गिलानी यांना फोन करून या संदर्भात माहिती दिली आहे. तसेच पाकिस्‍तानी गुप्‍तचर संस्‍था आयएसआयच्‍या प्रमुख अधिका-याला भारतात पाठविण्‍याची मागणी केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारत आणि पाकिस्‍तान या दोन्‍ही देशांदरम्‍यान झालेल्‍या करारानुसार गुन्‍ह्यांच्‍या तपासासाठी दोन्‍ही देशातील गुप्‍तचर संस्‍थांनी एकमेकांना सहकार्य करण्‍याचे निश्चित झाले आहे. त्‍या करारानुसार या हल्‍ल्‍याच्‍या तपासासाठी आयएसआयच्‍या अधिका-याला भारतात पाठविण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे. या अधिका-याकडे हल्‍ल्‍यात पाकिस्‍तान सहभागी असल्‍याचे पुरावे सादर केले जाणार आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:11:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ओबेरॉयमधील ऑपरेशन 'ब्लॅक टॉरनॅडो' पूर्ण]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/ओबेरॉयमधील-ऑपरेशन-ब्लॅक-टॉरनॅडो-पूर्ण-108112800028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/ओबेरॉयमधील-ऑपरेशन-ब्लॅक-टॉरनॅडो-पूर्ण-108112800028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[सुमारे 40 तासांपासून सुरू असलेल्‍या दहशतवादी कारवाईला उखडून टाकण्‍यात भारतीय वीर जवानांना अखेर यश आले असून ओबेरॉय हॉटेलमध्‍ये सुरू असलेले एनएसजीचे ऑपरेशन पूर्ण झाले आहे. तर नरीमन हाऊसमध्‍ये अडकून पडलेल्‍या ओलिसांना मुक्‍त करण्‍यात जवानांना यश आले ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>सुमारे 40 तासांपासून सुरू असलेल्‍या दहशतवादी कारवाईला उखडून टाकण्‍यात भारतीय वीर जवानांना अखेर यश आले असून ओबेरॉय हॉटेलमध्‍ये सुरू असलेले एनएसजीचे ऑपरेशन पूर्ण झाले आहे. तर नरीमन हाऊसमध्‍ये अडकून पडलेल्‍या ओलिसांना मुक्‍त करण्‍यात जवानांना यश आले आहे. त्‍यामुळे आता तेथील दहशतवाद्यांना संपवून टाकण्‍यासाठी आखरी लढाई सुरू झाली आहे. दुस-या बाजूला ताज हॉटेलमधून काही-काही वेळाने गोळीबार सुरू आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हॉटेल ओबेरॉय सैन्‍य दलाने ताब्‍यात घेतले असून कमांडोजने या कारवाईत 2 दहशतवाद्यांना ठार केले आहे. तेथे 'ऑपरेशन क्लिनिंग' सुरू करण्‍यात आले आहे. या ठिकाणी स्‍फोटके पेरून ठेवण्‍याची शक्‍यता आहे. आतापर्यंत हॉटेलमधून 120 लोकांना सुरक्षित रित्‍या बाहेर काढण्‍यात आले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:10:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[फिदायीन अतिरेकी म्हणजे काय?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/फिदायीन-अतिरेकी-म्हणजे-काय-108112800027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/फिदायीन-अतिरेकी-म्हणजे-काय-108112800027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईवरील हल्ल्याच्या निमित्ताने फिदायीन म्हणजे आत्मघातकी हल्लेखोरांची ओळख आपल्याला झाली आहे. वास्तविक भारताला आत्मघाती हल्ले नवीन नाहीत. पण असे हल्ले काश्मीरमध्ये जास्त होत होते. मुंबईच्या निमित्ताने ते प्रथमच सर्वसामान्यांसमोर आले आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--begin inline--><!--@@StartRightBlock@@--><p class="innerBlock_Right"><table id="inlinebox" width="200" height="68" border="0" cellpadding="0" cellspacing="0" class="boxBdr"><tr><td><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0"><tr><td class="padding"><span></span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" cellpadding="0" cellspacing="0" border="0" class="kreative"><tr><td width="52%" align="left" class="innerBlock_Text"><span class='imgQuadLeft'>  </span><!--BD-->या युवकांना इस्लामच्या मार्गाने जाण्याची, काफिरांविरोधात जिहाद पुकारण्याची आणि अमेरिकेतील  9/11 घडविणार्‍या त्या १९ जणांची प्रेरणा त्यांना दिली जाते. कोवळ्या वयातील अल्पशिक्षित युवक या प्रचाराला भुलून दहशतवाद्याच्या मार्गाकडे वळतात आणि फिदायीन बनतात.<!--ED--><span class='imgQuadRight'>      </span></td></tr></table></td></tr><tr><td class="padding"><table width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="0"><tr><td class='QuadFooterColor'><!--BF--><!--EF--></td></tr></table></td></tr></table></p><!--@@EndRightBlock@@--><!--end inline--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवरील हल्ल्याच्या निमित्ताने फिदायीन म्हणजे आत्मघातकी हल्लेखोरांची ओळख आपल्याला झाली आहे. वास्तविक भारताला आत्मघाती हल्ले नवीन नाहीत. पण असे हल्ले काश्मीरमध्ये जास्त होत होते. मुंबईच्या निमित्ताने ते प्रथमच सर्वसामान्यांसमोर आले आहेत. या फिदायीन हल्लेखोरांना एक लक्ष्य दिले जाते. ते पूर्ण करण्यासाठी प्रसंगी जीव गेला तरी बेहत्तर अशी त्यांची मनोवस्था असते. तशा सर्वच दहशतवादी संघटनांत असे आत्मघाती हल्लेखोर असतात. एलटीटीईने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या अशाच हल्लेखोरामार्फत केली होती. इस्लामी दहशतवादी 'जिहाद'च्या नावावर त्यांना अशा हल्ल्यांसाठी तयार करतात. हे फिदायीन हल्लोखोरही आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्यजनांची कत्तल करतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फिदायीन हल्ल्यांच्या प्रचारासाठी आता अत्याधुनिक प्रसारमाध्यमे सहाय्यभूत ठरत आहेत. इंटरनेटच्या माध्यमातूनही फिदायीन भरती केली जाते. इस्लामिक जिहादी गट आपल्या कारवायांसाठी इंटरनेटचा वापर करत असल्याचे अमेरिकेतील गुप्तचर संस्थेच्या तपासात आढळले आहे. आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून या संघटना युवकांना आकर्षित करत आहेत. त्यांना 'हिरो' असे संबोधून हल्ल्यात मृत झाल्यानंतर 'शहीद' म्हणवले जाल असे त्यांच्या मनावर बिंबवले जात आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या युवकांना इस्लामच्या मार्गाने जाण्याची, काफिरांविरोधात जिहाद पुकारण्याची आणि अमेरिकेतील  9/11 घडविणार्‍या त्या १९ जणांची प्रेरणा त्यांना दिली जाते. कोवळ्या वयातील अल्पशिक्षित युवक या प्रचाराला भुलून