<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[विश्वास-अविश्वास]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/confidence-motion</link>
    <description><![CDATA[संपुआ सरकारला अणुकराराच्‍या मुद्यावरून सामोरे जावे लागलेल्‍या विश्‍वास मत ठरावाच्‍या बातम्‍या आणि संपूर्ण घडामोडींची माहिती वेबदुनियाने इथे आपल्‍यासाठी उपलब्‍ध करून दिली आहे.]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Thu, 02 Jul 2026 06:32:13 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>विश्वास-अविश्वास</title>
      <url>https://marathi.webdunia.com/confidence-motion</url>
      <link>https://marathi.webdunia.com/confidence-motion</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/confidence-motion-1010106.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[खा. हरीभाऊ यांना मंत्रिपदाचे आमिष!]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/खा-हरीभाऊ-यांना-मंत्रिपदाचे-आमिष-108072300017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/खा-हरीभाऊ-यांना-मंत्रिपदाचे-आमिष-108072300017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गैरहजर राहून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या विजयात हातभार लावणारे भाजपचे खा. हरीभाऊ राठोड हे राष्ट्रीय कॉग्रेस प्रणीत सेवासंघाच्या वाटेवर असून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदाचे आमिष दाखविण्यात आल्याचे खात्रीलायक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी गैरहजर राहून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या विजयात हातभार लावणारे भाजपचे खा. हरीभाऊ राठोड हे राष्ट्रीय कॉग्रेस प्रणीत सेवासंघाच्या वाटेवर असून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदाचे आमिष दाखविण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एकेकाळी गोपीनाथ मुंढे यांचे स्वीय सहायक असणारे हरीभाऊ राठोड यांनी भाजपच्या तिकिटावर यवतमाळ येथून संसदेत प्रथमच धडक मारली. तत्पूर्वी राठोड यांनी गोपीनाथ मुंढे यांच्या प्रेरणेतून 'बंजारा क्रांती दल' ही अखिल भारतीय सामाजिक संघटना उभी केली. या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी बंजारा समाजाचे प्राबल्य असलेल्या यवतमाळ लोकसभा मतदार संघात जनसंपर्क वाढविला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपने दोन वेळा उमेदवारी देऊनही पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या खा. राठोड तिस-यांदा उमेदवारी देऊ नये म्हणून विरोधही झाला होता. परंतु तरीही मुढे यांनी आपला जोर दिल्लीत लावून राठोड यांनाच उमेदवारी मिळवून दिली. त्यात राठोड विजयी झाले. मुंढेंचे कट्टर समर्थक समर्थक असलेले  हरीभाऊ हे काही दिवसांपासून मात्र मुंढे यांच्याकडून नाराज होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खा. राठोड यांच्या बंजारा क्रांती दलात गेल्या काही दिवसांपासून फूट पडली होती. या संघटनेतीलच काही पदाधिकारी हरीभाऊ यांच्या विरुद्ध उभे राहिले होते. यावेळी मुंढे यांनी राठोड यांना मदत न करता त्यांच्या विरोधकांना मदत केली. नंदुरबार येथे नुकताच बंजारा क्रांतीदलाचा मेळावा झाला. मेळाव्याचे प्रमुख नेतृत्व मुंढे यांना बहाल करण्यात आले होते. मात्र मुंढे मेळाव्यास ऐनवेळी गैरहजर राहिल्यानेही राठोड त्यांच्यावर नाराज होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्या काही दिवसांपूर्वीच दिल्लीत झालेल्या कॉग्रेस प्रणीत बंजारा सेवादलाच्या बैठकीला खा. राठोड उपस्थित होते. परंतु विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी तर खा. राठोड यांना आगामी निवडणुकीत कॉग्रेसची उमेदवारी देऊन मंत्रिपदाचे आश्वासन दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. तसेच खा. हरीभाऊ राठोड हे सेवादलाच्या मार्गावर असल्याचीही माहिती समोर आली आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 23 Jul 2008 15:29:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आरक्षणाच्या मुद्यावरून राठोड अनुपस्थित]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/आरक्षणाच्या-मुद्यावरून-राठोड-अनुपस्थित-108072300015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/आरक्षणाच्या-मुद्यावरून-राठोड-अनुपस्थित-108072300015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
भाजपचे सरकार भटक्या जमातींसाठी आरक्षण देईल किंवा नाही यासंदर्भात संभ्रमात असल्याने आपण काल झालेल्या मतदानात भाग घेतला नाही, असा खुलासा भाजपचे यवतमाळ येथील 'बंडखोर' खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपचे सरकार भटक्या जमातींसाठी आरक्षण देईल किंवा नाही यासंदर्भात संभ्रमात असल्याने आपण काल झालेल्या मतदानात भाग घेतला नाही, असा खुलासा भाजपचे यवतमाळ येथील 'बंडखोर' खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. श्री. राठोड काल मतदानावेळी अनुपस्थित राहिल्याने भाजपला मोठा धक्का बसला होता. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्री. राठोड हे गोपीनाथ मुंडे यांच्या खास मर्जीतील मानले जातात. पण तरीही त्यांनी हे पाऊल का उचलले असावे याविषयी चर्चा होती. त्याविषयी आपली बाजू स्पष्ट करताना राठोड म्हणाले, की देशात भटक्या जमातीच्या लोकांची संख्या १५ कोटी आहे. या जमातीसाठी अनुसूचित जाती व जमातीसारखी घटनेत तिसरी अनुसूची बनवावी अशी आपली गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ती अद्याप पूर्ण झालेली नाही. महाराष्ट्राप्रमाणे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातही या जमातीला आरक्षण मिळायला हवे. पण या राज्यांतील भाजप सरकार काहीही करत नाही, असा त्यांचा आरोप आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>गोपीनाथ मुंडे आपल्यासाठी आदरणीय आहेत. त्यांच्यामुळेच आपण भाजपमध्ये आलो हे सांगताना मुंडे यांनाच पक्षाने बाजूला केले आहे. त्यांच्यावर अन्याय होत आहे. अशा परिस्थितीत आपण प्रतिनिधित्व करतो त्या समाजाला न्याय मिळण्याची शक्यता दिसत नाही, असे श्री. राठोड म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या परिस्थितीत आपल्यावर मोठा तणाव होता. युपीएला मत द्यावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होती. तणावामुळेच आपली तब्बेत खालावली आणि दवाखान्यात दाखल व्हावे लागले, असे त्यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या समाजाला भाजपकडून न्याय मिळणार नाही. त्यामुळे युपीए सरकार देशात सत्तेवर रहायला हवे, असे सांगून आपल्याला अनुपस्थित रहाण्यासाठी कोणतेही पैसे देण्यात आलेले नाही, असे ठाम शब्दांत सांगितले. आपण विकावू नाही हे सांगायलाही ते विसरले नाहीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपण आजही भाजपचे सदस्य आहोत. पण पक्षाने आपल्याला काढले तर समाजाला न्याय देणार्‍या पक्षात जायला तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दरवाजे आपल्यासाठी खुले आहेत असेही ते म्हणाले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 23 Jul 2008 15:22:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[तुम्‍हाला माझा राजीनामा हवाय का?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/तुम्‍हाला-माझा-राजीनामा-हवाय-का-108072300007_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/तुम्‍हाला-माझा-राजीनामा-हवाय-का-108072300007_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[माझ्या राजीनाम्याच्या वेगवेगळ्या शक्यता वर्तवून मला पुन्हा-पुन्हा राजीनामा कधी देणार विचारून तुम्हाला काय साधायचंय?]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0807/23/images/img1080723007_1_1.jpg' Alt='somnath' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>माझ्या राजीनाम्याच्या वेगवेगळ्या शक्यता वर्तवून मला पुन्हा-पुन्हा राजीनामा कधी देणार विचारून तुम्हाला काय साधायचंय? तुम्हाला माझा राजीनामा हवा आहे काय?, असा त्रस्त सवाल लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना विचारला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सोमनाथ चॅटर्जी लोकसभा सभापतिपदाचा राजीनामा कधी देणार यावर रोजच वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत असून एका चर्चेनुसार ते मंगळवार रात्रीनंतर पदत्याग करणार अशी शक्यता वर्तविली जात होती. त्याबददल त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न केला असता वैतागून त्यांनीच उपस्थित पत्रकारांना प्रश्न केला.</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 23 Jul 2008 12:40:36 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भाजपाच्‍या बाजूने सर्वाधिक क्रॉस वोटिंग]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/भाजपाच्‍या-बाजूने-सर्वाधिक-क्रॉस-वोटिंग-108072300006_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/भाजपाच्‍या-बाजूने-सर्वाधिक-क्रॉस-वोटिंग-108072300006_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[विरोधी पक्षांच्‍या बाजूने मते फुटल्‍यानेच संपुआला विश्‍वासमत ठराव मोठया फरकाने जिंकता आला आहे. भाजप प्रणित राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीला मोठया प्रमाणावर खासदारांची अनुपस्थिति आणि मते फुटली. त्‍यामुळे सरकारच्‍या विश्वासमत ठराव जिलंकण्‍याचा मार्ग मोकळा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0807/23/images/img1080723006_1_1.jpg' Alt='BJP' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>विरोधी पक्षांच्‍या बाजूने मते फुटल्‍यानेच संपुआला विश्‍वासमत ठराव मोठया फरकाने जिंकता आला आहे. भाजप प्रणित राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीला मोठया प्रमाणावर खासदारांची अनुपस्थिति आणि मते फुटली. त्‍यामुळे सरकारच्‍या विश्वासमत ठराव जिलंकण्‍याचा मार्ग मोकळा झाला. दोन्‍ही बाजूने अटीतटीची मते पडतील याबददलच्‍या सर्व अपेक्षा तशाच राहिल्‍या आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रमुख विरोधी पक्ष असलेल्‍या भाजपाची स्थिति यात सर्वात खराब राहिली. पक्षाचे सहा खासदार फुटले आणि त्‍यांनी मनमोहन सरकारच्‍या बाजूने मतदान केले. विरोधी पक्ष नेते लालकृष्‍ण अडवाणी यांनीही आपले 10 खासदार फुटल्‍याचे मान्‍य केले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्‍यांनी सांगितले, की संपुआची वास्तविक संख्या 265 होती. मात्र ते आमचे 10 खासदार फोडण्‍यात यशस्‍वी ठरले. भाजपा नेता शाहनवाज हुसैन यांनी सांगितले, की कर्नाटकच्‍या खासदारांमुळे पक्षाला मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बिजू जनता दल, जनता दल यूनायटेड, शिवसेना आणि अकाली दल सारख्‍या रालोआतील इतर घटक पक्षाच्‍या खासदारांनीही पक्षादेशाचे उल्‍लंघन करून मतदान केले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपतून निलंबित करण्‍यात आलेले गुजरातमधील दोघे खासदार सोमाभाई पटेल व बाबूभाई कटारा, बृजभूषण शरणसिंह (उत्तरप्रदेश), चंद्रभानसिंह (मध्यप्रदेश), हरिभाऊ राठोड (महाराष्ट्र), मंजुनाथ (कर्नाटक) आणि  सांगलियाना (बंगळूर) यांनी प्रस्तावाच्‍या बाजूने मतदान केले आहे. ही गोष्‍ट भाजप नेत्‍यांनीही मान्‍य केली आहे. उडुपीच्‍या महिला खासदार मनोरमा माधवराज चर्चेच्‍या वेळी सभागृहात असूनही मतदानास त्‍या अनुपस्थित राहिल्‍या. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जदयूचे दोन खासदार पीपी कोया (लक्षद्वीप) आणि रामस्वरूप प्रसाद (नालंदा) यांच्‍यासह बीजू जनता दलाच्‍या दोन खासदारांनीही क्रॉस वोटींग केले आहे. तर अकाली दलाचा एक खासदार फुटल्‍याची शंका आहे. शिवसेनेचे खा.तुकाराम रेंगे मतदानास अनुपस्थित होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संपुआ सरकारच्‍या बाजूने मतदान करणारे खासदार हरिहर स्वेन यांच्‍यावर त्‍वरित कारवाई करीत बिजू जनता दलाने त्‍यांना निलंबित करण्‍याची घोषणा केली आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 23 Jul 2008 12:40:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मनमोहनच्‍या विजयाने अमेरिकेत जल्‍लोष]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/मनमोहनच्‍या-विजयाने-अमेरिकेत-जल्‍लोष-108072300005_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/मनमोहनच्‍या-विजयाने-अमेरिकेत-जल्‍लोष-108072300005_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी भारतीय संसदेत विश्वासमत ठराव जिंकला असला तरीही त्‍यांच्‍या विजयाचा जल्‍लोष सातासमुद्रापार अमेरिकेतही व्‍यक्‍त केला जात आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0807/23/images/img1080723005_1_1.jpg' Alt='manmohan-bush' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी भारतीय संसदेत विश्वासमत ठराव जिंकला असला तरीही त्‍यांच्‍या विजयाचा जल्‍लोष सातासमुद्रापार अमेरिकेतही व्‍यक्‍त केला जात आहे. डॉ.सिंग यांनी मिळविलेल्‍या विजयाचे कौतुक करीत अमेरिकेने आता या दोन्‍ही देशांमध्‍ये लवकरच अणू करारास गती मिळणार असल्‍याची अपेक्षा व्‍यक्‍त केली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतात अमेर‍िकेचे राजदूत असलेले डेविड मलफोर्ड यांनी मंगळवारी रात्री माध्‍यमांसाठी प्रसिध्‍दीस दिलेल्‍या एका पत्रकात डॉ.सिंग यांना विजयाच्‍या शुभेच्‍छा दिल्‍या असून अमेरिका दोन्‍ही देशातील अणू करारासाठी उत्‍सुक असल्‍याचे म्‍हटले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्‍यांनी सांगितले, की आम्‍ही भारतासोबत आयएईए, एनएसजी आणि अमेरिकी कॉंग्रेसमध्‍ये या करारास लवकरात-लवकर मंजुरी मिळविण्‍यासाठी सोबत काम केले जाणार आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आयएईएकडून यास मंजुरी मिळाल्‍यानंतर करार 45 सदस्यांच्‍या एनएसजीमध्‍ये पाठविला जाईल. आणि नंतर त्‍यास अमेर‍िकी संसदेत मंजुरीसाठी आणले जाणार आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 23 Jul 2008 11:36:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[संपुआ-रालोआ यांचा कुटील डाव-मायावती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/संपुआ-रालोआ-यांचा-कुटील-डाव-मायावती-108072300004_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/संपुआ-रालोआ-यांचा-कुटील-डाव-मायावती-108072300004_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[लखनऊ, विश्वासमत ठरावात मनमोहन सिंग सरकारला पराभूत करणे निश्चित होते मात्र यूपीए आणि एनडीए यांनी आपसात कुटील डाव रचून सरकारला विजय मिळवून दिला........]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0807/23/images/img1080723004_1_1.jpg' Alt='mayawati' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage-->  <font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्वासमत ठरावात मनमोहन सिंग सरकारला पराभूत करणे निश्चित होते मात्र यूपीए आणि एनडीए यांनी आपसात कुटील डाव रचून सरकारला विजय मिळवून दिला असल्‍याचा आरोप बसपाच्‍या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्‍या मुख्यमंत्री मायावती यांनी केंद्र सरकारने विश्वासमत ठराव जिंकल्‍याबददल प्रतिक्रिया देताना केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मायावती यांनी सांगितले, की त्‍यांच्‍या नेतृत्वाखाली सरकार बनविण्‍यासंदभा्रत तिस-या आघाडीने हालचाली सुरू केल्‍यानंतर रालोआ आणि संपुआ यांनी एकत्र येउन जाणून बुजून सरकारला विश्‍वासमत जिंकण्‍यास मदत केली आहे. दलित आणि शोषित समाजातील महिला पंतप्रधान बनू नये यासाठीच त्‍यांनी असा कुटील डाव रचल्‍याचा आरोप मायावती यांनी केला आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 23 Jul 2008 11:28:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंग इज किंग]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सिंग-इज-किंग-108072200035_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सिंग-इज-किंग-108072200035_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने अखेर सगळे अंदाज आणि डावपेचांना खोटे ठरवत तब्बल १९ मते जादा मिळवून विश्वासदर्शक ठराव जिंकला. सरकारच्या बाजूने २७५ मते पडली तर डावे,]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0807/22/images/img1080722035_1_1.jpg' Alt='singh is king' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने अखेर सगळे अंदाज आणि डावपेचांना खोटे ठरवत तब्बल १९ मते जादा मिळवून विश्वासदर्शक ठराव जिंकला. सरकारच्या बाजूने २७५ मते पडली तर डावे, भाजप आणि इतर पक्ष एकत्र येऊनही त्यांना केवळ २५६ मते मिळवता आली. दोन खासदार तटस्थ राहिले. या मतदानासाठी एकेका खासदारासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात असतानाही तब्बल ९ खासदार अनुपस्थित राहिले. डावे, भाजप आणि मायावती या सगळ्यांना धोबीपछाड देत अखेर डॉ. मनमोहनसिंग हेच 'किंग' ठरले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अणू कराराच्या मुद्यावरून डाव्या पक्षांनी पाठिंबा काढल्यानंतर सरकार अल्पमतात आले होते. डावे तसेच भाजपनेही सरकारने विश्वासमत सिद्ध करून दाखवावे असे आव्हान दिले होते. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना डाव्यांनी पाठिंबा काढून घेण्याचे पत्र दिल्यानंतर त्यांनीही सरकारला बहूमत सिद्ध करण्यास सांगितले होते. त्यानुसार आज हे मतदान घेण्यात आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारच्या सहाय्यासाठी समाजवादी पक्ष धावून आला तरी सरकारला बहूमत प्राप्त करण्यासाठी बरीच उठाठेव करावी लागणार होती. पण मतदान झाल्यानंतर मात्र जे चित्र दिसले ते खूपच वेगळे दिसले. सरकारने तब्बल १९ मते जास्त मिळवून विश्वासदर्शक ठराव जिंकला. शिवाय ५४१ पैकी ८ खासदार अनुपस्थित राहिले. त्याचाही फायदा सरकारला मिळाला. अर्थात ते उपस्थित राहिले असते तरीही सरकारने हा ठराव जिंकला असताच, हे आकडेवारीहूनही स्पष्ट होते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 22:50:16 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लोकशाही बदनाम झाली- चटर्जी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/लोकशाही-बदनाम-झाली-चटर्जी-108072200041_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/लोकशाही-बदनाम-झाली-चटर्जी-108072200041_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[लोकशाहीचे मंदिर असलेल्‍या सभागृहात पैशांचा पाउस करून आपणास खरेदी केल्‍याचा आरोप होतो ही निश्चितच दुःखद आणि व्‍यतित करणारी घटना आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकशाहीचे मंदिर असलेल्‍या सभागृहात पैशांचा पाउस करून आपणास खरेदी केल्‍याचा आरोप होतो ही निश्चितच दुःखद आणि व्‍यतित करणारी घटना आहे. लोकशाहीच्‍या आजवरच्‍या प्रतिष्‍ठेला या घटनेने कलंक लावला असल्‍याची प्रतिक्रिया लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी सभागृहात व्‍यक्‍त केली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 21:51:25 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[हा तर पैशांचा विजय- भाजप]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/हा-तर-पैशांचा-विजय-भाजप-108072200040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/हा-तर-पैशांचा-विजय-भाजप-108072200040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[विश्‍वासमत मिळविण्‍यासाठी ज्‍या पध्‍दतीने पैशांचा वापर झाला. तो निश्चितच लोकशाहीच्‍या गौरवाला बाधा पोचविणारा आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्‍वासमत मिळविण्‍यासाठी ज्‍या पध्‍दतीने पैशांचा वापर झाला. तो निश्चितच लोकशाहीच्‍या गौरवाला बाधा पोचविणारा आहे. मनमोहन सरकारने विश्‍वासमत जिंकले ते केवळ पैशांच्‍या बळावर हा ख-या अर्थाने केवळ पैशांचा आणि अनैतिकतेचा विजय आहे, अशा शब्‍दात भाजपने सरकारच्‍या विजयाबददल प्रतिक्रिया दिली आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 21:50:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महासत्‍तेच्‍या दिशेने टाकलेले खंबीर पाउल- डॉ.मनमोहन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/महासत्‍तेच्‍या-दिशेने-टाकलेले-खंबीर-पाउल-डॉ-मनमोहन-108072200039_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/महासत्‍तेच्‍या-दिशेने-टाकलेले-खंबीर-पाउल-डॉ-मनमोहन-108072200039_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[संसदेत विश्‍वासमत ठराव जिंकून केवळ संपुआ सरकारचाच विजय झालेला नाही.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>संसदेत विश्‍वासमत ठराव जिंकून केवळ संपुआ सरकारचाच विजय झालेला नाही. तर देशाला महासत्‍ता बनविण्‍यासाठी झटणा-या त्‍या सर्वसामान्‍य स्‍वप्‍नांचा विजय आहे. आता देश मोठया खंबीरपणे अणूकरार पूर्ण करून जगाच्‍या नकाशावर एक शक्‍तीशाली देश म्‍हणून सामोरा येणार आहे. जगाला याव्‍दारे खात्री पटली की देशवासीयांना त्‍यांच्‍या भल्‍याची जाणीव आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी विश्‍वासमत ठराव जिंकल्‍यानंतर दिली.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 21:25:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विश्वासदर्शक ठराव जिंकणारे पहिले पंतप्रधान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्वासदर्शक-ठराव-जिंकणारे-पहिले-पंतप्रधान-108072200036_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्वासदर्शक-ठराव-जिंकणारे-पहिले-पंतप्रधान-108072200036_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकून एक नवा इतिहास रचला. विश्वासदर्शक ठराव जिंकणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकून एक नवा इतिहास रचला. विश्वासदर्शक ठराव जिंकणारे ते पहिले पंतप्रधान ठरले आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाच्या संसदीय इतिहासात आजपर्यंत पाच पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. पण तो जिंकण्यात त्या सर्वांना अपयश आले. मोरारजी देसाई, चरणसिंह, विश्वनाथ प्रताप सिंह, एच. डी. देवेगौडा व अटलबिहारी वाजपेयी हे ते पंतप्रधान होत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मोरारजी देसाई यांनी आपल्याविरोधातील स्थिती लक्षात येताच मतदानापूर्वीच राजीनामा दिला होता. त्यानंतर चरणसिंह यांना बहूमत सिद्ध करायचे होते. पण त्यांनीही त्यापूर्वीच राजीनामा दिला. विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार भाजप व कॉंग्रेसने विरोधात मतदान केल्याने पडले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देवेगौडा यांनीही कॉंग्रेसचा पाठिंबा न मिळाल्याने राजीनामा दिला होता. वाजपेयी यांनी १९९६ मध्ये मतदानापूर्वी राजीनामा दिला होता, तर ९८ मध्ये त्यांचे सरकार एका मताने हरले होते. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 21:20:27 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[प्रणव मुखर्जी यांची आकडेवारी खरी ठरली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/प्रणव-मुखर्जी-यांची-आकडेवारी-खरी-ठरली-108072200038_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/प्रणव-मुखर्जी-यांची-आकडेवारी-खरी-ठरली-108072200038_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली 
लोकसभेतील मतदानानंतर आज जाहीर झालेला निकाल म्हणजे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काल भाषणात दिलेल्या आकड्यांची 'डिक्टो कॉपी' आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभेतील मतदानानंतर आज जाहीर झालेला निकाल म्हणजे परराष्ट्रमंत्री प्रणव मुखर्जी यांनी काल भाषणात दिलेल्या आकड्यांची 'डिक्टो कॉपी' आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारच्या पारड्यात आज २७५ तर विरोधकांना २५६ मते मिळाली. श्री. मुखर्जी यांनी काल हाच आकडा सांगितला होता. अर्थात त्याला राजकीय किनार होती. पण योगायोगाने (?) ती खरी ठरली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुखर्जी यांनी सरकारची बाजू मांडताना सांगि तले होते, की डाव्या पक्षांच्या ६१ सदस्यांनी पाठिंबा काञून घेतल्यानंतर सरकारकडे २३७ सदस्यांचा पाठिंबा उरला होता. त्यानंतर समाजवादी पक्षाच्या ३९ सदस्यांनी पाठिंबा देऊ केला. याचा अर्थ सरकारकडे २७६ सदस्यांचा पाठिंबा आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रत्यक्षात सरकारच्या बाजूने २७५ मते पडली. मग एक  मत गेले कुठे? अर्थात ते सभापती सोमनाथ चटर्जी यांचे होते. प्रथेप्रमाणे अध्यक्ष सरकारच्या बाजूने मतदान करतात. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 21:20:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अर सिख हौ...निसचै कर आपनी जीत करो]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/अर-सिख-हौ-निसचै-कर-आपनी-जीत-करो-108072200037_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/अर-सिख-हौ-निसचै-कर-आपनी-जीत-करो-108072200037_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[देह सिवा बर मोहि इहै, सयुभ करमन ते कबहूँ न टरो]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0807/22/images/img1080722037_1_1.jpg' Alt='manmohan' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>देह सिवा बर मोहि इहै, सयुभ करमन ते कबहूँ न टरो</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>न डरो अर सौ जब जाइ लरों, निसचै कर आपनी जीत करौ</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अर सिख हौ, अपने ही मन कौ, इह लालच हउ गुन तउ उचरौं</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जब आव की अउथ निदान बनै, अत ही रन मै तब मै जूझा मरौं</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शिख धर्माचे गुरू गोविंदहसंहजी यांच्‍या चंण्‍डी चरित्रातील काही ओळींचा आधार घेत विश्‍वासमत ठरावाचा सामना करायला अत्‍यंत आत्‍मविश्‍वासात उतरलेल्‍या पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी अखेर विश्‍वासमत ठराव जिंकला.  </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अणू करार मुदयावरून डाव्‍यांनी पाठिंबा काढून घेतल्‍यानंतर गेल्‍या 8 जुलैपासून देशभर मनमोहन सरकारच्‍या भवितव्‍याबददल चर्चा रंगल्‍या होत्‍या. अखेर त्‍यांनी संसदेत ठराव जिंकून आपले वाक्‍य खरे ठरविले आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 21:19:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विश्वासमतावर अंतिम निर्णयाची प्रतीक्षा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्वासमतावर-अंतिम-निर्णयाची-प्रतीक्षा-108072200034_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्वासमतावर-अंतिम-निर्णयाची-प्रतीक्षा-108072200034_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-सपुआ सरकारने मांडलेल्या विश्वासमत ठरावावर लोकसभेत मतदान झाले असून इलेक्ट्रॉनिक मतदानात एकूण 487 सदस्यांनी मतदान केले असून सरकारच्या बाजूने 253 मते तर विरोधात 232 मते पडली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>सपुआ सरकारने मांडलेल्या विश्वासमत ठरावावर लोकसभेत मतदान झाले असून इलेक्ट्रॉनिक मतदानात एकूण 487 सदस्यांनी मतदान केले असून सरकारच्या बाजूने 253 मते तर विरोधात 232 मते पडली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इलेक्ट्रीनिक मतदानात सरकारने आघाडी घेतली आहे. मात्र नऊ सदस्यांची मतदानासाठी स्लिप मागितली असून बारा खासदार लॉबीत आहेत. अंतिम मतमोजणी झाल्यानंतर सरकारने विश्वासमत जिंकले किंवा नाही याबाबतचा निर्णय लोकसभाध्यक्ष जाहीर करतील. </font><br/> </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 20:32:16 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['खासदार लाचप्रकरणाची चौकशी होईल']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-खासदार-लाचप्रकरणाची-चौकशी-होईल-108072200033_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-खासदार-लाचप्रकरणाची-चौकशी-होईल-108072200033_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-समाजवादी पक्षाने कथितरीत्या भाजपच्या तीन खासदारांना लाच दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी स्पष्ट केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>समाजवादी पक्षाने कथितरीत्या भाजपच्या तीन खासदारांना लाच दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी स्पष्ट केले. वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या टेप्स लोकसभाध्यक्षांना सोपवण्यात आल्या आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मात्र टेप्स निर्णायक नसल्याचे वाहिनीने स्पष्ट केले आहे. भाजपच्या खासदारांनी विश्वासमत ठरावावर तटस्थ राहण्यासाठी समाजवादी पक्षाने लाच दिल्याचा आरोप करून सभागृहात नोटांची बंडले दाखवली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सभागृहाच्या कामकाजास परत सुरूवात झाली असून पंतप्रधानांनी चर्चेस उत्तर दिल्यानंतर साडेसात वाजता विश्वासमत ठरावावर मतदान घेण्यात येईल. </font><br/>  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 19:34:46 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>एएनआय</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विश्‍वासमतावर 7.15 वाजता मतदान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्‍वासमतावर-7-15-वाजता-मतदान-108072200029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्‍वासमतावर-7-15-वाजता-मतदान-108072200029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्‍ली, लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी संसदेत खासदाराने नोटांचे बंडल आणल्‍यानंतर झालेल्‍या गोंधळामुळे संसदेतील उर्वरित चर्चा रद्द केली असून आता सायंकाळी 6.30 वाजता सरळ विश्वासमतावर मतदान होईल असे जाहीर केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांनी संसदेत खासदाराने नोटांचे बंडल आणल्‍यानंतर झालेल्‍या गोंधळामुळे संसदेतील उर्वरित चर्चा रद्द केली असून आता रात्र</font><font style='font-size:11pt;'>ी 7.15 </font><font style='font-size:11pt;'>वाजता सरळ विश्वासमतावर मतदान होईल असे जाहीर केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मात्र सभापतिंनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विश्वासमतावर आपली बाजू सभगृहात मांडण्‍याची संधी दिली आहे. त्‍यानंतर लगेचच ठरावावर मतदान घेतले जाणार आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 18:49:26 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अमरसिंगांनी लाच दिल्याचा आरोप फेटाळला]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/अमरसिंगांनी-लाच-दिल्याचा-आरोप-फेटाळला-108072200032_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/अमरसिंगांनी-लाच-दिल्याचा-आरोप-फेटाळला-108072200032_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-विश्वासमत ठरावादरम्यान तटस्थ राहण्यासाठी भाजपच्या तीन खासदारांना प्रत्येक एक कोटी दिल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमर सिंग यांनी फेटाळून लावला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्वासमत ठरावादरम्यान तटस्थ राहण्यासाठी भाजपच्या तीन खासदारांना प्रत्येक एक कोटी दिल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमर सिंग यांनी फेटाळून लावला आहे. तीन दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने घराबाहेरही पडलो नाही. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या कालावधीदरम्यान पक्षाध्यक्ष मुलायम सिंगही हेही येथेच आहेत. घराबाहेर प्रसारमाध्यमांनी गराडा घातला असताना त्यांच्या डोळ्यात न येता खासदारांना पैसे देणे अशक्य कोटीतील गोष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यावर त्यांनी संताप व्यक्त करताना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भूतकाळात लाच देवाण-घेवाण केली असल्याने लालकृष्ण अडवाणींसहित भाजपा नेत्यांना आपल्याकडे बोट दाखवण्याचा अधिकार नाही. आरोपात तथ्य असल्यास ते पोलिसांकडे का गेले नाहीत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी आपण तयार आहोत. आपण त्या खासदारांना पैसे दिल्याचे सिद्ध करून दाखवावे असेही आव्हानही त्यांनी दिले.    </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 18:37:30 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>एएनआय</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[तुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/तुम-किसी-और-को-चाहोगी-तो-मुश्किल-होगी-108072200024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/तुम-किसी-और-को-चाहोगी-तो-मुश्किल-होगी-108072200024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA['तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही... तुम किसी और को चाहोगी तो मुश्‍कील होगी, चार साल पहले हमे तुमसे प्‍यार  था...और आज हम बेवफा सनम हो गये...']]></description>
