<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[तीर्थ-क्षेत्र]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/religious-places-marathi</link>
    <description><![CDATA[भारतातील तीर्थक्षेत्रांची माहिती आणि परिचय यातून आम्‍ही करून देणार आहोत. जाणार कसे, कुठे थांबायचं काय पहायच अशी सर्व माहिती यात तुम्‍हाला वाचायला मिळेल.]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Sat, 11 Jul 2026 16:37:34 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>तीर्थ-क्षेत्र</title>
      <url>https://marathi.webdunia.com/religious-places-marathi</url>
      <link>https://marathi.webdunia.com/religious-places-marathi</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/religious-places-marathi-1040105.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[Vishnu Temples भारतातील भगवान विष्णूंची प्राचीन आणि भव्य मंदिरे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/ancient-and-magnificent-temples-of-lord-vishnu-in-india-126032800040_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/ancient-and-magnificent-temples-of-lord-vishnu-in-india-126032800040_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2025-09/06/thumb/1_1/1757140984-7572.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2025-09/06/thumb/1_1/1757140984-7572.jpg</image>
      <description><![CDATA[India Tourism : भारतात भगवान विष्णूंची अनेक प्राचीन आणि भव्य मंदिरे आहेत, जी केवळ धार्मिक श्रद्धेसाठीच नव्हे तर त्यांच्या अद्भुत वास्तुकलेसाठीही जगप्रसिद्ध आहे. तसेच भारतातील काही प्रमुख विष्णू मंदिर आज आपण पाहणार आहोत. एकादशीच्या निमित्ताने तुम्ही ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2025-09/06/full/1757140984-7572.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="1200" /></p>
	<strong>India Tourism : </strong>भारतात भगवान विष्णूंची अनेक प्राचीन आणि भव्य मंदिरे आहेत, जी केवळ धार्मिक श्रद्धेसाठीच नव्हे तर त्यांच्या अद्भुत वास्तुकलेसाठीही जगप्रसिद्ध आहे. तसेच भारतातील काही प्रमुख विष्णू मंदिर आज आपण पाहणार आहोत. एकादशीच्या निमित्ताने तुम्ही नक्कीच भेट देऊ दर्शन घेऊ शकतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	१. तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर (आंध्र प्रदेश)</p>
<p>
	हे जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. भगवान विष्णू येथे &#39;व्यंकटेश्वर&#39; (बालाजी) रूपात विराजमान आहे. सात टेकड्यांवर वसलेले हे मंदिर &#39;कलियुगातील वैकुंठ&#39; मानले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	२. श्री पद्मनाभस्वामी मंदिर (केरळ)</p>
<p>
	तिरुवनंतपुरम येथील हे मंदिर भगवान विष्णूंच्या &#39;अनंतशयन&#39; (शेषनागावर निद्रावस्थेत) रूपासाठी प्रसिद्ध आहे. हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	३. जगन्नाथ मंदिर, पुरी (ओडिशा)</p>
<p>
	चार धामांपैकी एक असलेल्या या मंदिरात भगवान विष्णू &#39;जगन्नाथ&#39; (ब्रह्मांडाचा स्वामी) रूपात आहे. येथील वार्षिक &#39;रथयात्रा&#39; जगप्रसिद्ध आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	४. बद्रीनाथ मंदिर (उत्तराखंड)</p>
<p>
	हिमालयाच्या कुशीत वसलेले हे मंदिर भगवान विष्णूंचे परम धाम मानले जाते. हे केवळ सहा महिने (उन्हाळ्यात) दर्शनासाठी खुले असते.</p>
<p>
	 </p>
<p>
	५. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर (महाराष्ट्र)</p>
<p>
	महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले विठ्ठल हे विष्णूंचेच एक रूप मानले जाते. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे भक्तांचा महासागर लोटतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	६. श्री रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगम (तमिळनाडू)</p>
<p>