दहशतवाद्याच्या मार्गाकडे वळतात आणि फिदायीन हल्लेखोर होतात. त्यांना या 'शहिद' होण्याचेही आकर्षण दाखवले जाते. या हल्लेखोरांना मृत्यूनंतर 'शहिद' असे संबोधले जाते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फिदायीन म्हणून दाखल होणारी मुले फक्त अल्पशिक्षित असतात असे नाही. अनेक सुशिक्षित मुलेही हल्ली फिदायीन बनू लागली आहेत. इंजिनियर, डॉक्टरही या अपप्रचाराला बळी पडतात. इतकेच नव्हे तर अगदी कोवळी मुलेही फिदायीन बनली आहेत. २००६ मध्ये इराकमध्ये फालुजा येथील लढाईत तेरा वर्षाचा एक मुलगाही मारला गेला. त्याच्या आई-वडिलांना असे वाटत होते, की त्यांचा मुलगा कुंग फू स्पर्धेत भाग घेण्यासाठी जॉर्डनला गेला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b>फियादीन बनण्याची कारणे काय? </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>फियादिन अतिरेकी ओसामा बिन लादेनला आपला आदर्श मानतात. फिदायीन तयार करण्यासाठी धर्माचा पुरेपूर वापर केला जातो. कोवळ्या वयातील मुलांना त्याकडे वळविले जाते. शहिद झाल्यानंतर जन्नतमध्ये हुरो (सुंदर पर्‍या) मिळतील. सर्व ऐशआराम मिळतील, असे सांगितले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अतिरेकी संघटना गरीब देशातील युवकांच्या परिस्थितीचाही फायदा उठवतात. गरीबीमुळेही हे लोक अतिरेकी बनतात. त्यांना मासिक वेतन दिले जाते. शहिद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला मोठी रक्कम दिली जाईल, असे आश्वासन दिले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008000'><b>फिदायीन अतिरेक्यांचे ट्रेनिंग- </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या मुलांना फिदायीन अतिरेकी बनण्याचे ट्रेनिंग दिले जाते. हे ट्रेनिंग नेहमीच्या अतिरेक्यांपेक्षा अगदी वेगळे असते. त्यासाठी मुळात मानसिक तयारी आहे की नाही याची चाचपणी केली जाते. फिदायीन होण्यासाठी त्याला प्रथम मानसिकदृष्ट्या तयार केले जाते. आपल्या धर्मावर कसा अन्याय होतो आहे हे त्याच्या मनावर वारंवार ठसवले जाते. त्यामुळे रक्ताचा बदला केवळ रक्तानेच घेता येईल, असे बिंबवले जाते. त्यानंतर मग त्याला शस्त्रास्त्रांचे ट्रेनिंग दिले जाते. त्याला गनिमी काव्याचे आणि समोरासमोर लढाईचे ट्रेनिंगही दिले जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कमीत कमी पाणी व जेवणाशिवाय राहण्याची त्यांची तयारी केली जाते. त्यांच्या डोक्यात परधर्माविषयी एवढे विष पेरले जाते की त्यापलीकडे त्यांना काही दिसत नाही. सूडाची एकमेव भावना त्यांच्या मनावर स्वार असते. हे अतिरेकी आता खतरनाक बनलेले असतात. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:08:27 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[एक दहशतवादी पळून जाण्‍यात यशस्‍वी?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/एक-दहशतवादी-पळून-जाण्‍यात-यशस्‍वी-108112800026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/एक-दहशतवादी-पळून-जाण्‍यात-यशस्‍वी-108112800026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नरीमन हाऊसमधून एक दहशतवादी पहाटे पाच वाजेच्‍या सुमारास पळून जाण्‍यात यशस्‍वी ठरल्‍याची माहिती समोर आली असून याबाबत चिंता वाढल्‍या आहेत. या ठिकाणी बंदीस्‍त असलेल्‍यांपैकी काही जणांची सुटका करण्‍यात लष्‍कराला यश आले आहे. सुटका केलेल्‍यांनी नंतर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>नरीमन हाऊसमधून एक दहशतवादी पहाटे पाच वाजेच्‍या सुमारास पळून जाण्‍यात यशस्‍वी ठरल्‍याची माहिती समोर आली असून याबाबत चिंता वाढल्‍या आहेत. या ठिकाणी बंदीस्‍त असलेल्‍यांपैकी काही जणांची सुटका करण्‍यात लष्‍कराला यश आले आहे. सुटका केलेल्‍यांनी नंतर दिलेल्‍या माहितीनुसार एक दहशतवादी पहाटे पळून गेला आहे. या वृत्ताला सुरक्षा दलाकडून मात्र अद्याप दुजोरा देण्‍यात आलेला नाही.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:07:17 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दहशतवादाविरुध्‍दच्‍या युध्‍दात तिन्‍ही सेना]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवादाविरुध्‍दच्‍या-युध्‍दात-तिन्‍ही-सेना-108112800025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवादाविरुध्‍दच्‍या-युध्‍दात-तिन्‍ही-सेना-108112800025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[गेल्‍या 40 तासांपासून अधिक वेळ लोकांना बंदीस्‍त करून ठेवलेल्‍या दहशतवाद्यांशी लढण्‍यासाठी स्‍थलसेना, नौसेना आणि वायुसेना दलाच्‍या जवानांनाही सहभागी करून घेण्‍यात आले असून 'ऑपरेशन टॉरनॅल्‍डो' आता निर्णयक टप्‍प्‍यात आले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्‍या 40 तासांपासून अधिक वेळ लोकांना बंदीस्‍त करून ठेवलेल्‍या दहशतवाद्यांशी लढण्‍यासाठी स्‍थलसेना, नौसेना आणि वायुसेना दलाच्‍या जवानांनाही सहभागी करून घेण्‍यात आले असून 'ऑपरेशन टॉरनॅल्‍डो' आता निर्णयक टप्‍प्‍यात आले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:04:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सीएसटीमध्‍ये पुन्‍हा गोळीबार सुरू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/सीएसटीमध्‍ये-पुन्‍हा-गोळीबार-सुरू-108112800024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/सीएसटीमध्‍ये-पुन्‍हा-गोळीबार-सुरू-108112800024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[एकीकडे हॉटेल ओबेरॉय व ताजमध्‍ये जोरदार कमांडो कारवाई सुरू असतानाच मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर पुन्‍हा जोरदार गोळीबार सुरू झाल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>एकीकडे हॉटेल ओबेरॉय व ताजमध्‍ये जोरदार कमांडो कारवाई सुरू असतानाच मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसवर पुन्‍हा जोरदार गोळीबार सुरू झाल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या भागातूनच बुधवारी रात्री गोळीबारास सुरुवात झाली होती. आता पुन्‍हा या भागातून गोळीबार सुरू झाल्‍याने सुरक्षा दलांची काळजी आणखी पुन्‍हा वाढली आहे. छत्रपती </font><font style='font-size:11pt;'>शिवाजी टर्मिनस हे मुंबईतील