<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[अष्टगणेश]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/ashta-ganesh</link>
    <description><![CDATA[Ganesh Utsav 2014 – get complete information on Ganesh Utsav Marathi, Ganesh Chaturthi Marathi, About Ganesh Utsav In Marathi, Ganesh Chaturthi Information In Marathi language on Ganesh Utsav special page! गणेशोत्सव 2014 - गणेशोत्सव हा हिंदू ...]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Mon, 15 Jun 2026 12:44:38 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>अष्टगणेश</title>
      <url>https://marathi.webdunia.com/ashta-ganesh</url>
      <link>https://marathi.webdunia.com/ashta-ganesh</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/ashta-ganesh-1040905.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[अष्टगणेश : महोदर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashata-ganesh-mahodar-108082900018_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashata-ganesh-mahodar-108082900018_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-09/14/thumb/1_1/1442231214-9511.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-09/14/thumb/1_1/1442231214-9511.jpg</image>
      <description><![CDATA[महोदर नावाचा महान अवतार हा ज्ञान ब्रह्माचा प्रकाशक आहे. त्याला मोहासुराचा विनाशक आणि मूषक वाहन सांगितले आहे. प्राचीन काळात तारक नावाचा अत्यंत निर्दयी असुर होता. तो ब्रह्माच्या]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="text-align: center;">
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="ashata ganesh mahodar" class="imgCont" height="478" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-09/14/full/1442231214-9511.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="525" /></p>
	<span style="font-size:16px;"><span style="color: rgb(255, 0, 128);">महोदर इति ख्यातो ज्ञानब्रम्हाप्रकाशक:।</span></span></p>
<p style="text-align: center;">
	<span style="font-size:16px;"><font style="font-size:11pt; color:#FF0080">मोहासुरस्य शत्रुर्वै आखुवाहनग स्मृत:।।</font></span></p>
<br />
<span style="font-size:16px;"><font style="font-size:11pt; color:#FF0080">महोदर नावाचा महान अवतार हा ज्ञान ब्रह्माचा प्रकाशक आहे. त्याला मोहासुराचा विनाशक आणि मूषक वाहन सांगितले आहे. प्राचीन काळात तारक नावाचा अत्यंत निर्दयी असुर होता. तो ब्रह्माच्या वरदानाने त्रैलोक्याचा स्वामी झाला होता. त्याच्या शासन काळात देवता आणि मुनी अत्यंत दु:खी होते. ते जंगलात राहून अत्यंत कष्ट सहन करत आपले जीवन व्यतीत करत होते. देवता आणि ऋषींनी बरेच दिवस शिवाचे ध्यान केले. भगवान समाधिस्थ असल्यामुळे त्यांनी माता पार्वतीची प्रार्थना केली. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#FF0080">पार्वतीने अत्यंत सुंदर भिल्लीणीच्या रूपात शिवाच्या आश्रमात प्रवेश केला. सुगंधित फुलांची निवड करताना शिवाला मोह पडेल याचीही ती काळजी घेत होती. तिच्या येण्याने शिवाची समाधी भंग पावली. त्या लावण्यवतीला लक्षपूर्वक पाहताच भिल्लीण अदृश्य झाली. तेथे देखणा असा कामदेव निर्माण झाला. पार्वतीची ही लीला असे समजून भगवान शंकर संतापले. त्यांनी कामदेवाला शाप दिला. या शापातुन मुक्त होण्यासाठी कामदेवाने महोदराची उपासना केली.</font></span><br /><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/0808/29/images/img1080829018_2_1.jpg' alt='mahodar' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#000000'>महोदर प्रकट झाले. कामदेव त्यांची स्तुती करू लागले. महोदर प्रसन्न होऊन म्हणाले की, 'मी शिवाच्या शापापासून मुक्त करू शकत नाही, परंतु तुला राहण्यासाठी अन्य देह देत आहे' </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font></p><p align=center><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>यौवन स्त्री च पुष्पाणि सुवासानी महामते।</font></p><p align=center><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>गानं मधुरसश्चैव मृदुलाण्डजशब्दक:।।</font></p><p align=center><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>उदयानान‍ि वसंतश्च सुवासाश्चन्दनादय:।</font></p><p align=center><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>संगो विषयसक्तानां नराणां गृहादर्शनम्:।। </font></p><p align=center><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>वायुर्मुदु: सुवासश्च वस्त्राण्यपि नवानि वै:। </font></p><p align=center><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>भूषणादिकमेवं ते देहा नाना कृता मया।।</font></p><p align=center><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>तैर्युत: शंकरादीश्च जेष्यसि त्वं पुरा यथा।।</font></p><p align=center><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>मनोभू: स्मृतिभूरेवं त्वन्नामानि भवन्तु वै।।  </font></p><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11.5pt; color:#000000'>महामते यौवन, स्त्री आणि पुष्प तुझा सुंदर वास आहे. गान, मकरंद रस, पक्ष्यांचा मधुर आवाज, उद्यान, वसंत आणि चंदनादी तुझे सुंदर आवास आहे. मनुष्याची विषयासक्त संगत, मंद वायू, नवीन वस्त्र आणि आभूषणे इत्यादी ही सर्व शरीरे मी तुझ्यासाठी निर्माण केली आहेत. या शरीराने युक्त तू पहिल्यासारखे शंकरादी देवतांचे मन जिंकू शकतो. अशा प्रकारे तुझे 'मनोभू' आणि 'स्मृतिभू' आदी नावे असतील. श्रीकृष्णाचा अवतार होईपर्यंत तू त्यांचा पुत्र प्रद्युम्न असशील. </font><br/></font><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/0808/29/images/img1080829018_3_1.jpg' alt='mahodar' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#FF0080'><b></b></font></p><p align=center><font  style='font-size:11.5pt; color:#FF0080'><b></b></font></p><p align=center><font  style='font-size:11.5pt; color:#FF0080'><b>आणखी एक कथ</font><font style=' color:#000000;'>ा</b></font></p><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>शिवपुत्र कार्तिकेयाने 'वक्रतुंण्डाय हुम्' हा सहा अक्षरी मंत्रजपाने गणेशाला प्रसन्न केले. गणेशाने का‍र्तिकेयाला वर दिला की, तू तारकासुरचा वध करशील. राक्षसांचे गुरू शुक्राचार्य यांनी मोहासुराला दीक्षा दिली आणि त्यांच्या आदेशानुसार मोहासूराने सूर्याला प्रसन्न करण्यासाठी निरंकार राहून अनेक वर्ष कठोर तपस्या केली. त्या तपामुळे संतुष्ट होऊन सूर्यदेव प्रकट झाले. सूर्यदेवाने त्याला आरोग्य आणि सर्वत्र विजयी होण्याचा वर दिला. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>वर मिळाल्यानंतर मोहासुर गुरू शुक्राचार्यांकडे आला. त्यांनी त्याला दैत्यराजाच्या पदावर बसविले. त्याने त्रैलोक्यावर अधिकार गाजवायला सुरवात केली. त्याला घाबरून देवता आणि ऋषीमुनी जंगलात लपून बसले. मोहासुर आपली पत्नी मदिराबरोबर राहू लागला. नंतर भगवान सूर्याने गणेशाला प्रसन्न करण्यासाठी देवता आणि ऋषीमुनींना प्रेरीत केले. अत्यंत कष्ट सहन करत देवता आणि मुनींनी मूषक वाहनांची उपासना करण्यास सुरवात केली. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>हे पाहून महोदर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवता आणि मुनींना सांगितले की, 'तुम्ही निश्चिंत रहा, मी मोहासुराचा वध करेन.' मूषक वाहक महोदर मोहासुराशी युद्ध करण्यासाठी प्रस्थापित झाला असल्याची बातमी देवीश्रीने मोहासुराला दिली. त्याचबरोबर महोदराचे सत्य स्वरूप त्याला समजून सांगितले आणि त्यांना शरण जाण्यासाठी प्रेरीत केले. दैत्य गुरू शुक्राचार्यांनी देखील महोदराला शरण जाण्याचा सल्ला दिला. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>तेवढ्यात विष्णू महोदराचा संदेश घेऊन उपस्थित झाले आणि त्यांनीही मोहासुराला समजावून सांगितले. मोहासुराने महोदराला आपण शरण आल्याचे सांगितले. त्यानंतर महोदराने मोहासुराच्या नगरीत प्रवेश केल्यानंतर त्याने त्यांचे अभूतपूर्वक स्वागत केले. त्याने महोदराच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करण्याचे आश्वासन दिले. तेव्हा देवता आणि ऋषीमुनी प्रभु महोदराचे स्तवन आणि जयजयकार करू लागले.</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Aug 2019 11:54:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 23 Aug 2019 12:40:40 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Ashta ganesh]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अष्टगणेश : विकट]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashata-ganesh-vikat-108082900021_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashata-ganesh-vikat-108082900021_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-09/14/thumb/1_1/1442231378-3633.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-09/14/thumb/1_1/1442231378-3633.jpg</image>
      <description><![CDATA[विकट नावाचा प्रसिद्ध अवतार कामासुराचा संहारक आहे. मयूर त्याचे वाहन आहे. श्री विष्णू जेव्हा जालंधराची पत्नी वृंदाजवळ गेले तेव्हा त्यांच्या शुक्रापासून अत्यंत तेजस्वी अशा कामासुराचा जन्म झाला. त्याने]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="ashata ganesh vikat" class="imgCont" height="464" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-09/14/full/1442231378-3633.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="525" /></p>
<p align="center">
	<font style="font-size:11pt; color:#FF0080"><b>विकटो नाम विख्यात: कामासुरविदाहक:।</b></font></p>
<p align="center">
	<font style="font-size:11pt; color:#FF0080"><b>मयूरवाहनाश्चायं सौरब्रम्हाधर: स्मृत: ।। </b></font></p>
<span style="font-size:16px;"><font style="font-size:11pt; color:#FF0080">विकट नावाचा प्रसिद्ध अवतार कामासुराचा संहारक आहे. मयूर त्याचे वाहन आहे. श्री विष्णू जेव्हा जालंधराची पत्नी वृंदाजवळ गेले तेव्हा त्यांच्या शुक्रापासून अत्यंत तेजस्वी अशा कामासुराचा जन्म झाला. त्याने शुक्राचार्यांकडे जाऊन त्यांना श्रद्धापूर्वक प्रणाम केला. शुक्राचार्यांनी त्याला शिव पंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिली. त्याने पुन्हा आपल्या गुरूला प्रणाम केला आणि नंतर तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेला. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#FF0080">तेथे त्याने महादेवाला संतुष्ट करण्यासाठी अन्न, पाण्याचा त्याग करून पंचाक्षरी मंत्राचा जप करत तपस्या सुरू केली. अत्यंत कठीण परिस्थितीत कामासुराने तपश्चर्या केली. त्याने प्रसन्न होऊन महादेव प्रकट झाले आणि त्याला वर मागण्यासाठी सांगितले. त्याने ब्रम्हाडांचे राज्य प्रदान करण्याचा वर मागितला. मी बलवान, निर्भय आणि मृत्युंजयी झालो पाहिजे याचीही मागणी केली.</font></span><br /><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/0808/29/images/img1080829021_2_1.jpg' alt='vikat' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#000000'>तेव्हा शिवाने त्याला म्हटले, तू अत्यंत दुर्लभ आणि देवाला दु:ख देणारे वर मागितले आहेत. तरीही तुझ्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन मी तुझी कामना पूर्ण करतो. कामासुर प्रसन्न होऊन गुरू शुक्राचार्याकडे गेला आणि त्यांना शिव दर्शनाचा वृत्तांत सांगितला. दैत्याचार्यांने खूश होऊन त्याचा विवाह महिषासुराच्या रूपवान कन्येशी लावून दिला. या दरम्यान सर्व दैत्य एकत्र आले आणि त्यावेळी शुक्राचार्यांनी कामासुराची दैत्यराजपदी नियुक्ती केली. सर्वांनी त्याच्या अधीन राहण्याचे मान्य केले.</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>कामासुराने अत्यंत सुंदर रतिद नावाच्या नगरात आपली राजधानी निर्माण केली. रावण, शंबर, महिष, बळी आणि दुर्मद हे पाच त्याचे शूर प्रधान होते. कामासुराने आपल्या पाच प्रधानांबरोबर चर्चा करून पृथ्वीवर आक्रमण केले. नंतर स्वर्गावर आक्रमण केले त्याच्या शस्त्रासमोर देवांचाही टिकाव लागला नाही. सर्वजण त्याला शरण आले. काही कालावधीतच कामासुराने त्रैलोक्यावर सत्ता मिळवली. त्याने सर्व धर्मकार्ये बुडवली. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>त्याच्या त्रासाला कंटाळलेले सर्व देव एकत्र आले तेव्हा तेथे योगीराज मुदगल ऋषी आले. भगवान शंकराने त्यांना कामासुराच्या विनाशापासून मुक्ती मिळविण्यासाठी मार्ग विचारला. योगीराज मुदगल यांनी सांगितले की आपण सर्वजण सिद्धक्षेत्र मयुरेश येथे जाऊन तप करा. तेथे तुमच्या तपाने संतुष्ट होऊन गणेश प्रकट होतील आणि आपल्या संकटाचे निवारण करतील. </font><br/></font><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/0808/29/images/img1080829021_3_1.jpg' alt='mayuresh' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#000000'>शंकरासह सर्व देव मयुरेश येथे गेले. तिथे त्यांनी गणेशाची श्रद्धा आणि विधीपूर्वक पूजा केली. नंतर एकाक्षरी मंत्राने गणेशाची उपासना केली. गणेश प्रकट झाले आणि वर मागण्यास सांगितले. देवतांनी निवेदन केले की, 'प्रभू दैत्यराज कामासुराच्या क्रूरतेमुळे आम्हा सर्व देवतांचे स्थान भ्रष्ट झाले आहे. आपण आमचे रक्षण करा. हे ऐकून गणेशाने कामासुराचा वध करण्याचे आश्वासन त्यांना दिले. आकाशवाणीने ही घोषणा ऐकून कामासूर मूर्च्छित झाला. काही वेळानंतर त्यांने देवता आणि ऋषींवर आक्रमण केले. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>तेव्हा देवतांनी गणेशाला साकडे घातले. त्यानंतर अंकुशधारी महाविकट गजानन प्रकट झाले. त्यांनी कामासुराला नष्ट करण्याचे आश्वासन दिले. आपल्या अफाट सैन्यासह कामासुर तिथे पोहचला. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. देवतांच्या प्रबळ प्रहाराने दैत्य व्याकूळ झाले आणि भयभीत होऊन सैरभैर धावू लागले. या भीषण युद्धात कामासुराचे दोन प्रिय पुत्र शोषण आणि दुष्पूर मारले गेले. तेव्हा अत्यंत क्रोधित होऊन कामासुर समोर आला. देवाला मारण्याची वल्गना त्यांनी केला. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>विकटाने हसून उत्तर दिले, 'तू शंकराच्या वराने माजला आहेस मी सृष्टीस्थित संहारकर्ता आणि जन्म-मृत्यूरहीत आहे. तू मला कसे मारशील. आपले गुरू शुक्राचार्यांच्या उपदेशाची आठवण करून माझ्या स्वरूपाला समजून घे. जिवंत राहू इच्छित असशील तर मला शरण ये अन्यथा तुझा सर्व गर्व दूर करून तूला निश्चितच मारील'. हे ऐकून कामासुर अत्यंत क्रोधित झाला. त्याने आपली गदा विकटावर फेकली. पण ती विकटाला स्पर्श न करताच पृथ्वीवर पडली. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>त्यानंतर कामासूर मुर्च्छित होऊन पडला. त्याला भयानक वेदना होऊ लागल्या. अकल्पित शक्तीचा अनुभव त्याला आला. मग त्याने विचार केला की या देवाने शस्त्राशिवाय माझी अशी दुर्दशा केली आहे. त्याच्या हातात शस्त्र असेल तर काय होईल? तो ‍निश्चितच मला मारून टाकेल. मग त्याने विकटाला अनेक प्रश्न विचारले आणि त्याचे समाधान झाल्यानंतर तो विकटचरणी शरण गेला. मूषकध्वजाने त्याला आपले भक्त मानले. अशा प्रकारे कामासूर शांत जीवन व्यतीत करण्यासाठ‍ी निघून गेला. देवता आणि मुनी प्रसन्न झाले.</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 21 Aug 2019 11:45:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 23 Aug 2019 12:42:22 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Ashta ganesh]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अष्टगणेश : विघ्नराज]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashata-ganesh-vighnaraj-108082900022_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashata-ganesh-vighnaraj-108082900022_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-09/14/thumb/1_1/1442231757-4964.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-09/14/thumb/1_1/1442231757-4964.jpg</image>
      <description><![CDATA[विघ्नराज नावाच्या अवतारात गणेशाचे वाहन शेषनाग आहे. एकदा एका विवाहाप्रसंगी पार्वती गप्पा करता करता हसली आणि तिच्या हास्यातून एक पर्वतासमान महान पुरूषाचा जन्म झाला. त्याला पाहून ती]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="text-align: center;">
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="ashata ganesh vighnaraj" class="imgCont" height="650" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-09/14/full/1442231757-4964.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="502" /></p>
	<span style="color: rgb(255, 0, 128); font-size: 11pt;">विघ्नराजावतारश्च शेषवाहन उच्यते।</span></p>
<p style="text-align: center;">
	<font style="font-size:11pt; color:#FF0080">ममतासुरहंता स विष्णू ब्रम्होती वाचक:।। </font></p>
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">विघ्नराज नावाच्या अवतारात गणेशाचे वाहन शेषनाग आहे. एकदा एका विवाहाप्रसंगी पार्वती गप्पा करता करता हसली आणि तिच्या हास्यातून एक पर्वतासमान महान पुरूषाचा जन्म झाला. त्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिने त्याला विचारले की- &#39;तू कोण आहेस? कोठून आला आहेस? आणि तुला काय हवे आहे? तो पुरूष नम्रतापूर्वक उत्तर देत म्हणाला की मी आत्ता आपल्या हास्यापासून जन्म घेतला आहे. मी आपला आज्ञाधारी आहे. हे ऐकून पार्वतीने त्याला मम (ममता) असे नाव दिले आणि गणेशाचे स्मरण केल्याने तुला सर्व काही मिळेल असे सांगितले. तिने त्याला गणेशाचा षष्टाक्षरी मंत्र (वक्रतुंण्डाय हुम्) दिला. ममाने प्रणाम केला आणि तो तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेला. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">तिथे त्याची भेट शंभरासूराशी झाली. त्याने त्याला विचारले की तू कोण आहेस? आणि इथे कसा आला? तेव्हा शंभराने त्याला सांगितले की मी तुला विद्या शिकविण्यासाठी आलो आहे. त्या विद्येने तू सामर्थ्यशाली होशील. मग शंभराने त्याला सर्व प्रकारच्या असूरी विद्याचे शिक्षण दिले. यामुळे मम प्रसन्न झाला आणि तो शंभरासुराला हात जोडून प्रणाम करत म्हणाला- मी तुमचा शिष्य आहे मला आज्ञा करा मी काय काम करू&#39;. शंभरासूर म्हणाला, तू आता महान शक्ती प्राप्त करण्यासाठी विघ्नराजाची उपासना कर. ते प्रसन्न झाल्यावर त्यांना संपूर्ण ब्रह्मांडाचे राज्य व अमरत्व माग. याशिवाय दुसरे काहीही मागू नको. वर प्राप्त झाल्यानंतर माझ्याकडे ये. शंभराच्या सांगण्यानुसार ममाने तिथेच बसून कठोर तप सूरू केले. ममाचे कठोर तप पाहून गणराय प्रकट झाले आणि त्याला इच्छेनुसार वर मागण्यास सांगितले. तेव्हा ममाने गणरायाकडे संपूर्ण ब्रह्मांडाचे राज्य व अमरत्व मागितले. विघ्नराजाने तथास्तू म्हटले. ही बातमी शंभरासूराला समजल्यावर तो अत्यंत खूश झाला आणि लगेच आपली मुलगी मोहिनीचा विवाह त्याच्याशी केला. </font><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/0808/29/images/img1080829022_2_1.jpg' alt='shehnag' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#000000'>काही काळानंतर शंभरासुर दैत्य गुरू शुक्राचार्याकडे गेला आणि त्यांना ममासुराविषयी सांगितले. हे ऐकून ते शंभरासुराबरोबर ममाच्या घरी आले. ममाने त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. शुक्राचार्यांनी सर्व असुरांसमोर ममासुराची दैत्याधीशपदी नेमणूक केली. शिवाय प्रेत, काळ कलाप, कालजित आणि धर्माहा नावाच्या पाच प्रधानांचीही नियुक्ती केली. ममासूर आणि त्याची पत्नी मोहिनी आपल्या धर्म आणि अधर्म नावाच्या दोन मुलांसह सुखी राहत होते. एकदा ममासुराने गुरू शुक्राचार्याजवळ संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करण्याचे इच्छा व्यक्त केली. त्यांनी त्याला सांगितले, की तू दिग्विजय कर! परंतु विघ्नेश्वराला विरोध करू नकोस. कारण त्यांच्यामुळेच तुला हे संपूर्ण वैभव प्राप्त झाले आहे, याचा विसर पडू देऊ नकोस. नंतर ममासुराने आपल्या पराक्रमी पुत्रांसमवेत पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गावरही अधिकार प्रस्थापित केला. सर्व देवांना बंदिवासात टाकले. सर्वत्र अनिती आणि अनाचाराचे साम्राज्य पसरले. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>बंदिवासात असलेले देव ममासुराच्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी एकत्र येऊन विचार करू लागले. तेव्हा लक्ष्मीपती विष्णूने सर्वांना विघ्नेश्वराची आराधना करण्यास सांगितले. तोच आपल्याला या संकटातून वाचवू शकेल असेही त्यांनी सांगितले. सर्व देवांनी विघ्नेश्वराची आराधना सुरू केली. त्यांची आराधना ऐकून विघ्नेश्वर प्रकट झाले आणि ममासुराच्या त्रासापासून मी तुमची सुटका करतो असे त्यांना आश्वासन दिले. त्याचवेळी महर्षी नारद ममासुराकडे गेले आणि त्याला म्हणाले की मला विघ्नराजाने पाठविले आहे. त्यांनी दिलेल्या वरामुळेच तू शक्तीमान झाला आणि तूच देवांना बंदीगृहात टाकले. सर्व अधर्म आणि अनाचार समाप्त करून मला शरण ये, अन्यथा तुझा सर्वनाश केला जाईल अशी आज्ञा विघ्नेश्वराने दिली आहे, असे नारदाने त्याला सांगितले. परंतु ममासूरावर त्याचा काहीच प्रभाव पडला नाही. आपल्या दोन मुलांसोबत युद्धासाठी तो नगराबाहेर आला. इकडे विघ्नराजाने कमल असुराला सैन्यात पाठवून त्याच्या सर्व सैनिकांचा विनाश केला होता. हे सर्व पाहून ममासुर मुर्च्छित पडला. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याच्यासमोर कमलला पाहून तो अत्यंत भयभीत झाला आणि विघ्नेश्वराला शरण आला. विघ्नेश्वराने त्याला क्षमा करून आपला भक्त मानले. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 21 Aug 2019 11:32:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 23 Aug 2019 12:45:06 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Ashta ganesh]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अष्टगणेश : गजानन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashtaganesh-gajanan-108082900023_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashtaganesh-gajanan-108082900023_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2018-09/08/thumb/1_1/1536389233-2591.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2018-09/08/thumb/1_1/1536389233-2591.jpg</image>