	हे भारतातील सर्वात मोठे मंदिर संकुल (Temple Complex) आहे. कावेरी नदीच्या बेटावर वसलेले हे मंदिर द्रविडी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/shatrunjaya-parbat-palita-gujarat-125053100060_1.html" target="_blank">Shatrunjay Parvat जगातील सर्वात अनोखा पर्वत जिथे ८०० हून अधिक मंदिरे आहे</a></strong></p>
</p>
<p>
	इतर काही महत्त्वाची मंदिरे-</p>
<p>
	विष्णुपद मंदिर<span style="white-space:pre"> </span>गया, बिहार येथे विष्णूंच्या पायाचे ठसे आहेत असे मानले जाते. पुराणांनुसार, एकादशीच्या दिवशी विष्णूंच्या कोणत्याही रूपाचे दर्शन घेणे किंवा त्यांच्या नावाचा जप करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते.<br />
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/panchabhut-shakti-kendra-five-temples-in-south-india-125110400030_1.html" target="_blank">"पंचभूत शक्ति केंद्र" दक्षिण भारतातील पाच मंदिरे ज्यांना &#39;पंचभूत स्थळम&#39; म्हणतात</a></strong></p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 29 Mar 2026 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 28 Mar 2026 19:33:06 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Shri Swami Samarth Temple लाखो भाविकांचे श्रद्धास्थान वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shri-swami-samarth-temple-akkalkot-126031900027_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shri-swami-samarth-temple-akkalkot-126031900027_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-03/19/thumb/1_1/1773931775-3169.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-03/19/thumb/1_1/1773931775-3169.jpg</image>
      <description><![CDATA[Maharashtra Tourism : श्री स्वामी समर्थ महाराज यांचे वास्तव्य लाभलेले अक्कलकोट (सोलापूर) हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे' हा अभयमंत्र देणाऱ्या स्वामी समर्थांनी येथे प्रदीर्घ काळ वास्तव्य केले होते.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Akkalkot" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2026-03/19/full/1773931775-3169.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Akkalkot" width="1200" /></p>
	</p>
	<strong>Maharashtra Tourism : </strong>श्री स्वामी समर्थ महाराज यांचे वास्तव्य लाभलेले अक्कलकोट (सोलापूर) हे महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. &#39;भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे&#39; हा अभयमंत्र देणाऱ्या स्वामी समर्थांनी येथे प्रदीर्घ काळ वास्तव्य केले होते.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/ashtavinayak-yatra-planning-126020600025_1.html" target="_blank">अष्टविनायक यात्रा करायची आहे? पाहा सर्वात सोपा मार्ग आणि प्रवासाचे योग्य नियोजन</a></strong></p>
</p>
<p>
	तसेच महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट आहे. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. सोलापुरातून आलेले स्वामी समर्थ यांनी अक्कलकोटला वास्तव्य केले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका हे महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर आहे. आजही स्वामी समर्थांचे अस्तित्व येथे असल्याचे भाविकांना जाणवते. भाविकांच्या मनोकामना स्वामी पूर्ण करतात असा भाविकांचा विश्वास आणि तशी श्रद्धा आहे. भाविकांची येथे प्रचंड गर्दी असते. पुर्वीचे प्रज्ञापूर हे नाव असलेले गाव स्वामींच्या आगमनाने अक्कलकोट बनले. अक्कलकोट येथे एक भव्य स्वामी मंदिर आहे.  </p>
<p>
	 </p>
<p>
	वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिर (मुख्य मंदिर)</p>
<p>
	हे अक्कलकोटमधील सर्वात प्रमुख आणि पवित्र स्थान आहे.</p>
<p>
	वटवृक्षाचे महत्त्व: स्वामी समर्थ महाराज याच ऐतिहासिक वटवृक्षाखाली (वडोबा) बसत असत. आजही हा वटवृक्ष मंदिरात सुस्थितीत आहे.</p>
<p>
	गाभारा: मंदिरात स्वामींची अत्यंत प्रसन्न अशी मूर्ती आहे. येथे स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.</p>
<p>
	पालखी: दर गुरुवारी आणि विशेष उत्सवांच्या वेळी येथे स्वामींची पालखी निघते.</p>
<p>
	 </p>
<p>