गजबजलेले रेल्‍वे स्‍टेशन असून या भागात हजारो लोक अडकून पडले आहेत. या संपूर्ण भागाला सुरक्षा दळांनी विळखा घातला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:03:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ओबेरॉयच्‍या टिफीन्‍समध्‍ये मृत्‍यूचे तांडव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/ओबेरॉयच्‍या-टिफीन्‍समध्‍ये-मृत्‍यूचे-तांडव-108112800023_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/ओबेरॉयच्‍या-टिफीन्‍समध्‍ये-मृत्‍यूचे-तांडव-108112800023_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[हॉटेल ओबेरॉयमध्‍ये दहशतवाद्यांनी मृत्‍युचे तांडव माजविले असून ओबेरॉयमधील टिफीन्स रेस्‍तरॉंमध्‍ये अंधाधुंद गोळीबार केला आहे. त्‍यात कुणीही जीवंत राहु शकले नसल्‍याची माहिती समोर आली आहे. गेल्‍या 40 तासांपासून सुरू असलेल्‍या या मृत्‍युच्‍या तांडवात ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>हॉटेल ओबेरॉयमध्‍ये दहशतवाद्यांनी मृत्‍युचे तांडव माजविले असून ओबेरॉयमधील टिफीन्स रेस्‍तरॉंमध्‍ये अंधाधुंद गोळीबार केला आहे. त्‍यात कुणीही जीवंत राहु शकले नसल्‍याची माहिती समोर आली आहे. गेल्‍या 40 तासांपासून सुरू असलेल्‍या या मृत्‍युच्‍या तांडवात लहान मुलांनाही अतिशय अमानुषपणे ठार केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मृतांची संख्‍या प्रचंड वाढण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या हॉटेलमध्‍ये मृतदेहांचा खच पडला असल्‍याची माहिती समोर आली आहे. मात्र यास पोलीस सुत्रांकडून माहिती मिळू शकली नाही.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:02:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मृत्यूचे राजकारण करणारे नतद्रष्ट राजकारणी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मृत्यूचे-राजकारण-करणारे-नतद्रष्ट-राजकारणी-108112800022_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मृत्यूचे-राजकारण-करणारे-नतद्रष्ट-राजकारणी-108112800022_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी हल्ला करून दहशतवाद्यांनी येथील सुरक्षायंत्रणेच्या ठिक-या उडविल्या. सर्वसामान्य ना‍गरिकांच्या सुरक्षिततेची प्रमुख जबाबदारी असणा-या राजकारण्यांची तोंडे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/28/images/img1081128022_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#008000'>मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी हल्ला करून दहशतवाद्यांनी येथील सुरक्षायंत्रणेच्या ठिक-या उडविल्या. सर्वसामान्य ना‍गरिकांच्या सुरक्षिततेची प्रमुख जबाबदारी असणा-या राजकारण्यांची तोंडे आता तरी बंद होतील, अशी अपेक्षा होती पण, मृत्युचे राजकारण करण्याची संधी या नतद्रष्ट राजकारण्यांनी सोडली नाही. मुंबई, दिल्ली, गुजराथ एवढेच काय तर संसदेवर हल्ला झाला तरी एकसंघतेचे गोडवे गात पाकिस्तानशी मैत्रीचा हात पुढे करणा-या सरकारच्या 'तोफेत पाणी' असल्याचे लक्षात घेऊन दहशतवाद्यांनी देश पोखरण्यास सुरूवात केली. यामध्ये बळी जातोय तो सामान्य नागरिकांचा. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>अणू चाचणीचे शक्तीप्रदर्शन करत आपण महासत्ता असल्याचे छाती ठोकून सांगणा-या भारताची हवा, हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या दहशतवाद्यांनी एका दिवसात काढून टाकली, तरीदेखील निर्लज्ज राजकारण्यांचे डोळे उघडले नाहीत. लोकांचा जीव वाचविण्यामध्ये आपण अपयशी ठरलो याची लाज वाटून घेऊन राजकारण्यांनी गप्प बसण्याची गरज होती. पण, मेलेल्यांच्या टाळूचे लोणी खाऊन आपली दुकाने चालविणा-या या लोकांनी अपेक्षेप्रमाणेच या घटनेचेही राजकारण करण्याचा उर्मटपणा केला आहे. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाची कल्पना गुजराथने दिली असल्याची बातमी बुधवारी आली आणि या राजकीय संघर्षाला उधाण आले.</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008040'>एकीकडे दहशतवादी सामान्य लोक आणि पोलिसांचा बळी घेत होते आणि दुसरीकडे बुलेटप्रुफ गाड्यांमधून बॉडीगार्ड घेऊन फिरणा-या भ्याड राजकारण्यांचा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचा राजकीय खेळ सुरू झाला. मुंबईतील दहशतवाद रोखण्यात राज्य शासनाला अपयश आल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे पण, सत्ताधा-यांमधील पोपटांनी केवळ गर्जना करण्यातच वेळ मारून नेली. दहशतवाद्यांचे मुडदे पाडण्याची भाषा करणा-या या लोकांचे हात यापूर्वी बांधले होते का? मुख्यमंत्री या नात्याने विलासराव देशमुख यांनी आपली चुक मान्य करण्याची गरज होती पण, गुजराथने आपणास माहिती दिली नाही, असे सांगत ते अप्रत्यक्षरितया मोदी सरकारवर टीका करत पळवाट काढू लागले. गुजरातने इराशा दिला तर तुम्हा सतर्क होणार असाल तर तुमची सुरक्षायंत्रणा झोपली होती काय? या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नाही. दशहतवाद्यांचे मुडदे पाडू अशी गर्जना करणा-या गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बळी गेलेल्या पाच पोलिस अधिका-यांची भरपाई ते कशी करणार आहेत? हे अगोदर स्पष्ट करावे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>केंद्रातील पात्रेही यापेक्षा वेगळी नाहीत. झेड-प्लस सिक्युरिटी घेऊन फिरणा-यांना दहशतवाद काय कळणार? देशाला संदेश देताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आता संयमाची हद्द झाली असे म्हटले. यात काय विशेष आहे. हे भाषण दहशतवाद्यांनी ऐकले असते तर पंतप्रधानांची 'आक्रमकता' पाहून जणू ते घाबरून पळूनच गेले असते. बळी गेलेल्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगून मगरीचे अश्रू ढाळणा-या या नेत्यांना आता आपल्या सत्तेची काळजी असल्याचे स्पष्ट जाणवले. पंतप्रधान होण्याची स्वप्ने बाळगणारे भाजपाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपण आक्रमक असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान व सोनिया गांधींनी त्यांना आपल्यासमवेत मुंबईत येण्याची विनंती केली होती पण, ती धुडकावून लावत अडवाणी पहिल्या विमानाने मुंबईत दाखल झाले आणि घटनास्थळावर राजकीय भाषण ठोकून ते निघून गेले. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#008080'>आपल्या दौ-यांमुळे पोलिसांवर ताण वाढेल आणि सुरक्षेच्या कामात अडथळे येतील, याची पर्वा न करता केवळ राजकीय टीका करत नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले. मुंबईत कारमधून फिरण्याची मागणी करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करण्यास ते चुकले नाहीत. ज्या एटीएस अधिका-यांवर त्यांनी टिका केली होती त्याच अधिका-यांनी हा कोणता दहशतवाद आहे, हे न बघता धाडसाने मुकाबला करून आपला ‍जीव गमावला आहे, हे मोदींना कुणीतरी सांगण्याची गरज होती. </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF8040'>एकूणच मुंबईत झालेल्या हल्यानंतर राजकारण्यांची वक्तव्ये लक्षात घेता त्यांना सामान्य लोकांच्या जीवाशी काहीच देणेघेणे नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आता त्यांना याच भाषेत प्रतिउत्तर देण्याची वेळ आली आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 15:00:14 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लष्कराचे मेजर संदीप उन्नीकृष्णन् शहीद]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/लष्कराचे-मेजर-संदीप-उन्नीकृष्णन्-शहीद-108112800021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/लष्कराचे-मेजर-संदीप-उन्नीकृष्णन्-शहीद-108112800021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमधून ओलिसांची सुटका करण्यासाठी मेजर संदीप उन्नीकृष्णन् यांनी प्राणाची बाजी‍ लावली असून त्यांना वीरगती प्राप्त झाली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलमधून ओलिसांची सुटका करण्यासाठी मेजर संदीप उन्नीकृष्णन् यांनी प्राणाची बाजी‍ लावली असून त्यांना वीरगती प्राप्त झाली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>40 <font  style='font-size:11pt; color:#000000'>तासांपासून संघर्षात आतापर्यंत एका लष्करी अधिकार्‍यासह 14 पोलीस कर्मचार्‍यांनी प्राण गमावला आहे. दहशतवाद्यांशी लढताना लष्कराचे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना वीरगती प्राप्त झाल्याचे एनएसजीचे महासंचालक शंभूराज यांनी सांगितले. मेजर उन्नीकृष्णन् कर्नाटकचे आहेत. हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्याचा पाठलाग करत असताना ते गंभीर जखमी झाले होते.   </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 14:59:24 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दहशतवाद्यांकडे चीनचे ग्रेनेड]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांकडे-चीनचे-ग्रेनेड-108112800020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांकडे-चीनचे-ग्रेनेड-108112800020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दहशतवाद्यांकडे चीनमध्‍ये तयार झालेले ग्रेनेड मिळाले असून मॉरीशसचे ओळखपत्रे मिळाल्‍याची माहिती नौसेनेच्‍या अधिका-यांनी दिली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांकडे चीनमध्‍ये तयार झालेले ग्रेनेड मिळाले असून मॉरीशसचे ओळखपत्रे मिळाल्‍याची माहिती नौसेनेच्‍या अधिका-यांनी दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नौसेनेच्‍या अधिका-यांनी दिलेल्‍या माहितीनुसार दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणावर </font><font style='font-size:11pt;'>दार</font><font style='font-size:11pt;'>ूगोळा असून त्‍यांच्‍याकडे चीनमध्‍ये तयार करण्‍यात आलेले ग्रेनेड सापडले आहे. तर अनेक बँकांचे क्रेडीट कार्डही त्‍यांच्‍याकडे आढळून आले आहेत. दहशतव</font><font style='font-size:11pt;'>ाद्या</font><font style='font-size:11pt;'>ंकडे </font><font style='font-size:11pt;'>मोठ्या प्रमाणावर भारतीय रुपये व डॉलरही आढळून आले आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 14:55:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ओबेरॉयमधून आज 93 ओलिसांची सुटका]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/ओबेरॉयमधून-आज-93-ओलिसांची-सुटका-108112800019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/ओबेरॉयमधून-आज-93-ओलिसांची-सुटका-108112800019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ऑबेरॉय हॉटेलमध्‍ये सुरू असलेल्‍या कारवाईत कमांडोंनी आज दोन दहशतवाद्यांना कंठस्‍नान घातले असून या हॉटेलमधून जवळपास 93 जणांची सुटका करण्‍यात आली आहे. या ओलिसांमध्‍ये परदेशी पर्यटकांची संख्‍याही अधिक आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>ऑबेरॉय हॉटेलमध्‍ये सुरू असलेल्‍या कारवाईत कमांडोंनी आज दोन दहशतवाद्यांना कंठस्‍नान घातले असून या हॉटेलमधून जवळपास 93 जणांची सुटका करण्‍यात आली आहे. या ओलिसांमध्‍ये परदेशी पर्यटकांची संख्‍याही अधिक आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 14:53:30 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कमांडोंचे ऑपरेशन 'ब्लॅक टॉरनॅडो']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/कमांडोंचे-ऑपरेशन-ब्लॅक-टॉरनॅडो-108112800018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/कमांडोंचे-ऑपरेशन-ब्लॅक-टॉरनॅडो-108112800018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[गेल्‍या 40 तासांपेक्षाही अधिक वेळेपासून मुंबईसह देशाला वेठीस धरून ठेवलेल्‍या दहशतवाद्यांच्‍या मुसक्या बांधण्‍यासाठी एनएसजीच्‍या कमांडोंनी 'ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो' सुरू केले आहे. या ऑपरेशनची मिनिट टू मिनिट माहिती वाचकांपर्यंत पोचविण्‍यासाठी 'वेबदुनिया ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्‍या 40 तासांपेक्षाही अधिक वेळेपासून मुबईसह देशाला वेठीस धरून ठेवलेल्‍या दहशतवाद्यांच्‍या मुसक्या बांधण्‍यासाठी एनएसजीच्‍या कमांडोंनी 'ऑपरेशन ब्लॅक टॉरनॅडो' सुरू केले आहे. या ऑपरेशनची मिनिट टू मिनिट माहिती वाचकांपर्यंत पोचविण्‍यासाठी 'वेबदुनिया न्‍यूज डेस्‍क' गेल्‍या दोन दिवसांपासून सातत्‍याने कार्यरत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>नरीमन हाऊसमध्‍ये सुरू असलेल्‍या कारवाईची ही 'मिनिट टू मिनिट' माहिती- </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b>सकाळी 8.05 वाजत</font><font style=' color:#000000;'>ा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दक्षिण मुंबईतील नरीमन हाऊसमधून दहशतवाद्यांख खात्‍मा करण्‍यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दलाच्‍या (एनएसजी) जवानांनी कारवाईला सुरूवात केली. एनएसजीच्‍या तीन हेलीकॉप्टरने 32 कमांडो नरीमन हाऊसच्‍या छतावर उतरले. अत्याधुनिक शस्‍त्रास्‍त्रांनी परिपूर्ण असलेल्‍या कमांडोंच्‍या मदतीसाठी जमीनीवरूनही कमांडो पथकाने कारवाईस सुरूवात केली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b>सकाळी 8.15 </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांकडून गोळीबार व ग्रेनेडचा वापर. एक कमांडो जखमी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b>सकाळी 8. 