      <content:encoded><![CDATA['<font  style='font-size:11pt; color:#000000'>तुम अगर मुझको ना चाहो तो कोई बात नही... तुम किसी और को चाहोगी तो मुश्‍कील होगी, अशा शब्दांत रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी डाव्या पक्षांना साद घातली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चार साल पहले हमे तुमसे प्‍यार  था...और आज हम बेवफा सनम हो गये...' असे म्हणून त्यांनी डाव्यांना कोपरखळीही मारली. विश्वासदर्शक ठरावाच्या दोन दिवसातील गंभीर आणि वादावादीच्या चर्चेत लालूंचे भाषण हलके फुलके ठरले. त्यामुळे दुपारपर्यंत झालेल्या चर्चेचे हिरो लालू ठरले नसते तरच नवल.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारची बाजू मांडताना लालूंनी विरोधकांची व डाव्‍या पक्षांची जोरदार खिल्‍ली उडवित त्‍यांच्‍यावर देशहिताशी खेळत असल्‍याचा आरोप केला. भाषणाची सुरूवात करतानाच आपल्‍या खास लालू स्‍टाईलमध्‍ये त्‍यांनी विविध चित्रपट गीतांच्‍या मदतीने आपले म्‍हणणे मांडण्‍यास सुरूवात केली. कालचा दिवस शंकराचा सोमवार होता आणि आज महावीर हनुमानाचा मंगळवार आहे. हनुमानजीच विरोधकांवर आता गदा हल्‍ला करून त्‍यांची दाणादाण उडवून देतील असा विश्‍वास त्‍यांनी केला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 18:24:58 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[खासदाराने लोकसभेत आणली नोटांची बंडले]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/खासदाराने-लोकसभेत-आणली-नोटांची-बंडले-108072200022_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/खासदाराने-लोकसभेत-आणली-नोटांची-बंडले-108072200022_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्‍ली,
संसदेच्या इतिहासात धक्कादायक अशी घटना आज घडली.सरकारकडून मतदान करण्यासाठी आपल्‍याला २५ कोटीची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपचे मुरैना (मध्य प्रदेश) येथील खासदार अशोक अर्गल यांनी केला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>संसदेच्या इतिहासात धक्कादायक अशी घटना आज घडली.सरकारकडून मतदान करण्यासाठी आपल्‍याला २५ कोटीची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाजपचे मुरैना (मध्य प्रदेश) येथील खासदार अशोक अर्गल यांनी केला आणि आरोपाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी नोटांची बंडलेच लोकसभेत आणली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अर्गल यांच्या कृतीने लोकसभेत जोरदार गोंधळ सुरू झाला. भाजपसह विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले. या गोंधळातच सभापती सोमनाथ चटर्जी यांनी संसदेचे कामकाज स्थगित केले. दरम्यान, डाव्या पक्षाचे नेते ए. बी. बर्धन यांनी खासदारांना विकत घेण्यासाठी २५ कोटी रूपयांचे आमीष दाखविण्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अर्गल यांनी थेट पैशांचे पुडकेच लोकसभेत आणून या आरोपांची पुष्टी केली. आपल्याला ४ फिरोजशहा रोड येथे पैसे देण्यात आल्याचे अर्गल यांचे म्हणणे आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना पी. व्ही. नरसिंहराव यांच्या काळात खरेदी करण्यात आले होते, तसेच हे प्रकरण असून त्याची सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी भाजप नेते लालकृष्ण अडवानी यांनी केली. खासदारांचा घोडेबाजार होतो आहे, हे आम्ही म्हणत होतोच, त्याला आता पुष्टी मिळाली आहे, असेही ते म्हणाले.मध्य प्रदेशातील आणखी एका खासदारासह भाजपच्या एकूण तीन खासदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगून त्यात एका टिव्ही चॅनेलच्या बातमीदाराची मदत घेण्यात आल्याचेही अडवानी यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दुसरीकडे लालूप्रसाद यादव यांनी हा अडवानी यांनी रचलेला कट आहे, असे सांगितले. सकाळी खासदार पप्पू यादव याने आपल्याला खरेदी करण्यासाठी पैशांचे आमिष दाखविल्याचा आरोप केल्यानंतर अडवानी संसदेतून गायब झाले होते. या काळात त्यांनी हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित खासदाराची नार्को टेस्ट करावी अशी मागणीही त्यांनी केली. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 18:24:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ऊर्जासुरक्षेसाठी अणुकरार आवश्यक: राहुल]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/ऊर्जासुरक्षेसाठी-अणुकरार-आवश्यक-राहुल-108072200021_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/ऊर्जासुरक्षेसाठी-अणुकरार-आवश्यक-राहुल-108072200021_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-कॉंग्रेसचे तरूण खासदार व सरचिटणीस राहुल गांधी यांनी गरीबीनिर्मुलनासाठी ऊर्जासुरक्षा महत्त्वपूर्ण यासाठी अणुसहकार्य करार आवश्यक असल्याची भूमिका मांडली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसचे तरूण खासदार व सरचिटणीस राहुल गांधी यांनी गरीबी निर्मुलनासाठी ऊर्जा सुरक्षा महत्त्वपूर्ण यासाठी अणुसहकार्य करार आवश्यक असल्याची भूमिका मांडली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशातील गरिबी हटवण्याबाबत सर्व सदस्यांचे एकमत असणार, याबाबत शंका नाही, असे वक्तव्य त्यांनी विरोधकांना शांत करण्यासाठी केले. या लक्ष्यपूर्तीसाठी ऊर्जा सुरक्षा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी काही उदाहरणेही दिली. विश्वासमत ठरावावरील चर्चेत बोलताना त्यांनी कॉंग्रेसचा सदस्य म्हणून नाही तर भारतीय नागरिक म्हणून बोलणार असल्याचे सुरूवातीलाच स्पष्ट केले. राहुल बोलत असताना बहूजन समाज पक्षाच्या काही खासदारांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 18:24:47 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>एएनआय</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सभागृहात गोंधळ सुरूच]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सभागृहात-गोंधळ-सुरूच-108072200031_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सभागृहात-गोंधळ-सुरूच-108072200031_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्‍ली, खासदारांना लाच देण्‍याचा प्रयत्‍न झाल्‍याचा आरोप करीत भाजप खासदारांनी सभागृहात नोटांची बंडले आणून दाखविल्‍यानंतर 6  वाजेपर्यंत.......]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>खासदारांना लाच देण्‍याचा प्रयत्‍न झाल्‍याचा आरोप करीत भाजप खासदारांनी सभागृहात नोटांची बंडले आणून दाखविल्‍यानंतर 6  वाजेपर्यंत तहकुब करण्‍यात आलेली लोकसभेचे कामकाज पुन्‍हा सुरू झाले. कामकाजास सुरुवात होताच विरोधकांनी नैतिकतेच्‍या  आधारावर पंतप्रधानांच्‍या राजीनाम्‍याची मागणी केली. त्‍यामुळे सभागृहात पुन्‍हा गोंधळास सुरूवात झाली. सदस्‍य ऐकत नसल्‍याचे  पाहून सभापतिंना सभागृहाचे कामकाज पुन्‍हा एकदा स्‍थगित करावे लागण्‍याची वेळ आली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय लोकशाहीत विश्‍वासमत ठरावाच्‍या वेळी इतक्‍या मोठया प्रमाणावर नाटयपूर्ण घटना कदाचित पहिल्‍यांदाच घडल्‍या असतील.  सभागृहात सत्‍ताधारी व विरोधकांनीही दुस-या दिवसाच्‍या सत्रात एकमेकांना बाजू मांडण्‍याची संधी मिळू दिलेली नाही. सततच्‍या  गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज आज दिवसभरात 4 वेळा थांबवावे लागले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खासदारांना लाच देण्‍याचा प्रयत्‍न झाल्‍याचा आरोपानंतर सभागृहात गोंधळ मर्यादेपलीकडे गेला असून त्‍यामुळे सभापतिंना चर्चाही रदद  करावी लागली आहे. सायंकाळी 6 पर्यंत थांबलेल्‍या कामकाजास पुन्‍हा सुरूवात होताच. लाच प्रकरणावरून पंतप्रधान डॉ.मनमोहन  सिंग यांनी राजीनामा दयावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. त्‍यास सत्‍ताधा-यांनी विरोध केला परिणामी गोंधळ वाढून  कामकाज सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत तहकूब करण्‍यात आले आहे. कामकाज पुन्‍हा चालल्‍यास पंतप्रधान 7.30 वाजता आपली  बाजू मांडणार असून 7.50 वाजता विश्‍वासमत ठरावावर मतदान घेतले जाणार आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 18:21:59 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आजवरची सर्वांत खराब लोकसभा- चॅटर्जी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/आजवरची-सर्वांत-खराब-लोकसभा-चॅटर्जी-108072200028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/आजवरची-सर्वांत-खराब-लोकसभा-चॅटर्जी-108072200028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्‍ली, गेल्‍या दोन दिवसांपासून विश्‍वासमत ठरावा दरम्‍यान ज्‍या पध्‍दतीने सत्‍ताधारी व विरुध्‍द पक्षांकडून सभागृहात गोंधळ घातला जात आहे. तो निंदनीय आणि खेदजनक आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्‍या दोन दिवसांपासून विश्‍वासमत ठरावादरम्‍यान ज्‍या पध्‍दतीने सत्‍ताधारी व विरोधी पक्षांकडून सभागृहात गोंधळ घातला जात आहे. तो निंदनीय आणि खेदजनक आहे. सभासदांना वारंवार सांगून व ताकीद देउनही कुणीही त्‍याची दखल घेत नाही हे निश्चितच दुःखद आहे. लोकशाहीच्‍या वास्‍तूला अशा प्रकारच्‍या हालचालींनी बदनाम करू नका असे सांगताना सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी व्‍यथित होउन आपण आजवर पाहिलेली ही सर्वांत खराब लोकसभा असल्‍याची टीका केली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गेल्‍या दोन दिवसांपासून विश्‍वासमत ठरावादरम्‍यान सत्‍ताधारी आणि विरोधकांच्‍या बाजूने आरोप-प्रत्‍यारोपाच्‍या फैरी झाडल्‍या जात असून एकमेकांना बोलण्‍यापासून रोखण्‍याचा प्रयत्‍न केला जात आहे. सभापती सभासदांवर नियंत्रण आणण्‍यासाठी त्‍यांना वारंवार सूचना देत असतानाही सदस्‍यांचा सभागृहात गोंधळ सुरूच होता. त्‍यामुळे अखेर सभापतींनी आपला राग व्‍यक्‍त केला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 18:19:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गोंधळ निर्माण करण्यात डाव्यांचा हातखंडा: लालू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/गोंधळ-निर्माण-करण्यात-डाव्यांचा-हातखंडा-लालू-108072200027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/गोंधळ-निर्माण-करण्यात-डाव्यांचा-हातखंडा-लालू-108072200027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादवांनी गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यात डाव्यांचा हातखंडा असल्याचे स्पष्ट केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादवांनी गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यात डाव्यांचा हातखंडा असल्याचे स्पष्ट केले आहे. विश्वासमत ठरावावरील चर्चेत लालूंचे भाषण संपूर्ण सभागृहाने गंभीरपणे ऐकले. त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बहुमत सिद्ध करण्याच्या निर्णयाची प्रशंसा केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजपचे लालकृष्ण अडवाणी यांना लक्ष करत सर्वांनाच पंतप्रधान होण्याची इच्छा असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. यास मुलायम, मायावती व आपणसुद्धा अपवाद नाही. लालूंनी आपल्या खास शैलीत आपण अडवाणींची रथ यात्रा रोखून त्यांना अटक केली होती, अशी बढाईही मारली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विरोधकांच्या अणुकराराविरूद्ध भूमिकेचा समाचार घेताना, अमेरिकन बनावटीचे घड्याळे घालता, तुमची मुले अमेरिकेत शिकतात, तरीही अमेरिकाविरोध, अशी टिपणी केली. देशाच्या समृद्धीसाठी पायाभूत सुविधा अत्यावश्यक घटक असल्याचे सांगून अणुसहकार्य करार त्यासाठी सहाय्यभूत ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.     </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 17:34:02 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>एएनआय</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['हाईड कायदा भारतावर बंधनकारक नाही']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-हाईड-कायदा-भारतावर-बंधनकारक-नाही-108072200025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-हाईड-कायदा-भारतावर-बंधनकारक-नाही-108072200025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-भारतासोबत अणुव्यवहार करण्यासाठी अमेरिकन कॉंग्रेसने हाईड कायद्यास मंजुरी दिली असून तो स्थानिक कायदा असून भारतावर बंधनकारक नसल्याचे वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी विश्वासमत ठरावावर बोलताना स्पष्ट केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतासोबत अणुव्यवहार करण्यासाठी अमेरिकन कॉंग्रेसने हाईड कायद्यास मंजुरी दिली असून तो स्थानिक कायदा असून भारतावर बंधनकारक नसल्याचे वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी विश्वासमत ठरावावर बोलताना स्पष्ट केले. त्यांनी अणुऊर्जेची आवश्यकताही प्रतिपादन केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अणुसहकार्य करारास फक्त 123 करारातील तरतुदीच लागू असल्याचे स्पष्ट करताना डाव्यांना विश्वासात घेतल्यानंतरच सरकार आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेकडे गेल्याचे त्यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डाव्यांशी झालेल्या समझोत्याचे सरकारने पालन केले असून आएईएकडे गेल्यानंतर डाव्यास सेफगार्ड कराराचा मसुदा देण्याबाबत आश्वस्त केले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.    </font><br/> </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 17:03:47 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>एएनआय</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['भारताने चीनसमोर जाणे डाव्यांना नापसंत']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-भारताने-चीनसमोर-जाणे-डाव्यांना-नापसंत-108072200020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-भारताने-चीनसमोर-जाणे-डाव्यांना-नापसंत-108072200020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी अणुसहकार्य कराराचे समर्थन करताना काही लोकांना भारताने चीनसमोर जाणे पसंत नसल्याची टिपणी करून डाव्यांवर फटकेबाजी केली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी अणुसहकार्य कराराचे समर्थन करताना काही लोकांना भारताने चीनसमोर जाणे पसंत नसल्याची टिपणी करून डाव्यांवर फटकेबाजी केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डाव्या पक्षाच्या सदस्याने त्यांना चीन व भारतात तुलना का करत आहात, असा प्रश्न विचारल्यानंतर संतप्त झालेल्या चिदंबरम यांनी हे वक्तव्य केले. काहींना चीनने आर्थिक महासत्ता झाल्याचे बघायचे आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपणास चीनच्या प्रगतीचे वैषम्य नाही मात्र चीनपेक्षा मागे पडणेही पसंत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताने आर्थिक सत्ता व आर्थिक महासत्ता बनावे, अशी‍ आपली इच्छा आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारताविषयी बोलताना भारताएवढाच विशाल व वैविध्य असलेल्या देशाविषयी बोलणे आवश्यक असून तो देश चीन आहे. भारतापेक्षा लहान किंवा गरीब देशांची आपण तुलना करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 16:13:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>एएनआय</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भाषण लिहायला राहुलला लागले पाच तास]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/भाषण-लिहायला-राहुलला-लागले-पाच-तास-108072200019_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/भाषण-लिहायला-राहुलला-लागले-पाच-तास-108072200019_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-राहुल गांधींनी संसदेत विश्वासमत ठरावावर केलेल्या भाषणाच्या तयारीसाठी चांगलीच मेहनत घेतली. भाषण लिहिण्यास आपणास तब्बल पाच तास लागल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राहुल गांधींनी संसदेत विश्वासमत ठरावावर केलेल्या भाषणाच्या तयारीसाठी चांगलीच मेहनत घेतली. भाषण लिहिण्यास आपणास तब्बल पाच तास लागल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राहुल हे कॉंग्रेसचे सरचिटणीस असून संसदेत ते अमेठी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. विश्वासमत ठरावावर लोकसभेत पहिल्या दिवसाची कारवाई बघतानाच राजधानीतील तुघलक रस्त्यावरील घरी त्यांनी हे भाषण लिहिले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अणुसहकार्य करार आवश्यक असल्याची भूमिका सभागृहात मांडल्यानंतर त्यांनी वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 15:57:33 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>एएनआय</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विश्‍वासमत मिळविण्‍यासाठी सीबीआयचा वापर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्‍वासमत-मिळविण्‍यासाठी-सीबीआयचा-वापर-108072200017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्‍वासमत-मिळविण्‍यासाठी-सीबीआयचा-वापर-108072200017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[विश्‍वासमत मिळविण्‍यासाठी कॉंग्रेसच्‍या लोकांनी आपणास धमकाविण्‍याचा प्रयत्‍न केला असून सरकारच्‍या बाजूने मतदान न केल्‍यास  सीबीआयच्‍या माध्‍यमातून चौकशी लावून तुरुगांत डांबण्‍याची धमकी दिली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्‍वासमत मिळविण्‍यासाठी कॉंग्रेसच्‍या लोकांनी आपणास धमकाविण्‍याचा प्रयत्‍न केला असून सरकारच्‍या बाजूने मतदान न केल्‍यास  सीबीआयच्‍या माध्‍यमातून चौकशी लावून तुरुगांत डांबण्‍याची धमकी दिली आहे. आपल्‍या पक्षातील खासदारांना सरंक्षण देण्‍यात यावे,  अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे खा.