      <description><![CDATA[गजानन अवतार सांख्यब्रह्म धारक आहे. त्याला लोभासुर आणि मूषक वाहन असेही म्हटले आहे. धनाधिपती कुबेरापासून लोभासुराचा जन्म झाला. तो अत्यंत पराक्रमी आणि प्रतापी होता. लोभासुराने]]></description>
      <content:encoded><![CDATA[<br />
<!--Image-->
<p style="text-align: center;">
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="ganapati" class="imgCont" height="592" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2018-09/08/full/1536389233-2591.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	<span style="color: rgb(128, 0, 255); font-size: 11pt;">गजानन: स विज्ञेय: सांख्येभ्य: सिद्धीदायक:।</span></p>
<p style="text-align: center;">
	<font style="font-size:11pt; color:#8000FF">लोभासुरप्रहर्ता वैं आखुगश्च प्रकीर्तित:।। </font></p>
<font style="font-size:11pt; color:#000000">गजानन अवतार सांख्यब्रह्म धारक आहे. त्याला लोभासुर आणि मूषक वाहन असेही म्हटले आहे. धनाधिपती कुबेरापासून लोभासुराचा जन्म झाला. तो अत्यंत पराक्रमी आणि प्रतापी होता. लोभासुराने दैत्य गुरू शुक्राचार्याकडे जाऊन त्यांना प्रणाम केला. आचार्यांनी त्याला पंचाक्षरी मंत्राची दीक्षा देऊन तप करण्यासाठी प्रेरणा दिली. गुरूला आदरपूर्वक प्रणाम करून तो वनात निघून गेला. त्याने पंचाक्षरी मंत्राचा जप करत शंकराचे ध्यान करण्यास सुरवात केली. दीर्घकाळ अखंड तप केल्यानंतर शंकर त्याच्यासमोर प्रकट झाले. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">लोभासुराने त्यांना प्रणाम केला आणि त्यांची स्तुती करू लागला. त्यांनी त्याला निर्भयतेचा वर दिला. निर्भय लोभासुराने सर्व प्रमुख असुरांना एकत्र करून त्यांच्या मदतीने पृथ्वीवर आपले एकछत्री राज्य स्थापित केले. नंतर त्याने स्वर्गावरही आक्रमण करून वज्रायुधाचा पराभव केला आणि स्वर्गाधिपती बनला. पराभूत झालेल्या सुरेंद्राने आपली व्यथा विष्णूला सांगितली. श्री विष्णूने या असुराचा नाश करण्यासाठी युद्ध केले. परंतु विष्णूचाही त्याच्यासमोर निभाव लागला नाही. तेही पराभू्त झाले.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">विष्णू किंवा अन्य देवतांचे रक्षक महादेव आहेत असे समजून लोभासुराने आपला एक दूत त्यांच्याकडे पाठविला आणि सांगितले की, &#39;आपण पराक्रमी लोभासुराशी युद्ध करा अन्यथा कैलास त्याच्यासाठी मोकळा करा&#39;. भगवान शंकराने त्याला दिलेला वर आठवला आणि ते दूर वनात निघून गेले. लोभासुराच्या आनंदाला पारावार उरला नाही. राज्यातील सर्व धर्म-कर्म समाप्त झाले. अत्याचार, पापांचे आकांडतांडव सुरू झाले. ब्राह्मणांना त्रास देण्यास त्याने सुरवात केली. </font><br /><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0808/29/images/img1080829023_2_1.jpg' alt='ganapati'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#000000'>रैभ्याने देवांना गणेशोपासना करण्यास सांगितले. सर्व देवांनी गजमुखाची आराधना सुरू केली. हे पाहून मूषकरूढ गजानन प्रकट झाले आणि त्यांनी लोभासुराला पराजित करण्याचे आश्वासन देवतांना दिले. नंतर गजाननाने शिवाला लोभासुराकडे पाठविले. तेव्हा शिवाने त्याला सांगितले की, 'तू गजमुखाला शरण ये आणि शांततापूर्ण जीवन व्यतीत कर, अन्यथा युद्धासाठी तयार हो. शिवाय गजमुखाचे महात्म्यही सांगितले. गुरू शुक्राचार्यांनीही त्याला गजाननाला शरण जाण्यास सांगितले. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>लोभासुराने गणेश म्हणजे काय ते समजून घेतले आणि तो गणेशाला भजू लागला. गजाननाने त्याला आशीर्वाद दिला. देव, ऋषीमुनी आणि ब्राह्मण सर्वजण सुखी झाले. सर्वजण गजाननाचे गुणगाण गाऊ लागले.</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 21 Aug 2019 11:27:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 23 Aug 2019 12:47:17 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Ashta ganesh]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अष्टगणेश : एकदंत]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashata-ganesh-eakdant-108082900024_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashata-ganesh-eakdant-108082900024_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-08/30/thumb/1_1/1409377581-4746.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-08/30/thumb/1_1/1409377581-4746.jpg</image>
      <description><![CDATA[एकदंतावतार हा ब्रह्माधारक असून तो मदासुराचा वध करणारा आहे. त्याचे वाहन मूषक आहे. गुरू शुक्राचार्यांचे भाऊ महर्षी च्यवन यांचा मुलगा मद एकदा शुक्राचार्यांकडे आला. स्वत:ची ओळख करून]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="text-align: center;">
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="532" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2014-08/30/full/1409377581-4746.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="640" /></p>
	<br />
	<span style="color: rgb(255, 0, 128); font-size: 11pt;">एकदंतावतारो वै देहिनां ब्रम्हाधारक:।</span></p>
<p style="text-align: center;">
	<font style="font-size:11pt; color:#FF0080">मदासुरस्य हंता स आखुवाहनग: स्मृत:।। </font></p>