	स्वामी समर्थांचे अक्कलकोटमधील वास्तव्य</p>
<p>
	स्वामी समर्थ १८५६ मध्ये अक्कलकोटमध्ये आले आणि सलग २२ वर्षे त्यांनी येथे वास्तव्य केले. </p>
<p>
	 </p>
<p>
	दर्शनासाठी इतर महत्त्वाची ठिकाणे</p>
<p>
	अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर मुख्य मंदिरासोबतच या ठिकाणांनाही आवर्जून भेट द्या </p>
<p>
	चोळप्पा मठ: स्वामींचे परमभक्त चोळप्पा यांच्या घरी स्वामी राहायचे. तिथेच स्वामींनी समाधी घेतली, तिथे आता भव्य समाधी मंदिर आहे.</p>
<p>
	राजवाडा: अक्कलकोटच्या भोसले राजघराण्याचा राजवाडा आणि तिथे असलेले शस्त्रागार पाहण्यासारखे आहे.</p>
<p>
	शिवपुरी: हे अग्निहोत्रासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण अक्कलकोटपासून जवळच आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	सण आणि उत्सव</p>
<p>
	स्वामी समर्थ प्रकट दिन: चैत्र शुद्ध द्वितीया (गुढीपाडव्यानंतरचा दुसरा दिवस).</p>
<p>
	स्वामी समर्थ पुण्यतिथी: चैत्र वद्य त्रयोदशी.</p>
<p>
	गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती: या दिवशी अक्कलकोटमध्ये मोठी यात्रा भरते.</p>
<p>
	 </p>
<p>
	सोयी-सुविधा</p>
<p>
	भक्तनिवास: मंदिर समितीमार्फत अतिशय अल्प दरात राहण्यासाठी भक्तनिवास उपलब्ध आहेत.</p>
<p>
	अन्नछत्र: अक्कलकोटमध्ये &#39;श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ&#39; चालवले जाते, जिथे दररोज हजारो भाविकांना विनामूल्य महाप्रसाद दिला जातो. हा प्रसाद अतिशय सात्विक आणि चविष्ट असतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट जावे कसे? </p>
<p>
	रेल्वेमार्ग-  सोलापूर हे जवळचे मुख्य रेल्वे स्टेशन आहे (३८ किमी). अक्कलकोट रोड नावाचे छोटे स्टेशनही आहे, जिथे काही पॅसेंजर ट्रेन थांबतात.</p>
<p>
	रस्ते मार्ग-सोलापूरहून अक्कलकोटला जाण्यासाठी दर १५-२० मिनिटांनी एसटी बस आणि खासगी वाहने उपलब्ध असतात.<br />
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/famous-datta-temples-in-maharashtra-125112600052_1.html" target="_blank">Famous Datta Temples महाराष्ट्रातील श्री दत्तात्रेयांची प्रसिद्ध आणि जागृत देवस्थाने</a></strong></p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 20 Mar 2026 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 19 Mar 2026 20:20:06 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[संत तुकाराम महाराज मंदिर श्री तीर्थक्षेत्र देहू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/sant-tukaram-maharaj-shri-pilgrimage-dehu-125031500023_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/sant-tukaram-maharaj-shri-pilgrimage-dehu-125031500023_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-03/15/thumb/1_1/1742035816-5011.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-03/15/thumb/1_1/1742035816-5011.jpg</image>
      <description><![CDATA[Maharashtra Tourism : महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तसेच वारकरी संप्रदायातील एक संत म्हणजे संत तुकाराम महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. संत तुकाराम महाराज हे इ. स. 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. संत तुकाराम महाराज यांचा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
		<img align="middle" alt="dehu" class="imgCont" height="469" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-03/15/full/1742035816-5011.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="dehu" width="739" /></p>
</p>
<strong>Maharashtra Tourism : </strong>महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तसेच वारकरी संप्रदायातील एक संत म्हणजे संत तुकाराम महाराज यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. संत तुकाराम महाराज हे इ. स. 17व्या शतकातील एक वारकरी संत होते. संत तुकाराम महाराज यांचा जन्म इ. स. 1598 साली महाराष्ट्रातील देहू या गावी झाला होता. आज आपण संत तुकाराम महाराज यांचे गाव देहू याबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही देखील या ठिकाणी नक्कीच भेट द्या.   <br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/sant-tukaram-thoughts-in-marathi-124021300033_1.html" target="_blank">संत तुकाराम यांचे सुविचार</a></strong></p>