ब्रजेश्‍ा पाठक यांनी केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खा.पाठक यांनी सरकारवर गंभीर स्‍वरूपाचे आरोप करीत सरकारने लोकशाहीचा गळा घेटला असल्‍याचा आरोप केला. सरकार लोकशाहीचे धिंडवडे काढून जर बहुमत मिळविणार असल्‍यास ही लाकशाहीची मोठी शोकांतिका ठरेल असे सांगत त्‍यांनी या संदर्भात सभापती चॅटर्जी यांच्‍याकडे आरोपांचे व संरक्षण मिळविण्‍याची मागणी करणारे पत्र सादर केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यासंदर्भात सभापतींनी कागदपत्रे स्‍वीकारून गृहमंत्रालयाला यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 15:25:41 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सरकार तरणे महत्‍वाचे नाही देशाची प्रतिष्‍ठा महत्‍वाची]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सरकार-तरणे-महत्‍वाचे-नाही-देशाची-प्रतिष्‍ठा-महत्‍वाची-108072200016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सरकार-तरणे-महत्‍वाचे-नाही-देशाची-प्रतिष्‍ठा-महत्‍वाची-108072200016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[आज देशासमोर गरीबी आणि उर्जा या दोन महत्‍वाच्‍या समस्‍या आहेत, त्‍या सोडविण्‍यासाठी काय करता येईल त्‍यादृष्‍टीने विचार करण्‍यासाठीच आपल्‍याला जनतेने निवडून दिले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>आज देशासमोर गरीबी आणि उर्जा या दोन महत्‍वाच्‍या समस्‍या आहेत, त्‍या सोडविण्‍यासाठी काय करता येईल त्‍यादृष्‍टीने विचार करण्‍यासाठीच आपल्‍याला जनतेने निवडून दिले आहे. आपण सर्वजण मिळवून त्‍या सोडविण्‍यासाठी प्रयत्‍न करूया. आज या सभागृहात काय घडेल, सरकार राहील की जाईल हे महत्‍वाचे नाही आपण येणा-या पिढीला कोणता वारसा देणार आहोत हे महत्‍वाचे आहे. अणू कराराच्‍या माध्‍यमातून महासत्‍ता बनण्‍यासाठीची एक चांगली संधी चालून आली आहे, तिचा लाभ घ्‍या, असे भा‍वनिक आवाहन खा.राहुल गांधी यांनी सभागृहाला केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राहुल गांधी सरकारची बाजू मांडण्‍यासाठी उभे राहिल्‍यानंतर बराच वेळ संसदेत बसपा खासदारांनी गोंधळाचे वातावरण निर्माण केल्‍याने सभापती सोनाथ चॅटर्जी यांनी सभागृहाचे कामकाज काहीवेळासाठी तहकुब केले. कामकाजास सुरूवात झाल्‍यानंतर देशातील गरीबी आणि उपासमारीकडे लक्ष वेधत त्‍यांनी विदर्भाच्‍या दौ-याचा संदर्भ देत देशातील शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍येकडे व खालावलेल्‍या परिस्थितीकडे लक्ष वेधले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सदस्‍यांना भावनिक आवाहन करून त्‍यांनी सांगितले, की देश आज गरीबीचा सामना करत असताना आपण सर्वांना ती घालविण्‍यासाठी एकत्र येउन प्रयत्‍न करायचे आहेत. सत्‍ताधारी असोत की विरोधक मला वाटते आपल्‍याला सर्वांनाच देश महासत्‍ता झालेला पहायचे आहे. अणू करार हा देशाचा भविष्‍यकालीन विमा आहे. आगामी काळात उर्जेचा मोठया प्रमाणावर तुटवडा जाणवणार आहे. त्‍यावेळी न्‍युक्‍लीअर, हायड्रोलीक आणि सोलर या अपारंपरिक उर्जाच आपल्‍याला वाचवू शकतील. आगामी 30 वर्षात जगात चीन व भारत या दोन महासत्‍तांना या उर्जेची मोठया प्रमाणावर आवश्‍यकता भासणार आहे, अशा वेळी आपण ती कुणाकडे मागणार. करार ही आपल्‍यासाठी एक संधी आहे. जागतिक उर्जास्‍त्रोतांना आपल्‍याकडे वळविण्‍याची ही एक संधी आहे. काही वर्षांपूर्वी आयटी आणि टेलीकम्‍युनिकेशन क्षेत्रासही अनेकांचा विरोध होता. आज ती आपली गरज झाली आहे. गरीबीवर मात करण्‍यासाठी त्‍याचा मोठा वापर होउ शकणार आहे, असेही त्‍यांनी ठासून सांगितले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वाजपेयी सरकारने गरीबीसाठी केलेल्‍या प्रयत्‍नांचीही त्‍यांनी स्‍तुती केली. सरकार तरेल की नाही हे महत्‍वाचे नाही जगात आपली प्रतिष्‍ठा किती वाढेल हे महत्‍वाचे आहे. अनेक सरकारे येतील आणि जातील परंतु ही संधी पुन्‍हा येणार नाही याची जाणीव सर्वांनी ठेवा. सर्वांनी एकत्र येउन महासत्‍ता देश घडवूया असे आवाहनही त्‍यांनी केले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 15:16:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राहूल गांधींच्या भाषणातून डोकावला विदर्भ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/राहूल-गांधींच्या-भाषणातून-डोकावला-विदर्भ-108072200013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/राहूल-गांधींच्या-भाषणातून-डोकावला-विदर्भ-108072200013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[कॉंग्रेसचे युवा नेते राहूल गांधी यांनी नुकत्याच विदर्भात केलेल्या दौर्‍यातील निरिक्षणांचा संदर्भ देऊन विजेचा प्रश्न आणि अणू करार यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. पण राहूल यांचे हे भाषण बंद पाडण्याची संधीही विरोधकांनी साधली नसती]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेसचे युवा नेते राहूल गांधी यांनी नुकत्याच विदर्भात केलेल्या दौर्‍यातील निरिक्षणांचा संदर्भ देऊन विजेचा प्रश्न आणि अणू करार यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. पण राहूल यांचे हे भाषण बंद पाडण्याची संधीही विरोधकांनी साधली नसती तरच नवल. त्यामुळे वैतागलेल्या सभापती सोमनाथ चटर्जी यांनी 'भारतीय संसद अतिशय खालची पातळी गाठत असल्याची टीका करत 'मधली सुटी' घेत असल्याचे जाहीर केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राहूल यांचे भाषण ऐकण्यास कॉंग्रेसजन आणि विरोधकही उत्सुक होते. पण त्याचवेळी त्यांचे भाषण सुरू असताना कॉमेंट्स करण्याची संधीही त्यांनी साधली. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांची खडाजंगी होऊन अखेर वैतागलेले सभापती सोमनाथ चटर्जी यांनी सभागृह संस्थगित केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राहूल यांनी भाषणात विदर्भात आलेला अनुभव सांगून विजेचा प्रश्न आणि अणू कराराची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, की मी काही दिवसांपूर्वी विदर्भात गेलो होतो. तिथे मला शशिकला ही महिला भेटली. तिला तीन मुले होती. हे कुटुंब भूमीहीन होते. तिला साठ रूपये रोज व तिच्या पतीला ९० रूपये रोज मिळतो. त्यांना तीन मुले आहेत. ती एका खासगी शाळेत जातात. त्यातील मोठ्याला कलेक्टर, मधल्याला डॉक्टर आणि लहान्याला खासगी कंपनीतील नोकरी मिळवायची होती. मग मी शशिकलला विचारले, या मुलांचे स्वप्न पूर्ण होईल काय? तिने ठामपणे होय असे उत्तर दिले. मी त्यांच्या घराबाहेर पडलो, तेव्हा पाहिलं, घरात वीज नव्हती. मी त्या मुलांना विचारले, मग तुम्ही अभ्यास कसा करता. त्या मुलांनी एक पितळी दिवा आणून दाखवला. आम्ही याच्या प्रकाशावर अभ्यास करतो. थोडक्यात विजेचा प्रश्न आपल्या पुढच्या पिढीवर परिणाम करणारा ठऱला आहे. उर्जेच्या कमतरतेचा संबंध सगळ्या क्षेत्रांशी आहे. तो सामान्यांच्या जीवनाशी तर आहेच, पण आपल्या औद्योगिक क्षेत्राशीही संबंधित आहे. भारताच्या प्रगतीच्या वेगावरही त्याचा परिणाम होतो. आपण नऊ टक्के विकासदर गाठला तोही या उर्जेच्याच आधारे. त्यामुळे ही उर्जा नसेल तर प्रगतीच ठप्प होईल.''</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राहूल यांनी या भाषणात कलावती या महिलेसंदर्भात आलेला अनुभवही सांगायला सुरवात केलेली असतानाच विरोधकांनी गोंधळ घालून त्यांचे भाषण बंद पाडले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 14:47:28 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महागाई नियंत्रणात सरकार सपशेल अपयशी- मल्‍होत्रा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/महागाई-नियंत्रणात-सरकार-सपशेल-अपयशी-मल्‍होत्रा-108072200012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/महागाई-नियंत्रणात-सरकार-सपशेल-अपयशी-मल्‍होत्रा-108072200012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[मनमोहन सरकार सर्वच पातळींवर अपयशी ठरली असून महागाईवर नियंत्रण मिळविण्‍यात जगभरातील देशांनी यश मिळविले असताना  मनमोहन सरकार ते मिळविण्‍यात साफ अपयशी ठरले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मनमोहन सरकार सर्वच पातळींवर अपयशी ठरली असून महागाईवर नियंत्रण मिळविण्‍यात जगभरातील देशांनी यश मिळविले असताना  मनमोहन सरकार ते मिळविण्‍यात साफ अपयशी ठरले आहे. सरकारने कराराच्‍या बाबतीत जनतेची दिशाभूल केली असून सपशेल खोटे बोलले गेल्‍याचा आरोप भाजपचे विजयकुमार मल्‍होत्रा यांनी केला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारवर खोटारडेपणाचा आरोप करताना मल्‍होत्रा म्‍हणाले, गेल्‍या ब-याच दिवसांपासून सरकार करारामागील सत्‍य दडवून ठेवत आहे. करार जनतेची </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>दिशाभूल करणारा असल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला. महागाईच्‍या मुदयावर सरकारवर आरोप करताना त्‍यांनी सांगितले, की जगभरातील देशांनी महागाईचा दर 3 ते 4 टक्‍क्‍यापर्यंत नियंत्रणात ठेवण्‍यात यश मिळविले असताना भारतात महागाईचा दर 12 टक्‍क्‍यावर गेला आहे. महागाईने सर्वसामान्‍य माणसाचे जगणे कठीण केले आहे. यामागे केवळ सरकारचे अपयश आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>झारखंड मुक्‍ती मोर्चाचे खासदार विकले गेल्‍याचा आरोप करताना त्‍यांनी संपुआवर संसदेचा अपमान केल्‍याचा आरोप केला. त्‍यांच्‍या या आरोपानंतर राष्‍ट्रीय जनता दलाचे खा.पप्‍पू यादव यांनी मल्‍होत्रा यांनीही आपल्‍याला खरेदी करण्‍याचा प्रयत्‍न केला ते आपणास जेलमध्‍ये भेटण्‍यासाठी आले असल्‍याचा आरोप करताच भाजप व रालोआ खासदारांमध्‍ये जोरदार गोंधळ होउन दोन्‍ही पक्षाचे खासदार आमने-सामने आले. परिस्थिती गंभीर होत चालल्‍याचे पाहुन सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी सभागृह 12ृ15 वाजेपर्यंत तहकुब केले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 13:11:11 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भाजपचे आजारी खासदारही दिल्लीत दाखल]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/भाजपचे-आजारी-खासदारही-दिल्लीत-दाखल-108072200008_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/भाजपचे-आजारी-खासदारही-दिल्लीत-दाखल-108072200008_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-विश्वासमत ठरावाच्या पार्श्वभूमीवर भाजपने पाच आजारी खासदारांना दिल्लीत आणण्यात यश मिळवले असून एका खासदारास मुंबईतील रूग्णालयातून विमानाने आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्वासमत ठरावाच्या पार्श्वभूमीवर भाजपने पाच आजारी खासदारांना दिल्लीत आणण्यात यश मिळवले असून एका खासदारास मुंबईतील रूग्णालयातून विमानाने आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महाराष्ट्रातील रमेश चव्हाण यांना काल रात्री दिल्लीत आणण्यात आले. बिकानेरचे खासदार धमेंद्रही पोहचले आहेत. पक्षाचे सर्व खासदार सरकारविरूद्ध मतदान करणार असून सपुआ सरकार कोसळण्याबाबत पक्षप्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी विश्वास व्यक्त केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वरिष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयीही सत्रास उपस्थित राहून मतदान करतील. हाथरस येथील खासदार किशनलाल दिलेर संसदेस लागून असलेल्या राम मनोहर लोहिया रूग्णालयात वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मात्र वाजपेयी संसदेतील लॉबीत व्हिलचेअरवर बसून मतदान करतील. पाचवे खासदार महेश चंद्र कनोरीया अजूनही मुंबईतील रूग्णालयात आहेत. त्यांच्यासाठी एअर अॅम्बुलंस तैनात करण्यात आली आहे.   </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 12:23:52 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[रालोआपेक्षा संपुआ सरकार विकासाचे - चिदंबरम]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/रालोआपेक्षा-संपुआ-सरकार-विकासाचे-चिदंबरम-108072200006_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/रालोआपेक्षा-संपुआ-सरकार-विकासाचे-चिदंबरम-108072200006_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकार हे विकासाचे सरकार असून सरकारने साडेचार वर्षांत देशात मोठया प्रमाणावर विकासाच्‍या योजना राबविल्‍या आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकार हे विकासाचे सरकार असून सरकारने साडेचार वर्षांत देशात मोठया प्रमाणावर विकासाच्‍या योजना राबविल्‍या आहेत. शेतक-यांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी सरकारने भरीव काम केले आहे. त्‍यामुळे हे सरकार यापूर्वीच्‍या राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी सरकारपेक्षा कैकपटीने चांगले असल्‍याचा दावा अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी विश्‍वासमत ठरावात सरकाची बाजू मांडताना केला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>शेतक-यांची आत्‍महत्‍या हे सरकारचे अपयश असल्‍याचे मला मान्‍य आहे. मात्र गेल्‍या वर्षी शेतक-यांना सरकारने 66 हजार कोटींची कर्जमाफी दिली. गेल्‍या चार वर्षांपासून राष्‍ट्रीय विकासाचा दर 8ृ9 टक्‍के राखण्‍यात सरकारला सातत्‍याने यश आल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्‍वासमत ठरावा संदर्भात संसदेचे विशेष अधिवेशन सुरू असून ठरावाच्‍या संदर्भात मतदानापूर्वी चिदंबरम यांनी सरकारने केलेल्‍या विकास कामांचा पाढा वाचून दाखविला. राष्‍ट्रीय विकासाचा दर, कृषीक्षेत्रासाठी केलेली भरीव तरतुद यासह सरकारच्‍या कामातील पारदर्शकतेबाबत त्‍यांनी मुददेसूद भाषण केले. सरकारने प्रत्‍येक गोष्‍ट पारदर्शीपणे केली. भारत महासत्‍ता व्‍हावा असा कॉंग्रेसपक्षाचा प्रयत्‍न आहे. त्‍यामुळे अणू करार हा देशहिताचा आहे आणि तो देशाचे हित जोपासून करण्‍याची गरज असल्‍याचा पुनरुच्‍चारही त्‍यांनी केला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सभागृहात त्‍यांचे भाषण सुरू असताना ब-याच वेळा गोंधळ झाला. सभापतिंनी वारंवार समज देउनही सदस्‍यांनी सभागृहात गोंधळ सुरूच ठेवल्‍याने त्‍यांच्‍या भाषणात वारंवार व्‍यत्‍य आणण्‍याचा प्रयत्‍न विरोधकांनी केला.