17 </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी नरीमन हाऊसमध्‍ये आपल्‍या जवानांपर्यंत पोचले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/>8.20 <font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b>वाजत</font><font style=' color:#000000;'>ा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एनएसजीचे आणखी एक हेलीकॉप्टर नरीमन हाऊसवर उतरविण्‍यात आले. हे हेलिकॉप्‍टर सातत्‍याने ताज, ओबेरॉय आणि नरीमन हाऊसवर घिरट्या घालीत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/>8.39 <font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b>वाजत</font><font style=' color:#000000;'>ा</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नरीमन हाऊसमध्‍ये किमान दोन दहशतवादी असल्‍याची सेनादलाच्‍या अधिका-यांची माहिती. काही वेळ लागण्‍याचे संकेत. दोन्‍ही बाजूने गोळीबार सुरूच. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/>9.25 <font  style='font-size:11pt; color:#0000FF'><b>वाजता</font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एनएसजीचे कमांडो नरीमन हाऊसचया दुस-या मजल्‍यावर पोचले. दहशतवाद्यांचे गोळीबार आणि बॉम्‍बस्‍फोट सुरूच. नरीमन हाऊसमध्‍ये निर्णायक कारवाई सुरू प्रशासनाने नरीमन हाऊसपासून माध्‍यमांच्‍या प्रतिनिधी आणि पत्रकारांना दूर केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 14:51:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[एनएसजीचा एक कमांडो जखमी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/एनएसजीचा-एक-कमांडो-जखमी-108112800017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/एनएसजीचा-एक-कमांडो-जखमी-108112800017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर सगळ्या भयंकर हल्ला होऊन तब्बल 40 तास उलटले असूनही होटल ट्राइडेंट, ताज व नरीमन हाऊसमध्ये दहशतवाद्याच्या विरूध्द मिशन 'टॉप टू बॉटम' सुरू आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर सगळ्या भयंकर हल्ला होऊन तब्बल 40 तास उलटले असूनही होटल ट्राइडेंट, ताज व नरीमन हाऊसमध्ये दहशतवाद्याच्या विरूध्द मिशन 'टॉप टू बॉटम' सुरू आहे. आज सकाळी एनएसजीचा एक कमांडो गंमीर जखमी झाला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्याशी मुकाबला करण्यासाठी एनएसजी, नौसेना, वायुसेना यांचे संयुक्त मिशन सकाळी सात वाजेपासून सुरू झाले आहे. कमांडोंना हेलीकॉप्टरच्या माध्यमातून उचीत ठिकाणी उतरवले जात आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नरीमन हाऊसमध्ये असलेल्या दहशतवाद्यांनी कमांडोंवर केलेल्या अंदाधुंदी गोळीबारात एक कमांडो जखमी झाला आहे. त्या जवानाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नरीमन हाऊसच्या आजुबाजूच्या रहीवाशांनी सांगितले की, दहशतवादी गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेलमध्ये राहत होते. चार ते पाच अशा संख्येने समुह करून ते रहात होते. दहशतवादी इतका भयंकर हल्ला करण्याच्या उद्देशाने आले आहेत याची कुणालाच कल्पना नव्हती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हॉटेल ताजमध्ये आणखी दोन पेक्षा अधिक दहशतवादी लपले असून त्यांनी 15 ते 20 नागरीकांना बंदिस्त केले आहे.  </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 14:48:48 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नरीमनमध्‍ये ऑपरेशन 'टॉप टू बॉटम' सुरू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/नरीमनमध्‍ये-ऑपरेशन-टॉप-टू-बॉटम-सुरू-108112800016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/नरीमनमध्‍ये-ऑपरेशन-टॉप-टू-बॉटम-सुरू-108112800016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईतील नरीमन हाऊसमध्‍ये अडकून पडलेल्‍या ओलिसांच्‍या सुटकेसाठी विंग कमांडर विकास शर्मा यांच्‍या नेतृत्‍वाखालील तटरक्षक दलाच्‍या कमांडोंनी आणि एनएसजीच्‍या जवानांनी दहशतवाद्यांविरुध्‍दचे ऑपरेशन तीव्र केले असून दहशतवाद्यांचा खात्‍मा करण्‍यासाठी आता ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईतील नरीमन हाऊसमध्‍ये अडकून पडलेल्‍या ओलिसांच्‍या सुटकेसाठी विंग कमांडर विकास शर्मा यांच्‍या नेतृत्‍वाखालील तटरक्षक दलाच्‍या कमांडोंनी आणि एनएसजीच्‍या जवानांनी दहशतवाद्यांविरुध्‍दचे ऑपरेशन तीव्र केले असून दहशतवाद्यांचा खात्‍मा करण्‍यासाठी आता केवळ काही तास वाट पहावी लागणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्‍यान दहशतवाद्यांच्‍या तावडीतून ताज मुक्‍त करण्‍यात यश आले आहे. मात्र नरीमन हाऊसमध्‍ये कारवाई सुरूच असून अंतिम टप्‍प्‍यात आहे. पहाटेच तटरक्षक दलाच्‍या हेलिकॉप्‍टरने कमांडोंना उतरविण्‍यात आले होते. तेव्‍हा पासून दोन्‍ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू असून दहशतवाद्यांनी केलेल्‍या ग्रेनेड हल्‍ल्‍यात एक कमांडोही जखमी झाला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ताज आणि ओबेरॉय हॉटेलमध्‍ये अजूनही कोंबिंग ऑपरेशन सुरू असून तेथे आणखी काही दहशतवादी लपून बसल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. ताज आणि </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ओबेरॉयमध्‍ये आता कुणीही ओलीस नसल्‍याची माहिती लेफ्ट.