श्री तीर्थक्षेत्र देहू हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात वसलेले एक गाव आहे. तसेच विठ्ठलाचे परम भक्त संत तुकाराम महाराज यांचे देहू हे जन्मस्थान इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आहे. पौराणिक आख्यायिकेनुसार संत तुकाराम महाराज या गावातूनच वैकुंठाला गेले होते. तसेच देहू गावाजवळ भंडारा डोंगर देखील आहे जिथे संत तुकाराम महाराज एकांतात झाडाखाली बसून अभंग रचना करायचे. तेच अभंगा आज देखील महाराष्ट्र भक्तीच्या बागा फुलवत आहे. तसेच हा भंडारा डोंगर देहू पासून अवघ्या सहा कमी अंतरावर आहे. देहू येथे गेल्यावर तुम्ही नक्क्कीच या डोंगराला भेट देऊ शकतात. तसेच हा डोंगर भक्तांसाठी पूजास्थळ बनले आहे. अनेक भक्त या डोंगरावर पूजा करतात.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/pothi-puran/dnyaneshwari-sampoorna-adhyay-1-to-18-125030500036_1.html" target="_blank">ज्ञानेश्वरी संपूर्ण अध्याय (१ ते १८)</a></strong></p>
तसेच देहू मधील इंद्रायणी नदी देखील तुम्ही पाहू शकतात. हीच ती इंद्रायणी नदी आहे जिने तुकोबांची गाथा परत केली होती. तुकोबांना त्यावेळी विरोध करणारे पुष्कळ होते. आख्यायिकेनुसार एकदा तुकोबांची गाथा तेथिल काही टीकाकारांनी इंद्रायणीमध्ये विसर्जित केली. पण अखंड पुण्याई आणि विठ्ठलावरील अपार प्रेमभक्ती, अध्यात्मिक शक्तीमुळे तुकोबांची गाथा बुडली नाही तर तरंगून पुन्हा वर आली.  <br />
<br />
तसेच देहू गावात तुम्ही वृंदावन, विट्ठल मंदिर, चोखामेळा मंदिर  हे देखील धार्मिक ठिकाणे पाहू शकतात. तसेच आता इंद्रायणी नदीच्या किनारी आता नवीन गाथा मंदिर बनवण्यात आले आहे. तसेच मंदिरातील आतील भाग संगमवरी दगडांनी बनवून त्यावर  संत तुकाराम महाराज यांच्ये अभंग सजवण्यात आले आहे.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/sant-tukaram-jayanti-full-information-125020100036_1.html" target="_blank">श्री संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती</a></strong></p>
आज &#39;तुकाराम बीज&#39; आहे अर्थात संत तुकाराम महाराज यांवैकुंठाला जाण्याचा दिवस होय. भक्तांना या महान संतांच्या चरणाजवळ कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा प्रसंग होय. संत तुकाराम महाराज यांची शिकावण आज देखील प्रत्येकाला योग्य मार्ग दाखवते. संत तुकाराम महाराज हे दयाळू होते, कृपा सागर होते.  <br />
<br />
तसेच संत तुकाराम महाराज शरीरासह वैकुंठाला गेले. संत तुकाराम महाराज हे एक असे विठ्ठल परम भक्त होते ज्यांनी मनुष्य असून वैकूंठाला स्वशरीर सोबत जाण्याची पुण्याई मिळवली होती. यावरून आपल्याला समजते की, ते मानव न्हवते तर मानवी रूपात अवतार होता.  <br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/5-interesting-facts-about-sant-tukaram-124032600043_1.html" target="_blank">Sant tukaram : संत तुकाराम यांच्याबद्दल 5 खास गोष्टी</a></strong></p>
देहू मध्ये ज्याठिकाणी संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तो वृक्ष आज देखील साक्ष देत तठस्थपणे उभा आहे. व इतिहासाची साक्ष देत आहे.    <br />
<br />
श्री तीर्थक्षेत्र देहू जावे कसे?<br />
पुणे जिल्ह्यातील देहू येथे जाण्यासाठी तुम्हाला अनेक सोयी उपलब्ध आहे. पुण्यापासून देहू हे गाव साधारण २९ किमी अंतरावर आहे. पुणे शहरात गेल्यानंतर तुम्ही रेल्वे किंवा खासगी वाहन, बस, कॅब यांच्या मदतीने देहू गावात सहज पोहचू शकतात. तसेच देहू गावाजवळून सर्वात जवळचे विमानतळ हे पुणे विमानतळ आहे. विमानतळवुन तुम्ही कॅबच्या मदतीने देहू मध्ये सहज पोहचू शकतात.<br type="_moz" />]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 05 Mar 2026 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 05 Mar 2026 07:48:08 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अंबरनाथ शिवमंदिर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/ambernath-shiva-temple-124072300038_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/ambernath-shiva-temple-124072300038_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/23/thumb/1_1/1721729525-8542.