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 11:57:12 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आता उरले केवळ 7 तास]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/आता-उरले-केवळ-7-तास-108072200004_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/आता-उरले-केवळ-7-तास-108072200004_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[निकाल आता अवघा काही तासांवर आला आहे. सरकार राहणार की जाणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. आता केवळ तासांत हे निश्चित होणार आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>निकाल आता अवघा काही तासांवर आला आहे. सरकार राहणार की जाणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. आता केवळ तासांत हे निश्चित होणार आहे. संसदेच्‍या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरू झाला आहे. सभापती सोमनाथ चॅटर्जी आपल्‍या आसनावर स्‍थानापन्‍न झाले असून आता विश्‍वासमत ठरावावर पुन्‍हा चर्चा सुरू होईल. नंतर पंतप्रधान सरकारची बाजू मांडतील. सायंकाळी 6 वाजेला ठरावावर मतदान होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यादृष्‍टीने संपूर्ण तयारी झाली असून सभागृह सदस्‍यांनी खचाखच भरले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान मनमोहन सिंगांसह कॉंग्रेसच्‍या सर्वच प्रमुख नेत्‍यांनी स्‍पष्‍ट बहुमताचा दावा केला असला तरीही आतापर्यंत सरकार 271 पर्यंतच पोचू शकली आहे. सभागृहात काही खासदार अनुपस्थित राहिले तर 272 चा आकडा कमी होउ शकतो याकडेही सरकारचे लक्ष लागून आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सोमवारी सभागृहात जोरदार चर्चा रंगली. बराच वेळ गोंधळही झाल्‍याने सभागृह सकाळी 11 वाजेपर्यंत तहकुब करण्‍यात आले होते. आजही हीच स्थिती निर्माण झाली आहे. कॉंग्रेसच्‍या बाजूने आज सोनिया गांधी आणि राहुल गांधी किंवा पी.चिदंबरम यांच्‍यासह काही वरिष्‍ठ नेते सरकारची बाजू मांडण्‍याची शक्‍यता आहे. तर डाव्‍या पक्षांकडून वासुदेव आचार्य सरकारवर आरोपांच्‍या फैरी झाडतील. केवळ एका खासदाराची सरकारला अपेक्षा असताना देवगौड़ा किंवा अजीत सिंह काही चमत्‍कार करतात काय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 11:20:46 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[संसदेत शिबू सोरेने झोपले]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/संसदेत-शिबू-सोरेने-झोपले-108072200003_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/संसदेत-शिबू-सोरेने-झोपले-108072200003_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्‍या विश्‍वास मत ठरावाबाबत संसदेत गंभीर चर्चा रंगली असताना स्‍वतःची 'डील'पूर्ण करून फायदा करून बसलेल्‍या झारखंड मुक्‍ती मोर्चाच्‍या शिबू सोरेनला या सगळया उठाठेवींशी काहीही देणेघेणे नाही.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्‍या विश्‍वास मत ठरावाबाबत संसदेत गंभीर चर्चा रंगली असताना स्‍वतःची 'डील'पूर्ण करून फायदा करून बसलेल्‍या झारखंड मुक्‍ती मोर्चाच्‍या शिबू सोरेनला या सगळया उठाठेवींशी काहीही देणेघेणे नाही. सोमवारी पंतप्रधानांच्‍या विश्‍वासमत ठरावावर चर्चे दरम्‍यान शिबू सोरेन सभागृहात चक्‍क झोपले असल्‍याचे दिसून आले. आपल्‍या लोकप्रतिनिधींना देशाची किती काळजी आहे हेच यावरून स्‍पष्‍ट होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संसदेत विरोधी पक्ष नेते लालकृष्‍ण अडवाणी यांचे भाषण सुरू असताना सोरेन चक्‍क झोपलेल्‍या अवस्‍थेत आढळून आले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 10:56:39 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पंतप्रधानांचे संसदेत आगमन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/पंतप्रधानांचे-संसदेत-आगमन-108072200002_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/पंतप्रधानांचे-संसदेत-आगमन-108072200002_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सभागृहात आगमन झाले असून ते अत्‍यंत आत्‍मविश्‍वासाने]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्‍वास मत ठरावासंदर्भात मतदानासाठी अवघे काही तास शिल्‍लक राहिले असताना संसदेच्‍या खास अधिवेशनासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे सभागृहात आगमन झाले असून ते अत्‍यंत आत्‍मविश्‍वासाने त्‍यांनी उपस्थित माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींच्‍या दिशेने हात हलवून त्‍यांना आपल्‍या विजयाची खात्री असल्‍याचा इशारा दिला.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Jul 2008 10:56:01 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['कॉंग्रेसकडून 100 कोटींची ऑफर']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-कॉंग्रेसकडून-100-कोटींची-ऑफर-108072100045_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-कॉंग्रेसकडून-100-कोटींची-ऑफर-108072100045_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[बहुमत ठरावाच्‍या वेळी सरकारच्‍या बाजूने मतदान करण्‍यासाठी किंवा अनुपस्थित राहण्‍यासाठी कॉंग्रेसकडून 100 कोटी रुपये देण्‍याचे प्रलोभन आपणास देण्‍यात आल्‍याचा गौप्‍यस्‍फोट]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>बहुमत ठरावाच्‍या वेळी सरकारच्‍या बाजूने मतदान करण्‍यासाठी किंवा अनुपस्थित राहण्‍यासाठी कॉंग्रेसकडून 100 कोटी रुपये देण्‍याचे प्रलोभन आपणास देण्‍यात आल्‍याचा गौप्‍यस्‍फोट रोहतक मतदार संघातून निवडून आलेले कांग्रेसचे बंडखोर खासदार आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पुत्र कुलदीप विश्नोई यांनी केला आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>2005 <font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्‍यानंतरही कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपल्‍या वडीलांना मुख्यमंत्री न बनविल्‍याच्‍या कारणावरून कुलदीप यांनी गेल्‍या अनेक दिवसांपासून कॉंग्रेसविरुध्‍द खुलेआम बंड पुकारले आहे. आपण सरकारच्‍या विरोधात मतदान करणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 19:57:46 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['बसपचे खासदार करणार सरकारचे समर्थन']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-बसपचे-खासदार-करणार-सरकारचे-समर्थन-108072100044_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-बसपचे-खासदार-करणार-सरकारचे-समर्थन-108072100044_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पक्षाच्या छावणीत बंडखोरीमुळे चिंतेचे वातावरण परसले असताना समाजवादी पक्षाने बसपाचे खासदार लोकसभेत सपुआ सरकारचे समर्थन करणार असल्याचा दावा करून खळवबळ उडवून दिली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पक्षाच्या छावणीत बंडखोरीमुळे चिंतेचे वातावरण परसले असताना समाजवादी पक्षाने बसपाचे खासदार लोकसभेत सपुआ सरकारचे समर्थन करणार असल्याचा दावा करून खळवबळ उडवून दिली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पक्षाध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी काही खासदारांनी पक्षास अडचणीत आणल्याचे मान्य केले, मात्र इतर पक्षातून यापेक्षा अधिक खासदार वळवल्याचा दावा केला. कॅमेराचा झोत चुकवत ते मागच्या दाराने प्रवेश करत आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पक्षाचे सरचिटणीस अमर सिंग यांनी बसपाचे सात ते आठ खासदार आपल्या घरात असल्याचा गौप्यस्फोट यावेळी केला. मुलायम यांनी सपुआ सरकारला बहुमतासाठी फक्त 271 खासदारांची आवश्यकता असताना 287 खासदार सपुआचे समर्थनास सज्ज झाल्याचे सांगितले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 19:57:43 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आणखी काही खासदारांचा सपाला रामराम]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/आणखी-काही-खासदारांचा-सपाला-रामराम-108072100043_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/आणखी-काही-खासदारांचा-सपाला-रामराम-108072100043_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार वाचविण्यासाठी मदतीला धावून आलेल्या समाजवादी पक्षाच्या (सपा) तीन बंडखोर खासदारांनी बहुजन समाजवादी पार्टीच्या (बसपा) नेत्या व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतीं यांची भेट घेतली.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार वाचविण्यासाठी मदतीला धावून आलेल्या समाजवादी पक्षाच्या (सपा) तीन बंडखोर खासदारांनी बहुजन समाजवादी पार्टीच्या (बसपा) नेत्या व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतीं यांची भेट घेतली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या भेटीनंतर आणखी काही खासदार सपाला रामराम ठोकणार असल्याचा दावा या खासदारांनी केला. सपाचे दहा खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असून विश्वासदर्शक ठरावाविरूद्ध ते मतदान करणार असल्याचा दावा सपा नेते मुनव्वर हसन यांनी केला आहे.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वीच आपला राजीनामा द्यायला पाहिजे. मायावतींच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार पाडणार असल्याचा विश्वासही हसन यांनी व्यक्त केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हसनसहित अन्य दोन बंडखोर खासदार राजनारायण बुधोलिया व जयप्रकाश रावत यांनी आज सकाळी मायावतींची भेट घेतली असली तरी सपा नेते मुलायमसिंग यादव यांनी पक्षात एकजूट असल्याचे सांगितले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 19:57:39 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सभागृहात अशा घडल्‍या घडामोडी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सभागृहात-अशा-घडल्‍या-घडामोडी-108072100025_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सभागृहात-अशा-घडल्‍या-घडामोडी-108072100025_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पंतप्रधानांना विश्‍वासमत प्रस्‍ताव मांडण्‍यासाठी संसदेच्‍या विशेष अधिवेशनास आज सुरूवात झाली. अधिवेशनास सुरूवात झाल्‍यानंतर घडलेल्‍या काही प्रमुख घडामोडी]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>अणू कराराच्‍या मुदयावरून डाव्‍या पक्षांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्‍यानंतर पंतप्रधानांना विश्‍वासमत प्रस्‍ताव मांडण्‍यासाठी संसदेच्‍या विशेष अधिवेशनास आज सुरूवात झाली. अधिवेशनास सुरूवात झाल्‍यानंतर घडलेल्‍या काही प्रमुख घडामोडी अशा - </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>1) <font  style='font-size:11pt; color:#000000'>सभापती सोमनाथ चॅटर्जी सकाळी लोकसभेत आले आणि त्‍यांनी विश्‍वासमत प्रस्‍तावापूर्वी राजीनामा देणार नसल्‍याचे सिध्‍द केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>2) <font  style='font-size:11pt; color:#000000'>संसदेत साडेचार वर्षातील सर्वाधिक संख्‍या आज पहावयास मिळाली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>3) <font  style='font-size:11pt; color:#000000'>सत्ताधा-यांच्‍या बाजूने एकही आसन रिकामे नव्‍हते मात्र  विरुध्‍द पक्षाच्‍या बाजूने काही जागा रिकाम्‍या होत्‍या.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>4) <font  style='font-size:11pt; color:#000000'>सभागृहात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अनुपस्थित होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>5) <font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रीय जनता दलाचे खासदार पप्पू यादव उर्फ मोहम्मद शाहबुद्दीन सभागृहात उपस्थित. सभागृहाच्‍या एका विशेष पत्राने त्‍यांना उपस्थितीसाठी परवानगी मिळविण्‍यात आली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>6) <font  style='font-size:11pt; color:#000000'>नेहमीच गंभीर वाटणारे पंतप्रधान मनमोहन सिंग आज प्रचंड आत्‍मविश्‍वासात सभागृहात प्रवेश करण्‍यापूर्वी त्‍यांनी माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींकडे 'व्‍ही'खूण करून आपला विजय निश्चित असल्‍याचे पुन्‍हा अधोरेखित केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>7) <font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्‍वासमत प्रस्‍तावास सुरुवात होण्‍यापूर्वी विरुध्‍द पक्ष नेते लालकृष्ण आडवाणी सोबतच्‍या कुठल्‍यातरी विषयावर हसतानाही ते दिसून आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>8) <font  style='font-size:11pt; color:#000000'>कामकाजास सुरूवात होताच सभागृहात घोषणाबाजी सुरू झाली. सभापतिंनी समज दिल्‍यानंतर घोषणा बंद.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>9) <font  style='font-size:11pt; color:#000000'>मृत सदस्‍यांना श्रध्‍दांजली प्रस्‍तावाच्‍या वेळीही सदस्‍यांची चुळबूळ, सभापती रागावल्‍यानंतर शांतता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>10) <font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधानांनी केवळ तीन ओळीत विश्‍वासमत प्रस्‍ताव सादर केला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>11) <font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस देशभक्‍त पक्ष असल्‍याचा प्रधानमंत्र्यांचे प्रतिपादन</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>12) <font  style='font-size:11pt; color:#000000'>विरोधी पक्ष नेते अडवाणींनी सरकारची अवस्‍था आयसीयुतल्‍या रुग्‍णासारखी झाल्‍याचा आरोप केला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>13) <font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारला पराभूत करणे हा उददेश सरकार अस्थिर करायची नाही- अडवाणी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>14) <font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकार बहुमतात- प्रणव मुखर्जी</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>15) <font  style='font-size:11pt; color:#000000'>मुखर्जी यांच्‍या वक्‍तव्‍यानंतर सभागृहात गोंधळ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>16) <font  style='font-size:11pt; color:#000000'>सभागृह 3 वाजेपर्यंत तहकूब </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>17) <font  style='font-size:11pt; color:#000000'>कामकाज 3 वाजेनंतर सुरू झाल्‍यानंतर पुन्‍हा गोंधळ</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>18) <font  style='font-size:11pt; color:#000000'>सदस्‍यांचे एकमेकाविरोधात आरोप-प्रत्‍यारोपाच्‍या फैरी.