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">एकदंतावतार हा ब्रह्माधारक असून तो मदासुराचा वध करणारा आहे. त्याचे वाहन मूषक आहे. गुरू शुक्राचार्यांचे भाऊ महर्षी च्यवन यांचा मुलगा मद एकदा शुक्राचार्यांकडे आला. स्वत:ची ओळख करून देत त्याने ब्रह्मांडावर राज्य करण्याची इच्छा व्यक्त केली. शुक्राचार्यांनी त्याला आपला शिष्य बनविले आणि एकाक्षरी मंत्र त्याला दिला. मदाने त्यांना प्रणाम केला आणि तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेला. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">तिथे त्याने निरंकार तपश्चर्या सुरू केली. त्याची कठोर तपश्चर्या पाहून सिंहवाहिनी भगवती प्रकट झाली. तिने त्याला निरोगी आणि ब्रह्मांडावर राज्य करण्याचा वर प्रदान केला. मदासुर नंतर घरी आला. त्याने आपले नगर सुंदर आणि भव्य बनविले. दूरदूरचे पराक्रमी असुर या नगरीमध्ये येऊन राहू लागले. नंतर त्याने प्रमादसुराची कन्या सालसाशी विवाह केला. गुरू शुक्राचार्याने मदासुराला दैत्याधीशपदी नियुक्त केले. </font><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/0808/29/images/img1080829024_2_1.jpg' alt='eakdant' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>सर्व शक्तीमान मदासुराने सुरवातीला पृथ्वीवर साम्राज्य स्थापित केले. नंतर त्याने स्वर्गावर आक्रमण करून इंद्राला पराभूत केले आणि मदासुर स्वर्गाचा शासक बनला. संपूर्ण त्रैलोक्य त्याच्या अधीन झाले. सगळीकडे अधर्म आणि अत्याचार पसरला होता. मदासूराच्या त्रासाला कंटाळलेल्या सर्व देवांनी सनत्कुमारांना आपली व्यथा सांगितली. सनत्कुमारंनी त्यांना एकदंताच्या एकाक्षरी मंत्राचा जप करण्याचा उपदेश केला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>महर्षीच्या उपदेशानुसार देवगण एकदंताला संतुष्ट करण्यासाठी त्याची उपासना करू लागले. अनेक वर्ष कठोर तप केल्यानंतर मूषक वाहन एकदंत प्रकट झाले. प्रभूच्या दर्शनाने धन्य झालेल्या देवतांनी त्यांना प्रणाम केला व आपली व्यथा त्यांच्याजवळ मांडली. एकदंताने तथास्तु असे म्हटले आणि अंतर्धान पावले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तिकडे महर्षीने मदासुराला सांगितले, की ऋषींनी एकदंताची कठोर तपश्चर्या केली आणि त्यावर प्रसन्न होत एकदंताने त्यांना त्यांच्या इच्छापूर्तीचे वरदान दिले आहे. आता ते तुझे प्राण घेतील. हे ऐकून मदासुर अत्यंत क्रोधित झाला आणि आपले सैन्य घेऊन एकदंताशी युद्ध करण्यासाठी निघाला. वाटेतच एकदंत प्रकट झाला त्याचे विशाल, उग्र मूषक वाहन रूप पाहून असुर भयभीत झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मदासुराने आपल्या दूताला त्यांच्याकडे पाठविले. आपण कोण आहात, एवढे महाकाय रूप कसे, असे अनेक प्रश्न दूताने विचारले. एकदंताने त्याला सांगितले, की मी स्वानंदवासी आहे आणि आत्ताच स्वानंदावरून तुझ्या गुरूचा वध करण्यासाठी आलो आहे. त्याला सांग मला शरण ये अन्यथा तुझा वध केला जाईल. दूताने हा संदेश मदासुराला सांगितल्यावर त्याला नारदाने सांगितलेली गोष्ट लक्षात आली. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तितक्यात त्याने एकदंताचे तेजस्वी रूप पाहिले. तरीही तो युद्धासाठी तयार झाला. मदासुर धनुष्याला तीर लावत असतानाच परशू त्याच्या छातीत घुसला. तो खाली पडला आणि मूर्च्छित झाला. काही वेळानंतर चेतना आल्यावर उठून पाहिले तर ते दिव्य अस्त्र त्याच्या हातातून सुटून एकदंताच्या कमळामध्ये दिसले. हे पाहून आश्चर्यच‍कीत झालेल्या मदासुराने एकदंत चरणी धाव घेतली आणि म्हणाला, 'हे प्रभू! आज मला तुझे दूर्लभ दर्शन झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हे माझे नशीब आहे. मी आपल्या शरणी येतो मला क्षमा करून आपली दुर्लभ भक्ती प्रदान करा'. जेथे माझ्या दैवी संपदेची पूर्ण पूजा-अर्चा केली जाते तेथे तू जाऊ नको असे एकदंताने त्याला सांगितले. एकदंताचा वर प्राप्त करून मदासुर पाताळात गेला.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 21 Aug 2019 11:26:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 23 Aug 2019 12:51:41 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Ashta ganesh]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अष्टगणेश : धुम्रवर्ण]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashata-ganesh-dhrumvarna-108082900026_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashata-ganesh-dhrumvarna-108082900026_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-08/23/thumb/1_1/1566545080-3638.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-08/23/thumb/1_1/1566545080-3638.jpg</image>
      <description><![CDATA[धुम्रवर्ण अवतार अभिमानासुराचा नाश करणारा आहे. तो शिवब्रह्म स्वरूप आहे. त्याला मूषक वाहन असेही म्हटले जाते. लोक पितामहाने सहस्त्रांशुला कर्मराज्याच्या अधिपती पदावर नियुक्त]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="text-align: center;">
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="dhumravarna" class="imgCont" height="750" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2019-08/23/full/1566545080-3638.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="500" /></p>
	</p>
	<br />
	<span style="color: rgb(255, 0, 128); font-size: 11pt;">धूम्रवर्णावताराश्चभिमानसुरनाशक:।</span></p>
<p style="text-align: center;">
	<font style="font-size:11pt; color:#FF0080">आखुवाहन एवासौ शिवात्मा तु स उच्यते:।। </font></p>
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">धुम्रवर्ण अवतार अभिमानासुराचा नाश करणारा आहे. तो शिवब्रह्म स्वरूप आहे. त्याला मूषक वाहन असेही म्हटले जाते. लोक पितामहाने सहस्त्रांशुला कर्मराज्याच्या अधिपती पदावर नियुक्त केले. राज्यपद प्राप्त झाल्यावर सूर्यदेवाच्या मनात अहंकार उत्पन्न झाला. ते विचार करू लागले की, &#39;कर्माच्या प्रभावाने पितामह सृष्टीची रचना करतात, कर्मामुळेच विष्णू जगताचे पालन करतात, कर्माद्वारे शिवसंहार समर्थ आहे. संपूर्ण जग कर्माधीन आहे आणि मी त्यांचा संचालक आहे. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">सर्वजण माझ्या अधीन आहेत&#39;. असा विचार करता करता त्यांना शिंक आली आणि त्या शिंकेमधून एक महाकाय पुरूष उत्पन्न झाला. तो पुरूष दैत्यगुरू शुक्राचार्याकडे गेला. तेव्हा शुक्राचार्यांनी त्याला परिचय विचारला असता त्याने सांगितले की माझा जन्म सूर्यदेवाच्या शिंकेपासून झाला आहे. मी अनाथ व अनाश्रित असून मला तुम्ही आश्रय द्या. आपल्या प्रत्येक आज्ञेचे मी पालन करील. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">हे ऐकून शुक्राचार्य थोडा वेळ ध्यानग्रस्त झाले आणि म्हणाले &#39;तुझा जन्म सूर्याच्या अहंभावामुळे झाला आहे म्हणून तुझे नाव &#39;अहम&#39; असे ठेवण्यात आले आहे. तू तपस्या करून शक्ती प्राप्त कर एवढे सांगून दैत्य गुरूने त्याला गणेशाचा षोडाशाक्षर मंत्र आणि जप विधी दिला. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">अहम् जंगलात जाऊन उपवास करत गणेशमंत्राचा जप करू लागला. त्याची कठोर तपस्या पाहून प्रत्यक्षात मूषक वाहन, गजानन, त्रिनेत्र, एकदंत प्रकट झाले. त्यांना आपल्या समोर पाहून त्याने प्रणाम केला. संतुष्ट होऊन लंबोदर त्याला म्हणाले, &#39;मी तुझे तप आणि स्तवन पाहून प्रसन्न झालो. तुला जो वर मागायचा असेल तो वर मला माग!&#39;. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">अहम् ने प्रभूला हात जोडून ब्रम्हांडाचे राज्य आणि आरोग्याचा वर मागितला. &#39;तथास्तू&#39; म्हणत गणराय अंतर्धान पावले. अहम् आनंदाने आपल्या गुरूकडे गेल्यावर त्यांनी त्याचे कौतुक केले. गुरू शुक्राचार्यांनी त्याला दैत्यधीशपदी नियुक्त केले. त्याने विषयप्रिय नावाचे एक सुंदर नगर निर्माण केले. अहम् तिथेच असुरांबरोबर राहू लागला. नंतर प्रमादासुराची कन्या ममताशी त्याचा विवाह झाला. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">काही दिवसांनतर त्याला गर्व आणि श्रेष्ठ नावाचे दोन मुले झाले. त्याचे सासरे प्रमादासुर यांनी ब्रह्मांडावर विजय प्राप्त करून सुख उपभोगायचे त्याला सांगितले. अहम्ला आपल्या सासर्‍याचे म्हणणे पटले. मग शुक्राचार्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सैन्यासह विजयी घोडदौड सुरू केली. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">त्याने पाताळावरही आक्रमण केले. परम प्रतापी अहंतासुराच्या भीतीपोटी शेषाने त्याला कर देण्यास सुरवात केली. नंतर स्वर्गावर आक्रमण केले विष्णूला असुरांच्या अमोघास्त्रासमोर पराभूत व्हावे लागले. सर्वत्र अहंकासुराचे अधिपत्य झाले होते. देव, ऋषी जंगलात लपून राहत होते. अहंतासुर मद्य आणि मांस सेवन करत असे. </font><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/0808/29/images/img1080829026_2_1.jpg' alt='dhrum varna' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#000000'>तो मनुष्य, नाग आणि देवतांच्या कन्यांवर बलात्कार, अपहरण करून त्यांचे शीलहनन करत असे. अशा प्रकारे सगळीकडे पापाचे राज्य निर्माण झाले होते. जंगलात लपलेल्या देवता, ऋषी यांचे यज्ञ मोडून काढणे. तसेच जंगल नष्ट करण्याचा आदेश त्याने दिला. त्यामुळे देवता, ऋषी, मनुष्य सर्वजण भयभीत झाले. मंदिरामध्ये देवाच्या जागी असुरांच्या मूर्ती बसविण्यात आल्या होत्या.</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>या भयानक त्रासाला कंटाळून ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांनी एकत्र येऊन गणेशाची आराधना करण्यास सुरवात केली. त्यांची आराधना पाहून धूम्रवर्ण प्रकट झाले. सर्व देवतांनी त्यांना प्रणाम केला आणि अहंतासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवून देण्याची विनंती केली. दुसर्‍या दिवशी रात्री धूम्रवर्ण अहंतासुराच्या स्वप्नात गेला. आपल्या दिव्य रूपाची जाणीव त्याला करून दिली. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>नंतर त्याने सकाळी अहंतासुराने असुरांना आपल्या स्वप्नाविषयी सांगितले. तो म्हणाला, की मी धूम्रवर्णाला प्रत्यक्ष पाहिले आहे. त्यांचे डोळे रागाने लालबुंद झालेले होते. आपले संपूर्ण राज्य जाळून भस्म केले आणि आपण सर्व अशक्त झाल्याचे पाहिले. देवगण स्वतंत्र होऊन धर्ममय जीवन व्यतीत करू लागले आहेत. असुरांनी त्याला स्वप्नावर विश्वास ठेवू नका. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>तुम्हाला वर प्राप्त झालेला आहे. तुम्हाला घाबरायचे काहीही कारण नाही, असे सांगितले. स्वप्नाचा प्रभाव न पडल्याचे पाहून धूम्रवर्णाने महर्षी नारदाला संदेश घेऊन अहंतासुराकडे पाठविले. नारदाने अहंतासुराला धूम्रवर्ण गणेशाला शरण येण्याचे सांगितले अन्यथा तुझा सर्वनाश केला जाईल, असा इशाराही दिला. तेव्हा अहंतासुर अत्यंत क्रोधित झाला. तिकडे देवगण धूम्रवर्णाजवळ प्रार्थना करू लागले. तेव्हा धूम्रवर्णाने देवतांना सागितले तुम्ही इथेच बसून माझी लीला पाहा. मी अहंतासुराचा वध करतो. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>प्रभूने आपले उग्र रूप धारण केले आणि जिथे असुर दिसेल तिथे त्याला ठार करत असे. हे पाहून सर्व असूर भयभीत झाले. अहंतासुर अत्यंत व्याकूळ झाला. त्याच्या पुत्राने त्याला धीर दिला आणि म्हणाले आम्ही असताना तुम्हाला काळजी करायची गरज नाही. मायायुक्त धुम्रवर्ण काहीच करू शकणार नाही? एवढे म्हणून गर्व आणि श्रेष्ठ दोघांनी ‍पित्याच्या चरणी प्रणाम केला आणि आपल्या सशस्त्र सैनिकांसह युद्धभूमीवर पोहचले. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>अमित तेजस्वी ज्वाळात ते सर्वजण जळून गेले. हे सर्व पाहून अहंतासुर अत्यंत व्याकूळ झाला. तो शुक्राचार्याकडे गेला आणि त्यांना धूम्रवर्णापासून रक्षण करण्याची विनंती केली. तेव्हा शुक्राचार्यांनी त्याला समजाविले व धूम्रवर्णाला शरण जाण्याचे सांगितले. नं‍तर अहंतासुर धूम्रवर्णाला रणांगणात शरण आला आणि क्षमेची याचना करू लागला. प्रभूने त्याला क्षमा करून त्याला आपला भक्त मानले. त्याने प्रभुला प्रणाम केला आणि शांत जीवन व्यतीत करण्यासाठी पाताळात निघून गेला.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 21 Aug 2019 11:24:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 23 Aug 2019 12:55:06 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Ashta ganesh]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अष्टगणेश : वक्रतुंड]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashata-ganesh-vakratund-108082900019_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashata-ganesh-vakratund-108082900019_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-09/14/thumb/1_1/1442231528-8068.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-09/14/thumb/1_1/1442231528-8068.jpg</image>
      <description><![CDATA[वक्रतुंडावतार हा ब्रह्माचा देह धारण करणारा, मत्सरासुराचा संहारक आणि सिंह वाहन असणारा मानला जातो. देवराज इंद्राच्या आशीर्वादाने मत्सरासुराचा जन्म झाला. त्याने दैत्यगुरू शुक्राचार्याकडून]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="ashata ganesh vakratund" class="imgCont" height="320" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-09/14/full/1442231528-8068.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="400" /></p>
<p align="center">
	<span style="font-size:16px;"><font style="font-size:11pt; color:#8000FF">वक्रतुंण्डावतारश्च देहांना ब्रम्हाधारक:।</font></span><br />
	<span style="color: rgb(128, 0, 255); font-size: 11pt;">मत्सरासुराहंता स सिंहवाहनग: स्मृत:।।</span></p>
<span style="font-size:16px;"><font style="font-size:11pt; color:#8000FF">वक्रतुंडावतार हा ब्रह्माचा देह धारण करणारा, मत्सरासुराचा संहारक आणि सिंह वाहन असणारा मानला जातो. देवराज इंद्राच्या आशीर्वादाने मत्सरासुराचा जन्म झाला. त्याने दैत्यगुरू शुक्राचार्याकडून शिव पंचाक्षरी मंत्राची (नम: शिवाय) दीक्षा प्राप्त केली. मत्सरासुराने या मंत्राचा जप करत कठोर तपश्चर्या केली. त्याची तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि &#39;तुला कुणाचीही भीती नाही&#39; असे वरदान त्याला दिले.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#8000FF">वरदान प्राप्त झाल्यानंतर मत्सरासुराने पृथ्वी, पाताळ आणि स्वर्ग लोकांवर आक्रमण केले. यामध्ये वरूण, कुबेर आणि यम देवांचा पराभव झाला आणि मत्सरासुर स्वर्गाधिपती झाला. मत्सरासुराच्या अत्याचाराला कंटाळून ब्रह्मा, विष्णू आदी देव कैलासपती‍ भगवान शंकराकडे गेले आणि मत्सरासुराच्या अत्याचाराचा वृतांत सांगितला तेव्हा शंकराने त्याचा बीमोड करण्याचे आश्वासन दिले.</font></span><br /><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/0808/29/images/img1080829019_2_1.jpg' alt='vakratund' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#000000'>मत्सरासुराला हे समजल्यावर तो अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने कैलासावरही आक्रमण केले. त्रिपुरारीने त्याच्याशी युद्ध केले परंतु त्रैलोक्यविजयी दैत्यापुढे त्याचा निभाव लागला नाही आणि तो कैलासचा स्वामी म्हणून राहू लागला. कैलास आणि वैकुंठाचे शासन आपल्या पुत्राकडे देऊन स्वत: वैभव संपन्न मत्सरावासात राहू लागला. त्याचे शासन अत्यंत निष्ठूर आणि अत्याचारी होते.