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/23/thumb/1_1/1721729525-8542.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रामधील मुंबई जवळ अंबरनाथ शहरामध्ये शिव मंदिर स्थित आहे. हे सुंदर मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे. तसेच याला अंबरेश्वर नावाने देखील ओळखले जाते. मंदिरामध्ये मिळालेले शिलालेख अनुसार, या मंदिराचे निर्माण ई.स.1060 मध्ये राजा मांबाणि ने केले ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="shiv" class="imgCont" height="535" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/23/full/1721729525-8542.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="shiv" width="740" /></p>
	</p>
	महाराष्ट्रामधील मुंबई जवळ अंबरनाथ शहरामध्ये शिव मंदिर स्थित आहे. हे सुंदर मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे. तसेच याला अंबरेश्वर नावाने देखील ओळखले जाते. मंदिरामध्ये मिळालेले शिलालेख अनुसार, या मंदिराचे निर्माण ई.स.1060 मध्ये राजा मांबाणि ने केले होते. या मंदिराला पांडवकालीन मंदिर देखील सांगितले जाते. मंदिराबद्दल बोलले जाते की, यामंदिरासारखे मंदिर पूर्ण विश्वात नाही. अंबरनाथ शिव मंदिर जवळ अनेक नैसर्गिक चमत्कार आहे. तर अद्भुत मंदिराबद्दल जाणून घेऊ या.</p>
<p>
	 </p>
<p>
	अंबरनाथ शिव मंदिर अद्वितीय स्थापत्य कलासाठी प्रसिद्ध आहे. 11 व्या शतकामध्ये बनलेल्या या मंदिराच्या बाहेर दोन नंदी बैल बनलेले आहे. मंदिरात प्रवेश करतांना तीन मुखमंडप दृष्टीस पडतात. आता जाताच सभामंडप दिसतो. मग सभामंडप नंतर 9 पायर्यांच्या खाली गर्भगृह आहे. मंदिराची मुख्य शिवलिंग त्रैमस्ति आहे. व यांच्या गुढग्यावर एक नारी आहे, जे शिव-पार्वतीचे रूप दर्शवते. शीर्ष भागावर शिव नृत्य मुद्रा मध्ये पाहवयास मिळतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	मंदिराच्या गर्भगृहाजवळ गरम पाण्याचा कुंड आहे. या जवळ एक गुफा देखील आहे, व सांगितले जाते की, त्याचा रस्ता पंचवटी पर्यंत जातो. यूनेस्को ने अंबरनाथ शिव मंदिराला सांस्कृतिक विरासत घोषित केले आहे. वलधान नदीच्या काठावर स्थित हे मंदिर आंबा आणि चिंचेच्या झाडांनी घेरले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	या मंदिराची वास्तुकला पाहण्यासाठी दूर दुरुन पर्यटक येतात. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर भगवान शंकराचे रूप बनलेले आहे. यासोबतच गणेश, कार्तिकेय, चंडिका इत्यादी देवी-देवतांच्या मूर्ती सजलेल्या आहे. सोबतच दुर्गा देवी राक्षसांचा वध करतांना दिसते. </p>
<p>
	 </p>
<p>
	सांगितले जाते की, वनवास दरम्यान पांडव काही वर्ष अंबरनाथ मध्ये राहिले होते, तेव्हा त्यांनी विशाल दगडांनी एका रात्रीतून या मंदिराचे निर्माण केले होते. मग कौरव सतत करीत असलेला पाठलाग यामुळे पांडव इथून निघून गेले. ज्यामुळे मंदिराचे कार्य अपूर्ण राहिले. अनेक वर्षांपासून तिन्ही ऋतू झेलत असलेले हे मंदिर उभे आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	महत्व: अंबरनाथ शिव मंदिर एक महत्वपूर्ण धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. हे मंदिर भगवान शंकरांच्या भक्तांसाठी तीर्थस्थळ आहे. हे मंदिर आपली भव्य वास्तुकला आणि सुंदर मुर्त्यांमुळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	उत्सव: महाशिवरात्री, शिवरात्री आणि गणेश चतुर्थी, श्रावण असे अनेक सण या मंदिरात साजरे केले जातात.   </p>
<p>
	 </p>
<p>
	जावे कसे-</p>
<p>
	अंबरनाथ शिव मंदिर पाहण्यासाठी जाण्याकरिता मुंबई आणि ठाणे या मार्गावरून जात येते.</p>
<p>
	 </p>
<p>