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 19:57:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विश्वासमतनाट्याचा अंक रंगतदार अवस्थेत]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्वासमतनाट्याचा-अंक-रंगतदार-अवस्थेत-108072100042_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्वासमतनाट्याचा-अंक-रंगतदार-अवस्थेत-108072100042_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[सपुआ सरकारला बहुमतासाठी आवश्यक जादुई आकडाची संख्यापूर्ती झाली नसून सरकारचे भवितव्य अजूनही अधांतरी लटकले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>सपुआ सरकारला बहुमतासाठी आवश्यक जादुई आकडाची संख्यापूर्ती झाली नसून सरकारचे भवितव्य अजूनही अधांतरी लटकले आहे. झारखंड मुक्ती मोर्चाने सरकारचे समर्थन करण्याचा निर्णय जाहीर केल्याने सपुआत जाण फुंकल्या गेली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मात्र अजित सिंगांच्या रालोदने डाव्या आघाडीत जाणे पसंत केल्याने निराशाही सरकारच्या पदरी पडली. डीएमकेचे बडतर्फ खासदार दयानिधी मारण यांनी विश्वासमत ठरावास समर्थन देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हैदराबादच्या मुस्लिम मजिलच्या एकमात्र खासदारानेही समर्थन जाहीर केले. मात्र देवेगौडांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने सरकारविरूद्ध जाण्याचे संकेत दिल्याने सरकारला अस्तित्वासाठी तारेवची कसरत करावी लागत आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>झामुमोच्या पाठिंब्याच्या बदल्यात सोरेन यांनी कोळसा मंत्रालय व एका खासदारास राज्यमंत्रीपद मिळणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले. मात्र रालोदच्या तीन खासदारांचे समर्थन मिळण्याची आशा व्यक्त करण्यात येत असताना पक्षाने विरोधात जाण्याची भूमिका घेतल्याने सपुआस जबर धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील राजकारण लक्षात घेता त्यांनी मायावतींच्या कंपूत शिरणे पसंत केले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 19:56:51 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राजकीय अस्थिरतेत तिसरी आघाडी सक्रिय]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/राजकीय-अस्थिरतेत-तिसरी-आघाडी-सक्रिय-108072100041_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/राजकीय-अस्थिरतेत-तिसरी-आघाडी-सक्रिय-108072100041_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[तिसरी आघाडी, डावे व बसपाच्या नेत्यांनी सर्वसाधारण धोरणनिश्चितीसाठी एकत्र येऊन तिसरी आघाडी आकार घेत असल्याचे संकते दिले आहे. विश्वासमत ठराव व सद्य राजकीय घडामोडींवर त्यांनी विचारमंथन केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>तिसरी आघाडी, डावे व बसपाच्या नेत्यांनी सर्वसाधारण धोरणनिश्चितीसाठी एकत्र येऊन तिसरी आघाडी आकार घेत असल्याचे संकते दिले आहे. विश्वासमत ठराव व सद्य राजकीय घडामोडींवर त्यांनी विचारमंथन केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तेलगू देसमचे चंद्राबाबू नायडू, आसाम गण परिषदेचे ब्रिंदावन गोस्वामी, अजय चौटाला व झारखंडचे बाबुलाल मरांडी या नेत्यांनी पर्यायी आघाडीच्या उभारणीबाबत चाचपणी केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डावे व बसपाच्या मायावतींनीही उपस्थिती लावली. सपुआ कोसळल्यास तिसऱ्या आघाडीचा सशक्त पर्याय उभा करण्यासाठी त्यांनी तयारी चालवली आहे. राष्ट्रीय लोकदलाच्या अजित सिंगही आघाडीत सामील झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तिसऱ्या आघाडीच्या पर्यायी सरकारची मोट बांधण्यात ते यशस्वी झाल्यास मायावती या त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार राहतील, असे संकेत मिळत आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 19:56:41 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सट्टा बाजारात मनमोहन जिंकले]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सट्टा-बाजारात-मनमोहन-जिंकले-108072100040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सट्टा-बाजारात-मनमोहन-जिंकले-108072100040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[संपुआ सरकार बहुमत सिध्‍द करण्‍यात यशस्‍वी होईल किंवा नाही हे आकडयांच्‍या युध्‍दात आजतरी सांगणे कठीण आहे. असे असले  तरीही सट्टा बाजारात मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग बहुमत सिध्‍द करण्‍यात यशस्‍वी ठरले आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>संपुआ सरकार बहुमत सिध्‍द करण्‍यात यशस्‍वी होईल किंवा नाही हे आकडयांच्‍या युध्‍दात आजतरी सांगणे कठीण आहे. असे असले  तरीही सट्टा बाजारात मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग बहुमत सिध्‍द करण्‍यात यशस्‍वी ठरले आहेत. सरकार पाडण्‍या आणि  जोडण्‍यासाठी दोन्‍ही बाजूने प्रयत्‍न केले जात आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>क्रिकेटमध्‍ये सट्टा लावून लाखों रुपयांची कमाई करणा-या सटो-यांनी यावेळी राजकीय खेळात पेसा लावला आहे. एका बुकीकडून  नाव जाहीर न करण्‍याच्‍या अटीवर दिलेल्‍या माहितीनुसार मनमोहन सरकारच्‍या बाजूने 30 अब्‍ज रुपयांचा सट्टा लावण्‍यात आला  आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सट्टा बाजारात सरकारच्‍या विजयाच्‍या बाजूने 38 पैसे तर पराभवाच्‍या बाजूने 2.90 रुपयांचा भाव मिळत आहे. जवळ-जवळ  सर्वच पक्षांना फुटीची कीड लागली असून बहुमत सिध्‍द करण्‍याच्‍या कसरती दरम्‍यान अनेक खासदार पक्ष धोरणाच्‍या विरोधात मतदान  करण्‍याच्‍या शक्‍यतेमुळे सरकारचा सटो-यांच्‍या मते सरकारचा बहुमताच्‍या महाभारतात विजय निश्चित आहे. सरकारने 270 खासदार  आपल्‍या बाजूने वळविण्‍यात यश मिळविल्‍याने केवळ 2 खासदारांची आवश्‍यकता आहे. त्‍यामुळे सरकार बहुमत सिध्‍द करण्‍यात  यशस्‍वी होण्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सट्टा बाजारात आतापर्यंत 30 अब्‍ज रुपये लावण्‍यात आलेले आहेत हा आकडा मंगळवारपर्यंत 35 अब्‍ज रुपयांपर्यंत जाण्‍याची  शक्‍यता वर्तविली जात आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 19:56:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[हतबल लोकशाही]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/हतबल-लोकशाही-108072100035_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/हतबल-लोकशाही-108072100035_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[सभागृहाची परंपरा म्‍हणून कामकाजाला सुरुवात करण्‍यापूर्वी राष्‍ट्रगीताची धून वाजविली जाते. त्‍या दरम्‍यान खासदार ज्‍या बेदरकारपणे सभागृहात फिरत होते. ते पाहिल्‍यानंतर आपण.......]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0807/21/images/img1080721035_1_1.jpg' Alt='parliment' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मनमोहन सिंग सरकारच्‍या भाग्‍याचा फैसला होण्‍यासाठी आता अवघे काही तास शिल्‍लक आहेत. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष 'जोडतोड'च्‍या गणितासाठी झटत आहेत. सभागृहात विश्‍वासदर्शक ठरावावर चर्चा रंगू लागली आहे. यात मुददेसुद चर्चेपेक्षा आरोप आणि प्रत्‍यारोप यांचाच भरणा जास्‍त आहे. लोकशाहीच्‍या मंदिरात लोकशाही व्यवस्था चालविणार्‍या यंत्रणेवरील विश्‍वास-अविश्‍वासावरील चर्चा तितकीच गंभीर असावी अशी सर्वसामान्‍य अपेक्षा. मात्र, आरोप-प्रत्‍यारोप आणि आक्रमकतेमुळे कामकाज दिवसभरात दोनवेळा तहकूब करावे लागले. तर हतबल झालेल्‍या सभापतिंनीही सभात्‍याग करावा लागतो यापेक्षा लोकशाहीचा मोठा अपमान तो काय असणार.</font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देशाच्‍या राजकीय इतिहासात पहिल्‍यांदाच कदाचित असा योग आला असेल की एखादया विषयावर घटक पक्षातील सदस्‍यांना विश्‍वासात न घेता सरकार कार्यवाही करत असल्‍याचा विरोध म्‍हणून पाठिंबा काढून घेतला गेला आहे. सद्यस्थितीत असलेल्‍या स्‍वरूपानुसार अमेरिकेसोबत अणू करार नको अशी भाजपची भूमिका आहे. तर सरकारचा पाठिंबा काढून घेतलेल्‍या डाव्‍यांना करारच नको आहे. चर्चा न करता सरकारने कराराचा मसूदा आयएईकडे पाठविलाच कसा यावर वाद सुरू आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चर्चा झाली नाही म्‍हणून पाठिंबा काढून घेतला गेल्‍यानंतर आता बहुमत सिध्‍द करताना ज्‍यावेळी करार देश हिताचा कसा आणि देश विरोधी कसा या विषयासह विश्‍वासदर्शक ठरावावर चर्चा होत असताना सभागृहात उपस्थित बहुसंख्‍य लोकप्रतिनिधींनी गोंधळ आणि हुल्‍लडबाजी करण्‍यातच दिवस घालविला. तर दुस-या बाजूला केवळ आपल्‍या पुरती 'डील' करून झारखंड मुक्‍ती मोर्चाचे नेते शिबू सोरेन यांना चर्चेस उपस्थित राहणेही आवश्‍यक वाटले नाही. त्‍यापेक्षा ते घरी आराम करणे पसंत करतात ही लोकशाहीची थटटा नव्‍हे काय? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सकाळी सभागृहाच्‍या कामकाजास सुरुवात झाली तेव्‍हापासूनच हा बेशिस्‍तीचा खेळ सुरू आहे. सभागृहाची परंपरा म्‍हणून कामकाजाला सुरुवात करण्‍यापूर्वी राष्‍ट्रगीताची धून वाजविली जाते. त्‍या दरम्‍यान खासदार ज्‍या बेदरकारपणे सभागृहात फिरत होते. ते पाहिल्‍यानंतर आपण निवडून दिलेले आपले प्रतिनिधी हेच का असा विचार सर्वसामान्‍यांच्‍या मनात येणे साहजिकच आहे. ज्‍या देशप्रेमाच्‍या आणि देशहिताच्‍या गप्‍पा मारून भोळयाभाबडया जनतेची मते मिळविली जातात. त्‍या देशाबददल त्‍यांना किती आस्‍था आहे हे या राष्‍ट्रगीताच्या प्रसंगातून लक्षात येते. श्रध्‍दांजली ठरावाच्‍या वेळी चाललेला गोंधळ असो किंवा एखादा नेता आपल्‍या पक्षाचे म्‍हणणे मांडत असताना चाललेली हुल्‍लडबाजी असो ही बेशिस्त आता नित्याची झाली आहे. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी सत्‍तेच्‍या राजकारणात इतके बिघडले आहेत की सपा आणि बसपाच्‍या खासदारांनी सभागृहातच एकमेकांवर धावून जाण्‍यापर्यंत मजल गाठली. हे लोकशाहीचे अवमूल्‍यनच नाही का? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बहुमताची गोळाबेरीज करण्‍यासाठी झालेला घोडाबाजार तर सर्वश्रृतच आहे. केंद्रात मंत्रीपदापासून ते राज्‍यांच्‍या मुख्‍यमंत्रीपदापर्यंत आणि वैयक्तिक हितसंबंध जोपासण्‍यापासून ते कोटयवधी रुपयांच्‍या खरेदीपर्यंत कुठे चाललीय आपली लोकशाही. केवळ सत्‍ता उपभोगणे आणि पैसा कमावणे इतकाच राजकारणाचा उददेश आता राहिलेला आहे. आणि म्‍हणूनच सर्वसामान्‍यांनाही राजकारणापासून आता घृणा वाटू लागली तर नवल वाटायला नको. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हाच आजचा दिवस पाहण्‍यासाठी त्‍या थोर क्रांतिवीरांनी आणि स्‍वातंत्र्य सैनिकांनी आत्‍मबलिदान केले का? जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्‍हणून ओळख असलेल्‍या या देशातील येणा-या पिढीला हाच वारसा आणि हाच आदर्श हवा आहे का? शेवटी आपण आपल्‍या अशा वागण्‍यातून समाजासमोर आणि जगासमोर आपल्‍या लोकशाहीची कुठली प्रतिमा नेणार आहोत?</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 19:16:12 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[डाव्यांचा पंतप्रधानांवर खोटारडेपणाचा आरोप]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/डाव्यांचा-पंतप्रधानांवर-खोटारडेपणाचा-आरोप-108072100036_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/डाव्यांचा-पंतप्रधानांवर-खोटारडेपणाचा-आरोप-108072100036_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-डाव्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विश्वासमत ठरावावर संसदेत खोटे बोलल्याचा आरोप करून त्यांचे तोकडे भाषण हे विश्वासाची पातळी घसरल्याचे प्रतीक असल्याचे वक्तव्य डाव्यांनी केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>डाव्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर विश्वासमत ठरावावर संसदेत खोटे बोलल्याचा आरोप करून त्यांचे तोकडे भाषण हे विश्वासाची पातळी घसरल्याचे प्रतीक असल्याचे वक्तव्य डाव्यांनी केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>किमान समान कार्यक्रमाचे पालन न करता सरकारच्या एकट्याने निर्णय घेण्यावरील विश्वास त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाला आहे. दोन पक्षांमध्ये याप्रकरणी सहमती नसताना अणुसहकार्य करार रेटून किमान समान कार्यक्रमाचे उल्लंघन केल्याचा आरोप माकपचे वरिष्ठ नेते निलोत्पल बसू यांनी केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अल्पमतातील सरकार एकट्याने अणुकरार पूर्णत्वास नेऊ शकत नाही. डाव्यांनी किमान समान कार्यक्रमावर सपुआ सरकारला पाठिंबा दिला होता, मात्र त्याचे पालन झाले नाही. परिणामी डाव्यांना समर्थन मागे घ्यावे लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले.   </font><br/>  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 18:23:53 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[....एकही नेता खासदार नाही]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-एकही-नेता-खासदार-नाही-108072100034_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-एकही-नेता-खासदार-नाही-108072100034_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना पदावरून पायउतार करण्‍यासाठी गेल्‍या 8 तारखेपासून राजकीय कवायती करणा-यांपैकी एकही नेता संसदेचा प्रतिनिधी नाही ही अनोखी घटना आहे. तर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना पदावरून पायउतार करण्‍यासाठी गेल्‍या 8 तारखेपासून राजकीय कवायती करणा-यांपैकी एकही नेता संसदेचा प्रतिनिधी नाही ही अनोखी घटना आहे. तर स्‍वतः मनमोहन सिंग हे देखिल लोकांतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी नसून ते राज्‍यसभेचे खासदार आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस प्रणित संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारचा पाठिंबा काढून सरकारला अल्‍पमतात आणण्‍याची करामत करून दाखविणा-या डाव्‍या पक्षाचे नेते प्रकाश कारत यांच्‍यासह, सरकार विरुध्‍द तिसरी आघाडी उघडणा-या उत्‍तर प्रदेशच्‍या मुख्‍यमंत्री मायावती, चंद्राबाबू नायडू, शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांच्‍यापैकी कुणीही प्रत्‍यक्ष लोकसभा किंवा राज्‍यसभेचा सदस्‍य नाही.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 18:12:24 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाशक्ती बनण्यासाठी अणुकरार सहाय्यभूत]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/महाशक्ती-बनण्यासाठी-अणुकरार-सहाय्यभूत-108072100032_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/महाशक्ती-बनण्यासाठी-अणुकरार-सहाय्यभूत-108072100032_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[थंजावर-अणुसहकार्य करारामुळे देश महाशक्तींच्या रांगेत येणार असून सरकारने संधी दवडता कामा नये, असे मत ख्यातनाम शास्त्रज्ञ प्रा. सी एन राव यांनी व्यक्त केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>अणुसहकार्य करारामुळे देश महाशक्तींच्या रांगेत येणार असून सरकारने संधी दवडता कामा नये, असे मत ख्यातनाम शास्त्रज्ञ प्रा. सी एन राव यांनी व्यक्त केले आहे. राव हे पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अणुकराराच्या अंमलबजावणीमुळे जगतील महाशक्तींमध्ये समावेश होण्यासाठी स्पर्धात्मक  फायदे उपलब्ध होईल. ऊर्जा समस्येच्या सोडवणुकीसोबतच जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा सुधारण्यासाठीही करार उपयुक्त ठरेल. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सद्या अणुऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक संसाधने व इंधनपुरवठा शक्य नसल्यानेच देशातील अणुभट्ट्या क्षमतेच्या फक्त पन्नास टक्के काम करतात. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातच अणुसहकार्य कराराने प्राथमिक रूप घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 17:29:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सपुआस 276 खासदारांचे समर्थन: मुखर्जी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सपुआस-276-खासदारांचे-समर्थन-मुखर्जी-108072100030_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सपुआस-276-खासदारांचे-समर्थन-मुखर्जी-108072100030_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-परराष्ट्रमंत्री व कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला 276 खासदारांचे समर्थन असल्याचे स्पष्ट करून सरकार बहुमत सिद्ध करेल, असे ठासून सांगितले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>परराष्ट्रमंत्री व कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला 276 खासदारांचे समर्थन असल्याचे स्पष्ट करून सरकार बहुमत सिद्ध करेल, असे ठासून सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विरोधक व डाव्यांना त्यांना वास्तव व पुराव्यांवर आधारीत भूमिका मांडण्याचा सल्ला देऊन तथ्यांची धरपकड करू नये, असा सल्ला दिला. याबाबत त्यांनी अडवाणींवर आक्षेप घेतला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डाव्यांवर सरकार अस्थिर करण्याचा आरोप करून डाव्यांनी पाठिंबा काढल्यानंतर समाजवादी पक्षाच्या 39 खासदरांच्या पाठिंब्याने सपुआचे संख्याबळ 276 वर पोहचल्याचे त्यांनी सांगितले. याचसोबत सपुआ राष्ट्रीय हिताशी तडजोड करणार नाही, असेही स्पष्ट केले.  </font><br/> </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 17:03:10 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सभागृहातील पक्षीय बलाबल]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सभागृहातील-पक्षीय-बलाबल-108072100029_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सभागृहातील-पक्षीय-बलाबल-108072100029_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[डाव्या पक्षाने पाठिंबा काढून घेतल्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएकडे सध्या २२६ खासदार उरले आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>डाव्या पक्ष</font><font style='font-size:11pt;'>ान</font><font style='font-size:11pt;'>े पाठिंबा काढून घेतल्यानंतर संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएकडे सध्या २२६ खासदार उरले आहेत. यात बहूजन समाज पक्षाचा समावेश नाही. कारण त्यांनीही यापूर्वीच पाठिंबा काढून घेतला आहे. आता समाजवादी पक्षाने युपीएला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>युपीएमध्ये कोण कोण? </font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कॉंग्रेस १५३</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रीय जनता दल २४</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डिएमके १६</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ११</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पीएमके ६</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>झारखंड मुक्ती मोर्चा ५</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकजनशक्ती पार्टी ४</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>केरळ कॉंग्रेस २</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मुस्लिम लीग १</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आरपीआय १</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एआयएमआयएम १</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पीडीपी १</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>एसडीएफ १</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अपक्ष ३ </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तर विरोधकांचे संख्‍या बळ असे- </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्‍ट्रीय लोकशाही आघाडी 170</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डावे पक्ष 59</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बसपा 17</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आरएलडी 3</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>युएनपीए 16 </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 17:02:56 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लोकसभेत 35 वर्षाखालील अडतीस खासदार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/लोकसभेत-35-वर्षाखालील-अडतीस-खासदार-108072100028_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/लोकसभेत-35-वर्षाखालील-अडतीस-खासदार-108072100028_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अगाथा के संगमा यांनी चौदाव्या लोकसभा सदस्सत्वाची शपथ घेतली असून सभागृहातील सर्वात तरूण खासदार ठरल्या आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अगाथा के संगमा यांनी चौदाव्या लोकसभा सदस्सत्वाची शपथ घेतली असून सभागृहातील सर्वात तरूण खासदार ठरल्या आहेत. माजी लोकसभाध्यक्ष पी ए संगमा यांच्या त्या कन्या आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांच्यासोबतच इतर सहा नवनियुक्त सदस्यांनीही सदस्यत्वाची शपथ घेतली. यानंतर लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी तरूण खासदारांचे स्वागत करताना आनंद व्यक्त केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इतर दोन नवनियुक्त खासदारांमध्ये भाजपचे अनुराग सिंग ठाकुर व शिवसेनेचे आनंद परांजपे यांचा समावेश आहे. सद्या लोकसभेत 35 वर्षाखालील वयाचे एकूण 38 खासदार झाले असल्याचे लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संगमा मेघालयातील तुरा मतदारसंघातून, ठाकुर हिमाचल प्रदेशातील हमिरपूरमधून, तर आनंद परांजपे महाराष्ट्रातील ठाणे मतदारसंघातून निवडून आले आहेत. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 16:41:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भाजप खा.ब्रजभूषण सिंह फुटले]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/भाजप-खा-ब्रजभूषण-सिंह-फुटले-108072100027_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/भाजप-खा-ब्रजभूषण-सिंह-फुटले-108072100027_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रजभूषण शरण सिंह अखेर पक्षातून फुटल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रजभूषण शरण सिंह अखेर पक्षातून फुटल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे. त्‍यांनी विश्वासमत प्रस्‍तावाच्‍या बाजूने मतदान करण्‍याचा निर्णय घेतला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मनमोहन सरकार विश्‍वासमताची लढाई लढत असताना प्रमुख विरोधी पक्ष भाजपचा एक खासदार फुटून मोकळा झाला आहे. समाजवादी पक्षाचे महासचिव अमर सिंह यांनी बलरामपूरच्‍या या खासदाराला पत्रकारांसमोर उपस्थित करून ते सरकारच्‍या बाजूने मतदान करणार असल्‍याचे सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बसपामधीलही बरेच खासदार आपल्‍या संपर्कात असल्‍याचे त्‍यांनी सांगितले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 16:11:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वार्ता</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['बरोबरी झाल्यास अध्यक्षांचे मत सरकारकडे']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-बरोबरी-झाल्यास-अध्यक्षांचे-मत-सरकारकडे-108072100026_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-बरोबरी-झाल्यास-अध्यक्षांचे-मत-सरकारकडे-108072100026_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-राजीनामा देऊन सरकारविरूद्ध मतदान करण्याच्या माकपच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यासाठी माजी लोकसभाध्यक्ष पी ए संगमा यांनी सोमनाथ चॅटर्जींचे अभिनंदन करून सभागृहात बरोबरी झाल्यास सभागृहाध्यक्ष सर्वसाधारणपणे सरकारच्या बाजूने मतदान करतात,  असे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>राजीनामा देऊन सरकारविरूद्ध मतदान करण्याच्या माकपच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यासाठी माजी लोकसभाध्यक्ष पी ए संगमा यांनी सोमनाथ चॅटर्जींचे अभिनंदन करून सभागृहात बरोबरी झाल्यास सभागृहाध्यक्ष सर्वसाधारणपणे सरकारच्या बाजूने मतदान करतात,  असे स्पष्ट केले.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभाध्यक्षांनी पदाचा सन्मान राखणे आवश्यक आहे.  सभागृहाध्यक्षाची कोणत्याही पक्षाशी बांधिलकी नसल्याचे राजीनामा न देण्याची त्यांची भूमिका योग्यच आहे.  संगमा यांच्यासोबत त्यांची मुलगी अगाथा संगामाही उपस्थित होती.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्वासमत ठरावावर बरोबरी झाल्यास साधारणपणे सभागृहाध्यक्ष सरकारच्या समर्थनार्थ मतदान करतात. मात्र हे त्यांना बंधनकारक नाही.  विश्वासमत ठरावावर आज चर्चेस सुरूवात झाली असून उद्या सायंकाळी मतदान होईल.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ठरावाचे समर्थक व विरोधक यांच्यातील संख्याबळ जवळपास समान असल्याचे चुरस रंगतदार ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.    </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 16:04:57 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[केंद्र सरकार आयसीयूमध्ये-अडवानी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/केंद्र-सरकार-आयसीयूमध्ये-अडवानी-108072100018_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/केंद्र-सरकार-आयसीयूमध्ये-अडवानी-108072100018_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-विरोध पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी अणुसहकार्य करार व किंमतवाढीवरून सपुआ सरकारवर हल्ला चढवताना सद्यपरिस्थिथीसाठी सरकार स्वतःच जबाबदार असल्याचे स्पष्ट केले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>विरोध पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी अणू करार व महागाईवरून सरकारवर हल्ला चढवताना सद्य परिस्थितीसाठी सरकार स्वतःच जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्वासदर्शक ठरावावर बोलावण्यात आलेल्या संसदेच्या विशेष अधिवेशनात बोलताना सरकारची स्थिती अतिदक्षता विभागातल्या रूग्णासारखी असल्याचे सांगितले. अणु करार दोन देशातील नसून दोन व्यक्तीतील असल्याचे चित्र निर्माण झाले आहे, असे सांगून आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेस सादर करण्यात येणाऱ्या मसुद्यावर सरकारच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. मसुदा देशातील जनतेसाठी खुला का करण्यात येत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मनमोहन सरकारने आघाडी धर्माचे पालन न केल्यामुळेच विश्वासदर्शक ठरावाची वेळ आली आहे. आम्हांस संसदेत सरकारचा पराभव करायचा असून सरकार अस्थिर करायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अणू सहकार्य करारावरून मतभेदानंतर डाव्यांनी पाठिंबा काढल्याने मनमोहन सरकार अल्पमतात आले होते.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 15:27:41 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विश्‍वासमत म्‍हणजे काय?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्‍वासमत-म्‍हणजे-काय-108072100016_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्‍वासमत-म्‍हणजे-काय-108072100016_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय लोकशाहीत संसदेव्‍दारे निश्चित करण्‍यात आलेल्‍या संख्‍ये इतकी सदस्‍य संख्‍या असलेल्‍या पक्षाला आपले सरकार स्‍थापन करण्‍याचा कायदयाने अधिकार देण्‍यात आला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0807/21/images/img1080721016_1_1.jpg' Alt='parliment' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>ND</td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय लोकशाहीत संसदेव्‍दारे निश्चित करण्‍यात आलेल्‍या संख्‍ये इतकी सदस्‍य संख्‍या असलेल्‍या पक्षाला आपले सरकार स्‍थापन करण्‍याचा कायदयाने अधिकार देण्‍यात आला आहे. मात्र ज्‍यावेळला अनेक घटक पक्षांच्‍या पाठिंब्‍यावर उभ्‍या राहिलेल्‍या सरकार मधील काही सदस्‍यांनी पंतप्रधानावर अविश्‍वास दाखवून पाठिंबा काढून घेतला त्‍यावेळी पंतप्रधान व त्‍याच्‍या मंत्रीमंडळाला विश्‍वासमत प्रस्‍तावाचा सामना करावा लागतो. हा प्रस्‍ताव मंत्रीमंडळाचा नेता म्‍हणून पंतप्रधानांना सादर करावा लागतो. त्‍याव्‍दारे संसदेतून सरकारला पाठिंबा मिळविण्‍याची आवश्‍यकता असते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्‍वासमताची आवश्‍यकता केव्‍हा? </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्‍या समीकरणाच्‍या आधारावर पंतप्रधान आणि मंत्रीमंडळाची स्‍थापना केली गेली ज्त्‍या परिस्थितीत बदल झाला अशी ज्‍यावेळला राष्‍ट्रपतीची खात्री होते त्‍या परिस्थितीत राष्‍ट्रपती पंतप्रधानास संसदेत बहुमत सिध्‍द करण्‍यास सांगू शकतात. त्‍यांनी सांगितलेल्‍या दिवसापर्यंत पंतप्रधानाने ते सिध्‍द करणे आवश्‍यक असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बहुमत सिध्द न झाल्यास...</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्‍यानंतरही पंतप्रधानाने विश्‍वासमत प्रस्‍ताव मांडला नाही तर पंतप्रधानास पदावर ठेवायचे अथवा नाही हे राष्‍ट्रपतीच्‍या मर्जीवर अवलंबून असते.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जर बहुमत सिध्‍द करण्‍यात सरकार अपयशी ठरल्‍यास पंतप्रधानासह संपूर्ण सरकारला राजीनामा देणे आवश्‍यक असते. सरकार बरखास्‍त करण्‍याचा अधिकार अशा परिस्थितीत राष्‍ट्रपतीला असतो. बहुमत सिध्‍द करण्‍यात अपयशी ठरल्‍यानंतरही राष्‍ट्रपती पंतप्रधानास काही दिवस कार्यवाहक म्‍हणून काम पाहण्‍यास सांगू शकतात. मात्र त्‍यानंतर 6 महिन्‍याच्‍या आत निवडणुका घेणे कायदयाने बंधनकारक आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बदलत्‍या काळाचा बदलता फंडा </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बहुमताच्‍या लढाईत अधिकाधिक खासदार आपल्‍या बाजूने वळविण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून अनेक प्रलोभने दिली जातात. आतापर्यंत त्‍याची अनेक उदाहरणेही आहेत. 1990 पर्यंतच्‍या काळात अविश्वास प्रस्‍ताव राजकीय म्‍हणूनच होत होते. झारखंड मुक्ती मोर्चा लाच प्रकरणानंतर मात्र त्‍यामागील सत्‍य सरकारसमोर आले आहेच. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>1979 <font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्ये चौधरी चरणसिंग यांचे सरकार, 1990 मध्ये व्ही.पी.सिंग यांचे सरकार, 1991 मध्ये चंद्रशेखर यांचे सरकार  तर 1997 मध्ये देवेगौडा व गुजराल यांचे सरकार लोकसभेत बहुमत सिध्‍द करण्‍यात अपयशी ठरल्‍याचाही इतिहास आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 15:26:16 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अविश्‍वास प्रस्‍ताव केव्‍हा?]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/अविश्‍वास-प्रस्‍ताव-केव्‍हा-108072100015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/अविश्‍वास-प्रस्‍ताव-केव्‍हा-108072100015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[पंतप्रधान व त्‍यांच्‍या मंत्रीमंडळ जनतेच्‍या आणि राष्‍ट्राच्‍या हिताविरुध्‍द कार्य करीत असून त्‍यांना सत्‍तेवर राहण्‍याचा अधिकार नाही असा विरुध्‍द पक्षाचा विश्‍वास पक्‍का झाल्‍यास पंतप्रधानाच्‍या सरकारविरुध्‍द अविश्‍वास प्रस्‍ताव सादर केला जातो.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0807/21/images/img1080721015_1_1.jpg' Alt='left' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>WD</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान व त्‍यांच्‍या मंत्रीमंडळ जनतेच्‍या आणि राष्‍ट्राच्‍या हिताविरुध्‍द कार्य करीत असून त्‍यांना सत्‍तेवर राहण्‍याचा अधिकार नाही असा विरुध्‍द पक्षाचा विश्‍वास पक्‍का झाल्‍यास पंतप्रधानाच्‍या सरकारविरुध्‍द अविश्‍वास प्रस्‍ताव सादर केला जातो. असा प्रस्‍ताव सादर करण्‍याचा अधिकार विरुध्‍द पक्षाला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अविश्‍वास प्रस्‍ताव आणि सरकारचा निंदनीय प्रस्‍ताव या दोन वेगवेगळया गोष्‍टी आहेत. अविश्‍वास प्रस्‍ताव दाखल करण्‍यात आल्‍यास आणि त्‍याबाजूने अधिक मते मिळाल्‍यास तो मंजुर होउन पंतप्रधानास राजीनामा देणे भाग पडते. अनेकांनी हा प्रस्‍ताव नाकारला</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>स्‍वातंत्र्यप्राप्‍तीनंतर आतापर्यंत किमान 25 वेळा अविश्‍वास प्रस्‍ताव दाखल करण्‍यात आला आहे. मात्र आजवर एकही अविश्‍वास प्रस्‍ताव मंजुर होउ शकलेला नाही. कारण जेव्‍हा-जेव्‍हा सरकार अल्‍पमतात येणार हे निश्चित झाले तेव्‍हा तत्‍कालीन पंतप्रधानांनी विरुध्‍द पक्षाला अविश्‍वास प्रस्‍ताव मांडण्‍याची संधी देण्‍यापेक्षा स्‍वतःच राजीनामा दिला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मोरारजी देसाई सरकार विरुध्‍द विरुध्‍द पक्ष अविश्‍वास प्रस्‍ताव दाखल करणार अशी परिस्थिती झाली असतानाच त्‍यांनी राजीनामा दिला होता. पक्षांतर बंदी कायदा अस्तित्‍वात नसताना खासदारांचा घोडेबाजार कधीही समोर आला नाही. 1993 मध्‍ये पहिल्‍यांदा न रसिंह राव सरकार विरोधात दाखल केलेल्‍या अविश्‍वास प्रस्‍तावातून ही बाब समोर येण्‍यास सुरूवात झाली. त्‍यावेळी झारखंड मुक्‍ती मोर्चाच्‍या चार खासदारांना 2 कोटी रुपयांची लाच दिली गेल्‍याची बाब समोर आली होती. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>1998 <font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्‍ये वाजपेयी सरकार विरुध्‍दच्‍या अविश्‍वास प्रस्‍तावातही घोडेबाजार झाल्‍याचा आरोप झाला होता. 2003 मध्‍ये वाजपेयी सरकार विरुध्‍द कॉंग्रेसाध्‍यक्षा सोनीया गांधी यांनी अविश्‍वास प्रस्‍ताव दाखल केला होता.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 15:25:49 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विश्‍वास-अविश्‍वासाचे प्रगती पुस्‍तक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्‍वास-अविश्‍वासाचे-प्रगती-पुस्‍तक-108072100014_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्‍वास-अविश्‍वासाचे-प्रगती-पुस्‍तक-108072100014_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[भारतीय राजकारणात पहिला अविश्‍वास प्रस्‍ताव पंडीत जवाहरलाल नेहरू सरकार विरुध्‍द ऑगस्‍ट 1963 मध्‍ये समाजवादी नेता आचार्य कृपलानी यांनी आणला होता.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p align=center><font  style='font-size:11pt; color:#FF0000'>भारतीय राज्‍य घटनेने विरुध्‍द पक्षाच्‍या हातात अविश्‍वास प्रस्‍तावाचे शस्‍त्र दिले आहे. या शस्‍त्राचा अनेकदा वापरही केला गेला आहे. </font><font style=' color:#000000;'></font></p><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भारतीय राजकारणात पहिला अविश्‍वास प्रस्‍ताव पंडीत जवाहरलाल नेहरू सरकार विरुध्‍द ऑगस्‍ट 1963 मध्‍ये समाजवादी नेता आचार्य कृपलानी यांनी आणला होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लाल बहादूर शास्‍त्री आणि पी.