जन. एम.थंबुराजन यांनी दिली असून ओबेरॉयमधून 60 ओलिसांना मुक्‍त करण्‍यात आले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दरम्‍यान, नरीमन हाऊसमध्‍ये सुरू असलेल्‍या कारवाईत दहशतवाद्यांकडून गोळीबार व ग्रेनेडचा हल्‍ला सुरूच आहे. कारवाईला सुरूवात करताच दहशतवाद्यांनी नरीमन हाऊसमध्‍ये 50 मिनिटात तीन मोठे बॉम्‍बस्‍फोट घडवून आणले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रीय सुरक्षा दलाचे महानिर्देशक जे.के. दत्ता यांनी सांगितले, की 'नरीमन हाऊसमध्‍ये दोन्‍ही बाजूने जोरदार गोळीबार सुरू असून आतापर्यंत एक दहशतवादी ठार करण्‍यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांवर नियंत्रणासाठी आणखी काही तास लागण्‍याची शक्‍यता असल्‍याचे त्‍यांनी सांगितले आहे. ओबेरॉय हॉटेलच्‍या आठव्‍या मजल्‍यावर दोन दहशतवादी लपले असून त्‍यांना जीवंत पकडल्‍यासाठी प्रयत्‍न सुरू असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांचा खत्‍मा करण्‍यासाठी जवानांनी 'टॉप टू बॉटम' ऑपरेशन </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुरू केले असून नरीमन हाऊसच्‍या छतावरून हेलिकॉप्‍टरने जवानांनी कारवाई सुरू करतानाच खालूनही दहशवाद्यांवर हल्‍ले केले जात आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 14:47:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['पाकिस्‍तानने सागरी सुरक्षा कराराचा भंग केला']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-पाकिस्‍तानने-सागरी-सुरक्षा-कराराचा-भंग-केला-108112800015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/-पाकिस्‍तानने-सागरी-सुरक्षा-कराराचा-भंग-केला-108112800015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईवर समुद्रमार्गे केलेल्‍या हल्‍ल्‍यातून पाकिस्‍तानने सागरी सुरक्षेसंबंधी केलेल्‍या कराराचा सर्रास भंग केला असून पाकच्‍या या दुस्‍साहसाचे उत्तर त्‍याच पध्‍दतीने देण्‍याची गरज आहे. मुंबईवर केलेला हल्‍ला हा देशावर केलेला हल्‍ला असून दहशतवाद उखडून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/28/images/img1081128015_1_1.jpg' Alt='modi' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईवर समुद्रमार्गे केलेल्‍या हल्‍ल्‍यातून पाकिस्‍तानने सागरी सुरक्षेसंबंधी केलेल्‍या कराराचा सर्रास भंग केला असून पाकच्‍या या दुस्‍साहसाचे उत्तर त्‍याच पध्‍दतीने देण्‍याची गरज आहे. मुंबईवर केलेला हल्‍ला हा देशावर केलेला हल्‍ला असून दहशतवाद उखडून टाकण्‍यासाठी केंद्राने कठोर कारवाई करावी, अशी मागणी गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईतील हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्‍या एटीएस प्रमुख हेमंत करकरे व साळस्‍कर यांच्‍या कुटुंबीयांच्‍या सांत्‍वनासाठी आले असताना ते बोलत होते. मोदी म्‍हणाले, की भारत आणि पाकिस्‍तानने संयुक्‍त राष्‍ट्र संघात केलेल्‍या एका करारानुसार एकमेकांच्‍या सागरी सीमांचे उल्‍लंघन व शस्‍त्रास्‍त्रांचा न करण्‍याचे आणि कुणालाही करू न देण्‍यासाठीचा करार केला आहे. मात्र दहशतवाद्यांना भारतीय सीमेत पाठवून पाकिस्‍तानने या कराराचा भंग केला आहे. त्‍यामुळे आता अंतिम लढाई लढण्‍याची वेळ आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मोदी म्‍हणाले, की पाकिस्‍तानकडून आमच्‍या मासेमा-यांना अनेकदा अटक केली जाते त्‍यावेळी त्‍यांची जहाजेही जप्‍त केली जातात. मात्र ती परत केली जात नाहीत. पंतप्रधानांच्‍या अध्‍यक्षतेखाली मुख्‍यमंत्र्यांच्‍या बैठकीत मी अनेकदा सांगितले आहे की ती जहाजे परत घेतली गेली पाहिजेत कारण त्‍यांचा वापर भारतीय हद्दी घुसण्‍यासाठी केला जाण्‍याची शक्‍यता आहे. आणि आज ती भिती खरी ठरली असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'><b>शहिदांच्‍या सन्‍मानासाठी एक कोटी रुपय</font><font style=' color:#000000;'>े</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्‍या मुंबई पोलीस आणि एटीएसच्‍या 14  अधिकारी व जवानांच्‍या सन्‍मानार्थ गुजरात सरकारकडून एक कोटी रुपयांचा निधी उभरला जाईल अशी घोषणाही मोदी यांनी केली आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 14:43:14 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मुंबईतील सर्व चित्रपटगृहे बंद]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबईतील-सर्व-चित्रपटगृहे-बंद-108112800014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/मुंबईतील-सर्व-चित्रपटगृहे-बंद-108112800014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मुंबईत बुधवारी रात्री झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यांनंतर राज्‍य सरकारने मुंबईतील सर्व चित्रपटगृहे पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्‍याचे आदेश दिले आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मुंबईत बुधवारी रात्री झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यांनंतर राज्‍य सरकारने मुंबईतील सर्व चित्रपटगृहे पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्‍याचे आदेश दिले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुरक्षेच्‍या दृष्‍टीने हे आदेश दिले असून मल्टीप्लेक्स व सिंगल स्क्रीनवाल्‍या सर्वच चित्रपटगृहे बंद राहणार आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 14:40:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रुग्‍णालये भरले मृतदेहांनी....]