	रेल्वे मार्ग: अंबरनाथ शिव मंदिर जवळ अंबरनाथ रेल्वे स्टेशन आहे. हे स्टेशन मुंबई आणि ठाणे या रेल्वे मार्गाशी जोडलेले आहे.   </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 16 Feb 2026 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 16 Feb 2026 08:01:45 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA['दक्षिण कैलास' नावाने ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shambhu-mahadev-peak-shingnapur-125040700026_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shambhu-mahadev-peak-shingnapur-125040700026_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/07/thumb/1_1/1744019447-3755.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/07/thumb/1_1/1744019447-3755.jpg</image>
      <description><![CDATA[Maharashtra Tourism : महाराष्ट्रात अनेक लोकांचे कुलदैवत असलेले शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव हे एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. तसेच येथील टेकडीवर असलेल्या शंभू महादेवाच्या विशाल मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे १८० मीटर उंचीवर चढून जावे लागते. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
		<img align="middle" alt="Shambhu Mahadev Shikhar Shingnapur" class="imgCont" height="555" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/07/full/1744019447-3755.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Shambhu Mahadev Shikhar Shingnapur" width="740" /></p>
</p>
<strong>Maharashtra Tourism : </strong>महाराष्ट्रात अनेक लोकांचे कुलदैवत असलेले शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव हे एक प्राचीन आणि जागृत देवस्थान आहे. तसेच येथील टेकडीवर असलेल्या शंभू महादेवाच्या विशाल मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे १८० मीटर उंचीवर चढून जावे लागते. वाटेत &#39;खडकेश्वर&#39; आणि &#39;मांगोबा&#39; मंदिरांचे दर्शन देखील घडते. महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापुर गावाबद्दल सांगितले जाते की, याचे निर्माण यादव वंशांचे चक्रवर्ती सिंधनदेव महाराज यांनी केले होते.मंदिराची भिंतीचे बांधकाम दगडाने केलेलं आहे. तसेच मंदिर परिसरात पाच मोठे नंदी आहे. असे सांगतात की, देवगिरीच्या यादव वंशाचेराजा सिंघन येथे येऊन राहिले होते.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/ambernath-shiva-temple-124072300038_1.html" target="_blank">अंबरनाथ शिवमंदिर</a></strong></p>
शंभू महादेवाचे हे प्राचीन मंदिर सातारा जिल्ह्यात आहे. असे मानले जाते की शिव-पार्वतीचा विवाह चैत्र अष्टमीच्या दिवशी याच ठिकाणी झाला होता. यासाठी येथील गावकरी दरवर्षी शिव-पार्वतीचा विवाह आयोजित करतात. दरवर्षी चैत्र शु. अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. ज्या कुटूंबाला हे काम दिले जाते ते कुटूंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.<br />
<br />
तसेच मंदिरात गर्भगृह, मध्यांतर, सभामंडप आणि नंदी मंडप यांचा समावेश आहे. तसेच हे मंदिर १७ किंवा १८ व्या शतकाच्या आसपास बांधलेले दिसते. येथे शिव-पार्वतीचे स्वयंनिर्मित लिंग आहे. तसेच मंदिर आणि खांबांवर विविध प्रकारच्या शिल्पे बनवण्यात आली आहे. त्यावर पशुपती, विष्णू, कृष्ण, गणेश आणि इतर शिल्पे कोरलेली दिसतात. तसेच शिवरात्रीनिमित्त येथे भव्य मेळा भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक त्यांच्या कवडिया घेऊन पूर्ण भक्तीने आणि &#39;हर-हर महादेव&#39;चा जयघोष करत येतात. तसेच प्राचीन काळापासून हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.  <br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/marleshwar-temple-sangameshwar-124072700037_1.html" target="_blank">मार्लेश्वर मंदिर संगमेश्वर</a></strong></p>
मंदिराची पौराणिक आख्यायिका<br />