व्‍ही. नरसिंहराव यांच्‍या सरकारविरुध्‍दही 3-3 वेळा अविश्‍वास प्रस्‍ताव दाखल करण्‍यात आला आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आतापर्यंत सर्वाधिक अविश्‍वास प्रस्‍ताव माजी पंतप्रधान स्‍व.इंदिरा गांधी यांच्‍या विरोधात 15 वेळा दाखल झालेला आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्‍या विरुध्‍द पहिला अविश्‍वास प्रस्‍ताव 1967 मध्‍ये अटल बिहारी वाजपेयी यांनीच आणला होता.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आतापर्यंत 25 वेळा विरुध्‍द पक्षांतर्फे पंतप्रधानांवर अविश्‍वास प्रस्‍ताव सादर केला गेला आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 15:25:22 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सरकारला 291 खासदारांचे समर्थन: राजद]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सरकारला-291-खासदारांचे-समर्थन-राजद-108072100013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/सरकारला-291-खासदारांचे-समर्थन-राजद-108072100013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील प्रमुख सहयोगी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने सरकारला 291 हून अधिक खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करून लोकसभेत सरकार विश्वामत जिंकेल असे स्पष्ट केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील प्रमुख सहयोगी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने सरकारला 291 हून अधिक खासदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करून लोकसभेत सरकार विश्वामत जिंकेल असे स्पष्ट केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>समर्थकांचे संख्याबळ सतत वाढत असून 291 चा आकडा पार झाला आहे. सरकार मोठ्या फरकाने विश्वसमत जिंकेल, असे रेल्वेमंत्री व राजदचे सर्वेसर्वा लालुप्रसाद यादव यांनी स्पष्ट केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अणुसहकार्य कराराचे जोरदार समर्थन करताना त्यांच्या खास शैलीत लोक चंद्रावर जमीन नोंदणी करण्याच्या युगात भारताने ऊर्जेच्या पूर्तीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब हिताचाच ठरेल. सरकारने विश्वासमत संपादन केल्यास देशवासीयांकडून सरकारच्या निर्णयावर शिक्कीमोर्तबच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 15:25:13 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[करार बरोबरीच्‍या पातळीवर नाही- अडवाणी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/करार-बरोबरीच्‍या-पातळीवर-नाही-अडवाणी-108072100012_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/करार-बरोबरीच्‍या-पातळीवर-नाही-अडवाणी-108072100012_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[संपुआ सरकारचे हितसंबंध केवळ अणू करारात अडकलेले आहेत. सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या समस्‍येकडे सरकारचे पूर्णतः  दुर्लक्ष झाले आहे. सरकारने जनतेबददलची कटीबध्‍दता आणि आघाडीचा धर्म दोन्‍हीही पाळलेले नाही. त्‍यामुळे सरकारची अवस्‍था आयसीयुमध्‍ये..........]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0807/21/images/img1080721012_1_1.jpg' Alt='adwani' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PTI</td><td valign='top' align='right'>PTI</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>संपुआ सरकारचे हितसंबंध केवळ अणू करारात अडकलेले आहेत. सर्वसामान्‍य नागरिकांच्‍या समस्‍येकडे सरकारचे पूर्णतः  दुर्लक्ष झाले आहे. सरकारने जनतेबददलची कटीबध्‍दता आणि आघाडीचा धर्म दोन्‍हीही पाळलेले नाही. त्‍यामुळे सरकारची अवस्‍था आयसीयुमध्‍ये पडलेल्‍या एखादया लाचार रुग्‍णासारखी झाली आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते लालकृष्‍ण अडवाणी यांनी केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>संसदेत विश्‍वास मत प्रस्‍तावावर आपल्‍या पक्षाची भूमिका स्‍पष्‍ट करताना त्‍यांनी गेल्‍या साडे चार वर्षात संपुआ सरकार आणि पंतप्रधान मनमोहन सिंग सर्वच पातळीवर अपयशी ठरत असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. अमेरिकेसोबतच्‍या सध्‍याच्‍या प्रारूपमधील अणूकरारास आपला स्‍पष्‍ट विरोध असल्‍याचे सांगत त्‍यांनी सरकार केवळ अमेरिकेशी हितसंबंध जोपासण्‍यासाठी करार करीत असल्‍याचा आरोप केला. अमेरिकेशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्‍तापित करणे योग्‍य मात्र अमेरिकी विचारांची गुलामगिरी सरकार स्‍वीकारत असल्‍याने आपला विरोध असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अणू करार झाल्‍यास देशाच्‍या सुरक्षिततेस धोका पोचू शकतो तसेच पोखरणमध्‍ये पुन्‍हा अणूचाचणी करण्‍याची भारताची क्षमता नष्‍ट होईल, अशी भितीही त्‍यांनी व्‍यक्‍त केली. करारामुळे भारत अमेरिकेच्‍या हातचे बाहुले होईल आणि भाजप कधीही ते होउ देणार नाही. करारामुळे देशाच्‍या परराष्‍ट्र संबंधांवरही मर्यादा येईल असा आरोपही त्‍यांनी केला.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>अडवाणी म्‍हणाले, की भाजप कधीही अणू उर्जा निर्मितीच्‍या विरोधात नाही मात्र अमेरिकी बंधनांमधील अणू उर्जा आम्‍हाला नको. वाजपेयी सरकारच्‍या कार्यकाळाची स्‍तुती करताना त्‍यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पोखरणमध्‍ये अणू स्‍फोट घडवून आणून देशाच्‍या ताकदीची जगाला जाणीव करून दिल्‍याची आठवण करून देतानाच याघटनेमुळे जगात देशाची प्रतिष्‍ठा वाढल्‍याचेही सांगितले.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाजप सरकारला विश्‍वासमत प्रस्‍तावात पराभूत करू इच्छिते सरकार अस्थिर करण्‍यात आम्‍हाला स्‍वारस्‍य नसल्‍याचेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 15:25:03 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[संसदेचे विशेष अधिवेशन सुरू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/संसदेचे-विशेष-अधिवेशन-सुरू-108072100011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/संसदेचे-विशेष-अधिवेशन-सुरू-108072100011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[संसदेत आजपासून दोन दिवसांच्‍या विशेष्‍ा अधिवेशास सुरूवात झाली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>संसदेत आजपासून दोन दिवसांच्‍या विशेष्‍ा अधिवेशास सुरूवात झाली आहे. सोमवारी दिवसभराच्‍या सत्रात लोकसभा सभापती सोमनाथ चटर्जी यांनी सर्व पक्षीय नेत्‍यांची भेट घेउन त्‍यांना सभागृहाच्‍या मर्यादांचे पालन करण्‍याचे आवाहन केले. यावेळी सभागृहात नवीन दाखल झालेल्‍या सदस्‍यांचा शपथविधी पार पडला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधानांच्‍या विश्‍वास मत ठरावानंतर त्‍यावर दिवसभर चर्चा होणार असून सर्वच पक्षांना संख्‍या बळानुसार आपली भूमिका मांडण्‍याची संधी दिली जाणार आहे. ही बैठक किमान 15 तास चालण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यानंतर दुस-या दिवशी विश्‍वास  मतावर मतदान घेतले जाणार आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 15:24:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['सरकारचा प्रत्येक निर्णय देशहिताच्या दृष्टिकोनातूनच']]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-सरकारचा-प्रत्येक-निर्णय-देशहिताच्या-दृष्टिकोनातूनच-108072100010_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/-सरकारचा-प्रत्येक-निर्णय-देशहिताच्या-दृष्टिकोनातूनच-108072100010_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरकारचा प्रत्येक निर्णय देशहिताच्या दृष्टिकोनातून घेण्यात आल्याचे स्पष्ट करून सभागृहास विश्वासमत ठराव मांडला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सरकारचा प्रत्येक निर्णय देशहिताच्या दृष्टिकोनातून घेण्यात आल्याचे स्पष्ट करून सभागृहास विश्वासमत ठराव मांडला. पंतप्रधानपदाचे जबाबदारी घेतल्यापासून देशहित लक्षात घेऊनच निर्णय घेतले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11pt; color:#000000'>सभागृह मंत्रिमंडळावर विश्वास व्यक्त करते', अशा आशयाचा ठराव त्यांनी मांडला. विश्वासमत ठरावासाठी बोलावण्यात आलेल्या दोन दिवसांच्या विशेष सत्रास आज सुरूवात झाली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारचा चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर किंमतवाढ व वस्तूंची दरवाढ यासारखे प्रश्न हाताळण्याच्या निर्णायक प्रसंगी ठरावास सामोरे जावे लागत असल्याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सरकारचा पाठिंबा काढणार्‍या डाव्यांच्या नेतृत्वाचा आढावा घेताना त्यांनी ज्योती बसु, हरक्रिशनसिंग सुरजित यासारख्या नेत्यांची विद्वत्ता व दूरदृष्टिची आठवण करून आघाडी सरकारचे ते शिल्पकार असल्याचे स्पष्ट केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभेत विश्वासमत ठराव मांडतांना सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय, धोरणात्मक निर्णय देशाचे नागरिक व देशहित लक्षात घेऊनच घेण्यात आल्याबाबत सभागृहास आश्वस्त केले.    </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 15:24:34 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विश्वास ठरावावर चर्चासत्र वाढवण्यात यावे:भाजप]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्वास-ठरावावर-चर्चासत्र-वाढवण्यात-यावे-भाजप-108072100007_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/विश्वास-ठरावावर-चर्चासत्र-वाढवण्यात-यावे-भाजप-108072100007_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-विश्वासमत ठरावावर चर्चेसाठी संसदेचे विशेष सत्र आणखी एक दिवसाने वाढवण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>विश्वासमत ठरावावर चर्चेसाठी संसदेचे विशेष सत्र आणखी एक दिवसाने वाढवण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.  पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेत विश्वासमत ठराव मांडून चर्चेस सुरूवात केली.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोकसभाध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनी विशेष सत्रात सभागृहाच्या कामकाजाबाबत सदस्यांना अवगत करण्यासाठी समागृह नेत्यांनी बैठक बोलावली होती.  भाजपचे नेते व्ही के मल्होत्रा यांनी बैठकीत ही मागणी केली.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>लोसभाध्यक्षांनी सभागृहाची कारवाई सुरळीत पार पाडण्यासाठी सदस्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी केले.  बैठकीस सभागृह नेत्यांव्यतिरिक्त शरद पवार,  रामविलास पासवान,  अजित सिंग,  बासुदेव आचार्य,  येरन नायडू व ओमर अब्दुल्ला हेही उपस्थित होते.  </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 15:24:24 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राजकीय नाट्याबाबत अमेरिकेतही औत्सुक्य]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/राजकीय-नाट्याबाबत-अमेरिकेतही-औत्सुक्य-108072100023_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/राजकीय-नाट्याबाबत-अमेरिकेतही-औत्सुक्य-108072100023_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[वाशिंग्टण-मनमोहन सिंग सरकारच्या भवितव्यावर अणुसहकार्य कराराचे अस्तित्व अवलंबून असल्याने विश्वासमतनाट्याने अमेरिकेचेही लक्ष वेधले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>मनमोहन सिंग सरकारच्या भवितव्यावर अणुसहकार्य कराराचे अस्तित्व अवलंबून असल्याने विश्वासमतनाट्याने अमेरिकेचेही लक्ष वेधले आहे. अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने भारतातील घडामोडींवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मात्र भारतीय अमेरिकन समुदायातील नेत्यांना भारताच्या अंतर्गत राजकारणात रस नसून मात्र देश व देशहिताच्या दृष्टिकोनातून ते घटनेकडे बघत आहेत. लोकसभेतील मंगळवारच्या विश्वासमत ठरावावरील निकालाकडे संपूर्ण जग उत्सुकतेने बघत असल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सच्चे नेते राजकीय विचारसरणी व पक्षीय राजकारणापेक्षा राष्ट्रहितास अधिक प्राधान्य असते, असे यूएसआयएनडीआयए फोरमचे अध्यक्ष अशोक मँगो यांनी ई-मेल वरून सांगितले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>चीनने अमेरिकेसोबत भारतापेक्षा वीसपट अधिक व्यापार केल्यास डाव्यांचा त्यास विरोध नाही, मात्र अमेरिका-भारत सहकार्यातून भारतास फायदा होत असेल तर त्यास डावयांचा विरोध आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>डाव्यांची भूमिका अतार्किक आहे. सर्व नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याचे स्वप्न पूर्णत्वास जाण्याच्या जवळ मंगळवारी देश मार्गक्रमण करेल, याबाबत त्यांनी आशावाद व्यक्त केला.     </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 15:24:07 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पंतप्रधानांकडून पोखरणला विरोध केल्याचे खंडन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/पंतप्रधानांकडून-पोखरणला-विरोध-केल्याचे-खंडन-108072100020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/पंतप्रधानांकडून-पोखरणला-विरोध-केल्याचे-खंडन-108072100020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1998 मधील पोखरण अणुचाचणीस विरोध केल्याचे खंडन केले आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 1998 मधील पोखरण अणुचाचणीस विरोध केल्याचे खंडन केले आहे. अणुकरारानंतर भारतावर लादण्यात आलेल्या प्रतिबंधासाठी सरकारवर टीका केली होती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यासोबतच अण्वस्त्रप्रसारबंदी संबंधातील उद्दिष्टाच्या दृष्टिकोनातून अणुकरारावर वक्तव्य केले होते, असे त्यांनी विश्वासमत ठरावावरली चर्चेदरम्यान स्पष्ट केले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>याअगोदर राज्यभसेतील विरोधी पक्षनेते म्हणून मनमोहन सिंग यांनी पोखरण अणुचाचणीस विरोध केला होता, अस वक्तव्य केले. आपण नेमके काय वक्तव्य केले होते यासाठी नोंदी पडताळू शकता, असे मनमोहन सिंग यांनी सांगितले. </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 14:49:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पंतप्रधानांना विश्वासमत जिंकण्याबाबत विश्वास]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/पंतप्रधानांना-विश्वासमत-जिंकण्याबाबत-विश्वास-108072100006_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/confidence-motion/पंतप्रधानांना-विश्वासमत-जिंकण्याबाबत-विश्वास-108072100006_1.htm</guid>
      <media:thumbnail url="http:"/>
      <image>http:</image>
      <description><![CDATA[नवी दिल्ली-पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेत विश्वासमत ठराव जिंकण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकसभेत विश्वासमत ठराव जिंकण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे.  डाव्यांनी पाठिंबा काढल्यानंतर अल्पमतात आलेल्या मनमोहन सिंग सरकारने बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतला होता.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यासाठी लोकसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून पंतप्रधानांनी लोकसभेत ठराव मांडून चर्चेस सुरूवात केली आहे.  पंतप्रधानांनी लोकसभेत हास्यमुद्रेने प्रवेश करताना न्यूजरूमकडे विजयी चिन्ह दाखवून अभिवादन केले.  </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>यानंतर बोलताना लोकसभेत विश्वासमत जिंकू,  असे ठामपणे सांगितले.  सार्वत्रिक निवडणुकीनंतर (2004) सपुआ सरकार सत्तारूढ झाल्यापासून मनमोहन सिंग यांना पहिल्यांदाच विश्वासमतास सामोरे जावे लागत आहे.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2008 14:49:48 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:05:11 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Confidence Motion]]></category>
      <authorname>भाषा</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