</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>अनिती आणि अत्याचाराचे आकांडतांडव निर्माण झाले होते. तेव्हा सर्व देव मत्सरासुराचा विनाश करण्याचा मार्ग शोधण्यासाठी एकत्र आले. कोणताही मार्ग सापडत नसल्याचे पाहून सर्वजण अत्यंत दु:खी झाले. त्यावेळी भगवान दत्तात्रय तेथे आले आणि त्यांनी देवांना वक्रतुंडाच्या एकाक्षरी मंत्राचा उपदेश करण्यासाठी प्रेरीत केले.</font><br/></font><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/0808/29/images/img1080829019_3_1.jpg' alt='vakratund' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#000000'>सर्व देव वक्रतुंड एकाक्षरी मंत्राचा जप करू लागले आणि देवतांची आराधना ऐकून वक्रतुंड प्रकट झाले. 'तुम्ही निश्चिंत राहा मी मत्सरासुराचे गर्वहरण करतो' असे देवतांना सांगितले. वक्रतुंडाने आपल्या असंख्य गणांची सशस्त्र सेना घेऊन मत्सरासुराच्या राजधानीत प्रवेश केला. हे पाहून असुरही युद्धासाठी निघाले परंतु समोर असंख्य गण आणि महाकय वक्रतुंड पाहून ते सर्वजण भयभीत होऊन मागे आले. सैन्य मागे आल्याचे पाहून मत्सरासुर अत्यंत संतापला. स्वत: आक्रमणासाठी समरभूमीवर हजर झाला. त्यांच्यात सलग पाच दिवस घनघोर युद्ध झाले मात्र कुणाचाही विजय झाला नाही.</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>सुंदरप्रिय आणि विषयप्रिय यांनी समरभूमीवर पार्वती वल्लभला मूर्च्छित केले. तेव्हा वक्रतुंडाच्या गणांनी या दोघांनाही मारून टाकले. ‍ते पाहून मत्सरासुर रणांगणात आला. वक्रतुंडाने त्याला शरण येण्याचे सांगितले अन्यथा तुझाही जीव घेतला जाईल असे सांगितले. वक्रतुंडाचे भयानक रूप पाहून मत्सरासुराला थरकाप सुटला आणि त्याने वक्रतुंडाची स्तुती करण्यास सुरवात केली. या भक्तीवर प्रसन्न होवून वक्रतुंडाने त्याला आपला भक्त मानले. प्रभुकृपा प्राप्त मत्सरासुराने निश्चिंत होऊन सुख अनुभवले. इकडे देवतांनीसुद्धा आनंद साजरा करत वक्रतुंडाची स्तुती केली.</font><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/0808/29/images/img1080829019_4_1.jpg' alt='ganapati' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#FF0080'><b></b></font></p><p align=center><font  style='font-size:11.5pt; color:#FF0080'><b></b></font></p><p align=center><font  style='font-size:11.5pt; color:#FF0080'><b>आणखी एक कथ</font><font style=' color:#000000;'>ा</b></font></p><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>गणेशाला संतुष्ट करण्यासाठी लोकपितामहाने षडक्षरी (वक्रतुंण्डाय हुम्) मंत्राचा जप करत कठोर तपश्चर्या सुरू केली. त्यांची तपश्चर्या पाहून वक्रतुंड प्रकट झाले आणि विधात्याला वर दिला. त्यानंतर ते सृष्टी कार्यात मग्न झाले. त्यातूनच दंभासुराचा जन्म झाला. त्याने कठोर तपस्या केली. पदमयोनीने संतुष्ट होऊन त्याला निर्भयतेचे वरदान दिले. तेव्हा दंभाने स्वत: साठी एक सुंदर नगर तयार केले आणि तिथेच राहू लागला. दैत्यगुरू शुक्राचार्यांनी त्याला दैत्याधिपती या पदावर नियुक्त करून त्याचा अभिषेक केला.</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>दंभासुराने आपल्या पराक्राच्या जोरावर पृथ्वी, स्वर्ग, वैकुंठ आणि कैलासावर आक्रमण करून आपले अधिराज्य स्थापित केले. निराधार देवतांनी अत्यंत चिंतीत आणि दु:खी मनाने विधात्याची आराधना केली. तेव्हा वक्रतुंड प्रकट झाले. देवतांनी दंभासुराच्या अत्याचारापासून वाचविण्याची विनंती वक्रतुंडाला केली. त्यांनी दंभासुराला पराभूत करण्याचे आश्वासन दिले.</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/>'<font  style='font-size:11.5pt; color:#000000'>तु प्रभुच्या आज्ञेचा स्वीकार कर आणि देवतांना मुक्त कर, अन्यथा तुझा सर्वनाश निश्चित आहे' असा संदेश घेवून सुरेंद्राला दूताच्या रूपात दंभासुराकडे पाठविले. परंतु दंभासुराने सुरेंद्राचा संदेश ऐकून 'मी तुमचा अहंकार दूर करेल' असे उलट उ‍त्तर दिले आणि कोण गणेश? हे जाणून घेण्यासाठी तो शुक्रचार्यांकडे गेला. शुक्राचार्यांनी त्याला गणेश रूपाचा यथार्थ परिचय करून दिला. गणेशाच्या अभूतपूर्व दिव्य रूपाची माहिती जाणून घेतल्यावर त्याने वक्रतुंडाला शरण जाण्याचे ठरविले.</font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>मात्र असुर त्याला विरोध करू लागले आणि दैत्यपती दंभासुराने नगराच्या बाहेर वक्रतुंडाचे चरण स्पर्श करून क्षमायाचना केली. गणेशाने त्याला क्षमा करून त्याला आपला भक्त मानले.</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 19 Aug 2019 11:40:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 23 Aug 2019 12:44:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Ashta ganesh]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अष्टगणेश : लंबोदर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashata-ganesh-lambodar-108082900025_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashata-ganesh-lambodar-108082900025_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-09/14/thumb/1_1/1442232946-361.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-09/14/thumb/1_1/1442232946-361.jpg</image>
      <description><![CDATA[लंबोदराचा अवतार हा क्रोधासुराचा विनाश करणारा आहे. श्री विष्णूच्या अनुपम लावण्यसंपन्न रूपाला पाहून शंकर कामविव्हल झाले होते. विष्णूने मोहिनी रूपाचा त्याग करून पुरूष रूप धारण केले तेव्हा शंकर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="text-align: center;">
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="lambodar" class="imgCont" height="320" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-09/14/full/1442232946-361.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="400" /></p>
	<span style="color: rgb(255, 0, 128); font-size: 11pt;">लंबोदरावतारो वै क्रोधासुरनिबर्हण:।</span></p>
<p style="text-align: center;">
	<font style="font-size:11pt; color:#FF0080">शक्तीब्रम्हाखुग: सद् यत् तस्य धारक उच्यते:।। </font></p>