शिखर शिंगणापूर! पार्वतीने रुसून लपून बसलेल्या शंकराला अचूक हुडकून काढले आणि पुन्हा जाऊ नये म्हणून चक्क दुसर्‍यांदा जिथे लग्न केले ते हे ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर. तसेच स्वयंभू महादेवाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. शंकर पार्वतीच्या विवाहाचे ठिकाण म्हणून शिखर शिंगणापूरला &#39;दक्षिण कैलास&#39; असे म्हणतात. तसेच इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात. या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे. हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडी आहे. महादेवाचे मंदिर याच डोंगरावर आहे. मंदिरात जायला जवळपास ४०० पायर्‍या चढून जावे लागते. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहे. या घंटापैकी एक घंटा ब्रिटीशांकडून मंदिराला मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्त्व होते. इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले यांनी १६०० मध्ये बांधला. तसेच या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिरात चार वेळा पुजा केली जाते. तसेच या महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात. या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भुत्या तेल्याची. या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. मग ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/nageshwar-temple-dwarka-125022200047_1.html" target="_blank">नागेश्वर मंदिर द्वारका</a></strong></p>
तसेच शंभू महादेव हे मंदिर सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आहे. पुणे, सातारा, फलटण आणि म्हसवड येथून शिंगणापूरला जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहे.<br type="_moz" />]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 09 Feb 2026 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 09 Feb 2026 08:15:01 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Meenakshi Amman Temple मीनाक्षी अम्मन मंदिर मदुराई तामिळनाडू]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/meenakshi-amman-temple-madurai-tamil-nadu-125091800030_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/meenakshi-amman-temple-madurai-tamil-nadu-125091800030_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-09/18/thumb/1_1/1758199561-7328.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-09/18/thumb/1_1/1758199561-7328.jpg</image>
      <description><![CDATA[India Tourism : भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहे. प्राचीन जागृत मंदिरांपैकी एक म्हणजे मीनाक्षी अम्मन मंदिर होय. हे तामिळनाडूतील मदुराई शहरात असलेले एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिव आणि त्यांच्या पत्नी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Meenakshi Amman Temple Madurai" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-09/18/full/1758199561-7328.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Meenakshi Amman Temple Madurai" width="1200" /></p>
	</p>
	<strong>India Tourism : </strong>भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहे. प्राचीन जागृत मंदिरांपैकी एक म्हणजे मीनाक्षी अम्मन मंदिर होय. हे तामिळनाडूतील मदुराई शहरात असलेले एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भगवान शिव आणि त्यांच्या पत्नी पार्वती म्हणजेच मीनाक्षी यांना समर्पित आहे.  </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>मीनाक्षी अम्मन मंदिर वैशिष्ट्ये- </strong></p>
<p>
	मीनाक्षी अम्मन मंदिर वैगई नदीच्या काठावर, मदुराई शहरात आहे. हे शहर तामिळनाडूचे सांस्कृतिक आणि धार्मिक केंद्र मानले जाते. तसेच मंदिर द्रविड स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. यात 14 भव्य गोपुरमआहे, जे रंगीत शिल्पकामांनी सजवलेले आहे. मंदिर परिसरात हजारो खांबांचा सभामंडप आहे, जो शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. तसेच मीनाक्षी मंदिराच्या उत्तरेला सुंदरेश्वर मंदिराचा गोपूर आहे. सुंदरेश्वर मंदिराच्या चारीही बाजूला गोपूर आहे. त्यावर हिंदू देवदेवतांच्या, पशूपक्ष्यांच्या मूर्ती आहे. प्रत्येक गोपूर नऊ मजली आहे. त्याचे प्रवेशद्वारे वीस मीटर उंच आहे. कुंबथडी मंडपममध्ये शंकरासह अनेक देवदेवतांच्या तसेच ऋषिमुनींच्या प्रतिमा आहे. जवळजवळ एका कक्षात मीनाक्षी व सुंदरेश्वरजी यांची वाहने आहे. येथेच चांदीत मढवलेला हंस व नंदी देखील आहे. तेथून थोड्या अंतरावर मदुराईचा राजा विश्वनाथ नायक याचा मंत्री आर्य नायक मुठलीच्या काळात बनविलेला सहस्त्रस्तंभ मंडप आहे. यात एकूण 185 स्तंभ आहे. यावरही देवदेवता, नृत्यांगना, योद्धे यांच्या प्रतिमा आहे. तसेच या मंदिराला चार दारे आहे. प्रवेशद्वारावर गणपतीची मोठी प्रतिमा आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>पौराणिक कथा-</strong></p>