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/रुग्‍णालये-भरले-मृतदेहांनी-108112800012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/रुग्‍णालये-भरले-मृतदेहांनी-108112800012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[सतत घोंगावणा-या एम्‍ब्‍युलन्‍स... जखमींच्‍या किंकाळ्या आणि मृतांच्‍या नातेवाईकांचा टाहो... अशा हृदयपिळवटून टाकणारे दृश्‍य गेल्‍या 36 तासांपासून मुंबईतील रुग्‍णालयांमध्‍ये पहायला मिळते आहे. मुंबईत दहशतवाद्यांनी मांडलेला उच्‍छाद आणि त्‍यात मृत आणि ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>सतत घोंगावणा-या एम्‍ब्‍युलन्‍स... जखमींच्‍या किंकाळ्या आणि मृतांच्‍या नातेवाईकांचा टाहो... अशा हृदयपिळवटून टाकणारे दृश्‍य गेल्‍या 36 तासांपासून मुंबईतील रुग्‍णालयांमध्‍ये पहायला मिळते आहे. मुंबईत दहशतवाद्यांनी मांडलेला उच्‍छाद आणि त्‍यात मृत आणि जखमी झालेल्‍यांना रुग्‍णालयांमध्‍ये आणले जात होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सेंट जॉर्ज रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आलेल्‍या 103 जखमींपैकी सुमारे 70 जणांना मृत्‍यू झाला असून त्‍यात वृध्‍द पुरुष, महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जखमींपैकी अनेकांचा उपचारापूर्वीच मृत्‍यू झाल्‍याने रुग्‍णालये मृतदेहांनी भरून गेले आहेत. या मृतांमध्‍ये अनेक जखमींचाही समावेश आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 14:38:50 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दहशतवाद संपविण्‍यास भारत सक्षम: प्रणव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद-संपविण्‍यास-भारत-सक्षम-प्रणव-108112800010_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद-संपविण्‍यास-भारत-सक्षम-प्रणव-108112800010_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[सरकार देशावरील सर्वप्रकारच्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यांना परखड उत्‍तर देण्‍यास सक्षम असल्‍याचे परराष्‍ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी स्‍पष्‍ट केले आहे. मुंबईतील दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकार देशावरील सर्वप्रकारच्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यांना परखड उत्‍तर देण्‍यास सक्षम असल्‍याचे परराष्‍ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी स्‍पष्‍ट केले आहे. मुंबईतील दहशतवादी हल्‍ल्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुखर्जी यांनी सांगितले, की 'मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्‍या हल्‍ल्‍याला उत्तर देण्‍यात आमचे सुरक्षा बळ पूर्णपणे सक्षम आहे. येथे कारवाई सुरू आहे. काही लोकमध्‍ये अडकून पडल्‍याने त्‍यांना सुखरूप बाहेर काढण्‍यासाठी वेळ लागू शकतो.'</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 14:36:14 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आक्रमक कामटेंचा अखेरही आक्रमक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आक्रमक-कामटेंचा-अखेरही-आक्रमक-108112700079_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आक्रमक-कामटेंचा-अखेरही-आक्रमक-108112700079_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पोलिस दलामध्ये निष्ठेने सेवा करण्याची आपल्या घराण्याची परंपरा कायम ठेवणारे अशोक कामटे दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाले. आक्रमता आणि धाडसाने त्यांनी आपली कारकिर्द गाजवली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0811/27/images/img1081127079_1_1.jpg' Alt='' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF8040'><b>पोलिस दलामध्ये निष्ठेने सेवा करण्याची आपल्या घराण्याची परंपरा कायम ठेवणारे अशोक कामटे दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाले. आक्रमता आणि धाडसाने त्यांनी आपली कारकिर्द गाजवली. </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पोलिसअधिकारी म्हणून ते ज्या जिल्ह्यात गेले तेथील गुन्हेगारी मोडीत काढत त्यांनी जनसामान्यांकडून दाद मिळवली. सांगलीत खतरनाक गुंडाचा एन्कॉऊटर असो असो, अथवा परीणामाची काळजी न करता सोलापूरात आमदाराच्या घरात घुसून त्याच्यावर कारवाई करण्याचे धाडस कामटेंनीच करावे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खैरलांजी प्रकरणानंतर उसळलेली दंगल आपल्या कौशल्याने अटोक्यात करण्याचे कौशल्याही त्यांनी दाखविले. शरीरयष्टीने राकट दिसत असले तरी मनाने तितकेच निर्मळ असणारे कामटे जेथे जातील तेथे  आपले सहकारी आणि माध्यमांच्या प्रतिनिधींचा विश्वास संपादन करत असत. कोणत्याही कारवाईत सर्वात पुढे असणारे कामटे पोलिस क्रिडास्पर्धेसारख्या छोट्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन उत्साह वाढवायचे. ते स्वत: उत्तम वेटलिफ्टर होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पोलिसदलामध्ये सेवा करण्याची कामटे घराण्याची परंतरा आहे. त्यांचे आजोबा आणि वडीलांनीही पोलिस दलात निष्ठेने सेवा केली. ही परंपरा तेवढ्याच निष्ठेने आपल्या खांद्यावर घेणा-या अशोक कामटेंनी या परंपरेला कधील धक्का लागून दिला नाही.  सांगली, सोलापूर, ठाणे ग्रामीण येथे पोलिस अधिक्षक म्हणून कारकिर्द गाजविल्यानंतर याच कामाची दखल घेऊन त्यांची एटीएस आयुक्तपदी निवड झाली होती. आक्रमक पोलिस अधिकारी म्हणून ओळख असणारे कामटे बुधवारी गिरगांव येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यावेळीही तेवढ्याच तत्परतेने सर्कीय होते. दहशतवाद्यांशी दोन हात करताना ते शहीद झाले. शेवटच्या श्वासापर्यंत तेवढ्याच आक्रमतेने झुंज देणा-या सच्या देशभक्ताला मानाचा सलाम. </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 14:35:17 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आता अंतिम लढाईसाठी तयार रहाः पंतप्रधान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आता-अंतिम-लढाईसाठी-तयार-रहाः-पंतप्रधान-108112700077_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/आता-अंतिम-लढाईसाठी-तयार-रहाः-पंतप्रधान-108112700077_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देशाच्‍या सार्वभौमत्‍वावर हल्‍ला करणा-यांना आम्‍ही सोडणार नाही. दहशतवादाविरुध्‍दची लढाई आता अंतिम टप्‍प्‍यात आली असून देशातील जनतेने त्‍यासाठी तयार रहावे. शेजारच्‍या देशाने आता या संदर्भात निश्चित धोरण स्‍पष्‍ट करून दहशतवादी कारवायांसाठी आपल्‍या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाच्‍या सार्वभौमत्‍वावर हल्‍ला करणा-यांना आम्‍ही सोडणार नाही. दहशतवादाविरुध्‍दची लढाई आता अंतिम टप्‍प्‍यात आली असून देशातील जनतेने त्‍यासाठी तयार रहावे. शेजारच्‍या