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">लंबोदराचा अवतार हा क्रोधासुराचा विनाश करणारा आहे. श्री विष्णूच्या अनुपम लावण्यसंपन्न रूपाला पाहून शंकर कामविव्हल झाले होते. विष्णूने मोहिनी रूपाचा त्याग करून पुरूष रूप धारण केले तेव्हा शंकर खिन्न झाले. परंतु त्यांचे वीर्यस्खलन झाले. त्यापासून एका असुराचा जन्म झाला. त्या असुराचा वर्ण श्याम होता. त्याचे डोळे तांबट रंगाचे होते. तो शुक्राचार्याकडे गेला आणि विनयपूर्वक प्रणाम करून आपणास शिष्य करून घेण्याची विनंती केली. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">शुक्राचार्य थोडा वेळ ध्यानमग्न झाले. नंतर त्यांनी प्रसन्न होवून म्हटले, शिव क्रोधामुळे त्यांच्या शुक्राचे स्खलन झाले आणि त्यापासून तुझी उत्पत्ती झाली म्हणून तुझे नाव &#39;क्रोधासूर&#39; असे आहे. शुक्राचार्याने शंबराची अत्यंत लावण्यवती मुलगी प्रीतीबरोबर क्रोधासुराचा विवाह लावून दिला. यामुळे अत्यंत प्रसन्न होऊन आचार्यांच्या चरणी प्रणाम करून क्रोधासुराने सांगितले, की मी आपल्या आज्ञेनुसार ब्राह्मणांवर विजय प्राप्त करू इच्छितो. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">आपण मला यश प्रदान करणारा मंत्र देण्याची कृपा करावी. शुक्राचार्यांनी त्याला विधीपूर्वक सूर्य मंत्र प्रदान केला. गुरूला प्रणाम करून तो अरण्यात निघून गेला. तेथे एका पायावर उभा राहून सूर्य मंत्राचा जप करू लागला. सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी निरंकार, उन पाऊस, थंडीचे दु:ख सहन करत कठोर तप करत होता. असुराचे दिव्य तप पाहून सूर्यदेव प्रसन्न झाले. क्रोधासुराने त्यांच्याकडे संपूर्ण ब्रम्हांडावर विजय प्राप्त करण्याचे आणि अमरत्वाचे वरदान मागितले. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">सूर्यदेवांनी तथास्तू म्हटले. मनोरथ सफल झाल्याचे पाहून क्रोधासुराला आनंद झाला. त्याला हर्ष आणि शोक अशी दोन मुले होते. त्याने शुक्राचार्यांना आदरपूर्वक बोलावून त्यांची पूजा केली. आचार्यांनी त्याला आवेशपुरीमध्ये दैत्याधिपतीच्या पदावर प्रतिष्ठित केले. काही दिवसानंतर त्याने ब्रह्मांडावर राज्य करण्याची इच्छा व्यक्त केली. अशा प्रकारे त्याची विजय यात्रा सुरू झाली. हळूहळू पृथ्वी, कैलास आणि वैकुंठावरही त्याचे राज्य स्थापित झाले. </font><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/0808/29/images/img1080829025_2_1.jpg' alt='lambodar'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11.5pt; color:#000000'>नंतर त्याने आपला मोर्चा सूर्यदेवाकडे वळविला. सूर्यदेवानेच अमरत्वाचा वर दिल्याने त्यांनी अत्यंत दु:खी अंतःकरणाने सूर्यलोकाचा त्याग केला. तेथे क्रोधासुराने आपले राज्य स्थापन केले. तेव्हा सर्व देवतांनी गणेशाची आराधना करण्यास सुरवात केली. हे पाहून लंबोदर प्रकट झाले. लंबोदराने क्रोधासुराचा अहंकार मोडून त्याला नष्ट करण्याचे आश्वासन देवतांना दिले. आकाशवाणीने हा संवाद क्रोधासुराच्या कानावर गेला. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>तेव्हा तो भयभीत होवून मूर्च्छित झाला. सैनिकांनी त्याला धीर दिला. संपूर्ण ब्रह्मांड आपल्या ताब्यात आहे. तेव्हा आपण आज्ञा करा. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>आम्ही कोणत्याही प्रकारच्या शत्रूशी लढण्यास समर्थ आहोत, असे त्यांनी सांगितले. आपल्या सैनिकांची वीरवृत्ती पाहून क्रोधासुर अत्यंत प्रसन्न झाला आणि आपले अजेय सैन्य घेऊन समरांगणावर पोहचला. तेथे त्याने मूषकारूढ गजमुख, त्रिनयन, लंबोदराला पाहिले. त्यांच्या बेंबीत </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>नाग गुंडाळलेला होता. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>लंबोदराचे हे विचित्र रूप पाहून तो अत्यंत क्रोधित झाला. दोघांत घनघोर लढाई झाली. लंबोदराबरोबर देवांनीही असुरांचा नाश करण्यास सुरवात केली. बळी, रावण, माल्यवान, कुंभकर्ण आणि राहू आदी महाबलवान योद्धे मृत झाल्याचे पाहून क्रोधासुर अत्यंत व्याकूळ झाला. तो लंबोदराला समोर पाहून त्याच्या वधाच्या वल्गना करू लागला. तेव्हा लंबोदर त्याला म्हणाले 'अरे दैत्य! तु व्यर्थ बडबड का करतो? मी तुझ्यासारख्या दुष्टाचा वध करण्यासाठीच आलो आहे. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>तू सूर्यदेवाच्या वराचा प्रभाव पाडून मोठा अधर्म केला आहे. पण तुझ्या पापामुळे ते सर्व शुभ कार्य निष्फळ झाले आहे. आता मी तुझा आणि तुझ्या अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करणार आहे. तुला जिवंत राहायचे असेल तर मला शरण ये. माझ्याविषयी जाणून घ्यायचे असेल तर शुक्राचार्यांना विचार. ते मला जाणतात. क्रोधासुराच्या सर्व शंकाचे निवारण झाल्यानंतर तो लंबोदर चरणी लीन झाला. त्यांची भक्तीभावाने पूजा केली. </font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11.5pt; color:#000000'>लंबोदराने त्याला क्षमा करून त्याला आपला भक्त मानले. नंतर त्यांची आज्ञा प्राप्त करून शांत जीवन व्यतीत करण्यासाठी पाताळात गेला. अशा प्रकारचा लंबोदराचा अवतार आहे.</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 24 Aug 2018 11:22:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 04 Sep 2018 14:08:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Ashta ganesh]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अष्टगणेश]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashta-ganesh-108082900028_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/ashta-ganesh/ashta-ganesh-108082900028_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2017-09/18/thumb/1_1/1505736866-3938.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2017-09/18/thumb/1_1/1505736866-3938.jpg</image>
      <description><![CDATA[गणेशाचे अष्ट अवतारही आहेत. त्यांना महोदर, वक्रतुंड, विकट, विघ्नराज, गजानन, एकदंत, लंबोदर, धुम्रवर्ण अशी नावे आहेत. दुष्टांच्या निर्दालनासाठी श्री गणेशाला हे अवतार]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="ganesh flower" class="imgCont" height="415" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2017-09/18/full/1505736866-3938.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
<font style="font-size:11pt; color:#FF0080"><b>गणेशाचे अष्ट अवतारही आहेत. त्यांना महोदर, वक्रतुंड, विकट, विघ्नराज, गजानन, एकदंत, लंबोदर, धुम्रवर्ण अशी नावे आहेत. दुष्टांच्या निर्दालनासाठी श्री गणेशाला हे अवतार घ्यावे लागले. या अवतारांच्या कथा व त्याचे महात्म्य जाणून घ्या. खालील प्रत्येक अवतारावर क्लिक करून.</b></font><br />
<br />
<b><a href="/religion/ganeshotsava/ashtaganesh/0808/29/1080829018_1.htm">महोदर</a></b><br />
<b><a href="/religion/ganeshotsava/ashtaganesh/0808/29/1080829019_1.htm" target="_blank">वक्रतुंड</a></b><br />
<b><a href="/religion/ganeshotsava/ashtaganesh/0808/29/1080829021_1.htm" target="_blank">विकट</a></b><br />
<b><a href="/religion/ganeshotsava/ashtaganesh/0808/29/1080829022_1.htm">विघ्नराज</a></b><br />
<b><a href="/religion/ganeshotsava/ashtaganesh/0808/29/1080829023_1.htm" target="_blank">गजानन</a></b><br />
<b><a href="/religion/ganeshotsava/ashtaganesh/0808/29/1080829024_1.htm" target="_blank">एकदंत</a></b><br />
<b><a href="/religion/ganeshotsava/ashtaganesh/0808/29/1080829025_1.htm" target="_blank">लंबोदर</a></b><br />
<b><a href="/religion/ganeshotsava/ashtaganesh/0808/29/1080829026_1.htm" target="_blank">धुम्रवर्ण</a></b>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 06 Sep 2017 16:27:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 04 Sep 2018 14:17:13 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Ashta ganesh]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