देशाने आता या संदर्भात निश्चित धोरण स्‍पष्‍ट करून दहशतवादी कारवायांसाठी आपल्‍या भूमीचा वापर करणा-यांना रोखण्‍यासाठी त्‍वरित पावले उचलावीत, अशी ताकीद पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी दिली आहे </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्‍ट्राला संबोधित करताना ते म्‍हणाले, की दहशतवाद्यांनी देशाची अर्थव्‍यवस्‍था मोडकळीस आणण्‍यासाठी मुंबईवर हल्‍ला करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. त्‍यांचा हा प्रयत्‍न हाणून पाडण्‍यासाठी आमच्‍या पोलीस दलाच्‍या ज्‍या शूर जवानांनी प्राणांची आहुती दिली त्‍यांच्‍या शौर्याला आमचा सलाम. देशात कायदा व सुव्‍यवस्‍था बहाल करण्‍यासाठी आणि जनतेच्‍या सुरक्षेसाठी आम्‍ही सर्वतोपरी प्रयत्‍न करणार आहोत. दहशतवादाचा खात्‍मा करण्‍यासाठी आता सर्वांनी तयार राहण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 14:33:05 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दहशतवाद्यांनी ओलिसांना ठार केल्‍याची भिती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांनी-ओलिसांना-ठार-केल्‍याची-भिती-108112700076_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांनी-ओलिसांना-ठार-केल्‍याची-भिती-108112700076_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दहशतवाद्यांनी हॉटेल ताज आणि ओबेरॉयमध्‍ये अडकून पडलेल्‍या 70 ते 80 ओलिसांना ठार केल्‍याची भिती व्‍यक्‍त केली जात आहे. त्‍यामुळे मृतांचा आकडा वाढून 180 च्‍या घरात जाण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवाद्यांनी हॉटेल ताज आणि ओबेरॉयमध्‍ये अडकून पडलेल्‍या 70 ते 80 ओलिसांना ठार केल्‍याची भिती व्‍यक्‍त केली जात आहे. त्‍यामुळे मृतांचा आकडा वाढून 180 च्‍या घरात जाण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. राष्‍ट्रीय सुरक्षा दल आणि शीघ्र कृती दल यांनी केलेल्‍या कारवाईत आतापर्यंत 5 ते 6 दहशतवादी ठार झाले असून यात सैन्‍य दलाचे 3 जवानही जखमी झाले आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बुधवारी रात्री दहशतवादी हल्‍ल्‍यात झालेल्‍या चकमकीत मुंबई पोलीस आणि एटीएसचे 5 पोलीस अधिका-यांसह 14 पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 14:31:12 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[संशयीत जहाज सापडले]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/संशयीत-जहाज-सापडले-108112700073_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/संशयीत-जहाज-सापडले-108112700073_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[दहशतवादी ज्या जहाजातून आले त्याजहाजाच्या शोधासाठी गेलेल्या  कोस्टगार्डने  'एम व्ही अल्फा' हे  संशयीत जहाज ताब्यात घेतले असून हे जहाज मुंबईकडे आणण्यात येत आहे. या कारवाईमुळे हा हल्यामागील सर्व षडयंत्राचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>दहशतवादी ज्या जहाजातून आले त्या जहाजाच्या शोधासाठी गेलेल्या भारतीय नौसेनेच्या कोस्टगार्डने 'एम व्ही अल्फा' हे संशयीत जहाज ताब्यात घेतले असून हे जहाज मुंबईकडे आणण्यात येत आहे. या कारवाईमुळे हल्यामागील सर्व षडयंत्राचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एका छोट्या नावेतून मुंबईत दाखल झालेल्या दहशतवाद्यांनी ताज,ओबेरॉय हॉटेलसह मुंबईतील 11 मध्यवर्ती ठिकाणी हल्ला चढविला. दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यासाठी कमांडो सरसावले असले तरी दहशतवादी नेमके कोठून आले? याचा सर्वप्रथम उलगडा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पोलिसांनी मच्छिमार वस्तीतून एक नाव ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागले आहेत. या नावेमध्ये सापडलेल्या कागदपत्रांमध्ये कराचीचा उल्लेख असल्याने या हल्याचा कट पाकिस्तानातच शिजला असल्याची माहिती पुढे आली आहे. हाच धागा पकडून पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला आहे. दहशतवादी कराचीतून गुजराथमध्ये आले आणि येथून समुद्रममार्गे मुंबईत दाखल झाले असावेत असा संशय व्यक्त केला जात आहे. ज्या जहाजातून ते आले असावेत त्यांचा शोध घेण्यासाठी कोस्टगाडेचे पथक रवाना झाले होते. त्यांना यश आले असून 'एम व्ही अल्फा' या संशयीत जहाजास ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात येत आहे. लवकरच हे जहाज मुंबईत दाखल होणार असून याच्यातून दहशतवाद्यांच्या संपुर्ण कटामागची माहिती उजेडात येईल, अशी पोलिसांना अपेक्षा आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 14:30:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दहशतवाद्यांचा रूम 603 मध्‍ये मुक्‍काम]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांचा-रूम-603-मध्‍ये-मुक्‍काम-108112700072_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mumbai-attack/दहशतवाद्यांचा-रूम-603-मध्‍ये-मुक्‍काम-108112700072_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[ताज आणि ओबेरॉय हॉटेलमध्‍ये गेल्‍या 20 तासांपासून सुरू असलेल्‍या दहशतीच्‍या नाट्यात अनेक वळणे येत असून मुंबईसह देशाला खिळवून ठेवलेले दहशतवादी ताज हॉटेलमध्‍ये गेल्‍या चार दिवसांपासून मुक्‍कामास असल्‍याची नवीन माहिती समोर आली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>ताज आणि ओबेरॉय हॉटेलमध्‍ये गेल्‍या 20 तासांपासून सुरू असलेल्‍या दहशतीच्‍या नाट्यात अनेक वळणे येत असून मुंबईसह देशाला खिळवून ठेवलेले दहशतवादी ताज हॉटेलमध्‍ये गेल्‍या चार दिवसांपासून मुक्‍कामास असल्‍याची नवीन माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांना हॉटेलमधील सर्व रस्‍त्‍यांची माहिती असल्‍याचेही सिध्‍द झाले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ताज हॉटेलातील रूम नं.603 मध्‍ये मुक्‍कामास असल्‍याची माहिती समोर आली आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 03 May 2010 14:27:11 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:40:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mumbai Attack]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