<p>
	या मंदिराबाबत एक दंतकथा आहे. मलायाराजा पंड्या निपुत्रिक होता. म्हणून राजा व राणीने एक यज्ञ केला. यावेळी अग्नीतून तीन वर्षीय बालिका प्रकट झाली. ती होमातून बाहेर पडून थेट राणी कंचनमालाकडे गेली. मोठी झाल्यानंतर या राजुकमारी मीनाक्षीने मोठा पराक्रम गाजवला.  आजूबाजूच्या सर्व राजांना पराभूत करून तिने स्वत:चा एकछत्री अंमल प्रस्थापित केला. त्यानंतर कैलास पर्वतावर जाऊन शंकराची आराधना केली व त्याला पती म्हणून मिळविण्यात ती यशस्वी ठरली. मीनाक्षी मंदिराच्या जवळच सुवर्ण पुष्करणी नावाचे सरोवर आहे. त्याच्या बाजूला सुंदर हिरवाई आहे. फेब्रुवारी महिन्यात मीनाक्षी व सुंदरेश्वर यांच्या मूर्तीला येथे आणून या सरोवरता स्नान घातले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>धार्मिक महत्त्व-</strong></p>
<p>
	मीनाक्षी म्हणजेच देवी पार्वती आणि सुंदरेश्वर म्हणजेच महादेव यांच्या विवाहाचे स्मरण येथे केले जाते. मंदिरात दरवर्षी मीनाक्षी तिरुकल्याणम हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, जो एप्रिल-मे महिन्यात चिथिराई उत्सवात होतो. या उत्सवात मीनाक्षी आणि सुंदरेश्वर यांचा विवाह सोहळा साजरा केला जातो.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/shri-chintamani-ganesh-temple-ujjain-125090400032_1.html" target="_blank">श्री चिंतामणी गणेश मंदिर उज्जैन</a></strong></p>
</p>
<p>
	<strong>मंदिराचा इतिहास- </strong></p>
<p>
	मंदिराचा इतिहास सुमारे 2,500 वर्षांपूर्वीचा आहे, परंतु आजचे स्वरूप 16व्या ते 17व्या शतकात पांड्य आणि नायक राजवंशांनी बांधले. मंदिर परिसरात अनेक लहान मंदिरे, तलाव आणि प्राचीन शिलालेख आहे. तसेच मीनाक्षी मंदिर हे केवळ धार्मिक स्थळच नाही तर तामिळ संस्कृती, कला, आणि परंपरांचे प्रतीक आहे. येथील शिल्पे, चित्रे आणि उत्सव तामिळनाडूच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवतात.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/worlds-largest-adiyogi-dhyanalingam-shiva-statue-in-coimbatore-125091300022_1.html" target="_blank">ध्यानलिंगम: शिवाचे इतके सुंदर आणि अलौकिक मंदिर तुम्ही कुठेही पाहिले नसेल</a></strong></p>
</p>
<p>
	<strong>मीनाक्षी अम्मन मंदिर जावे कसे? </strong></p>
<p>
	विमान मार्ग-मदुराई विमानतळ सुमारे 12 किमी अंतरावर आहे. तसेच विमानतळावरून टॅक्सी किंवा रिक्षा मदतीने मंदिरापर्यंत पोहचता येते.  </p>
<p>
	रेल्वे मार्ग-मदुराई जंक्शन रेल्वे स्टेशन मंदिरापासून 2-3 किमी अंतरावर आहे.</p>
<p>
	रस्ता मार्ग-तामिळनाडूतील प्रमुख शहर हे अनेक शहरांना जोडलेले आहे. बस आणि खासगी वाहनांनी मंदिरापर्यंत सहज पोहोचता येते.<br />
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/famous-lord-vishwakarma-temples-in-india-125091600057_1.html" target="_blank">Famous Lord Vishwakarma Temples भारतातील भगवान विश्वकर्मा मंदिर</a></strong></p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 19 Sep 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 18 Sep 2025 18:17:26 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Famous Lord Vishwakarma Temples भारतातील भगवान विश्वकर्मा मंदिर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/famous-lord-vishwakarma-temples-in-india-125091600057_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/famous-lord-vishwakarma-temples-in-india-125091600057_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-09/16/thumb/1_1/1758031867-2705.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-09/16/thumb/1_1/1758031867-2705.jpg</image>
      <description><![CDATA[India Tourism : भाद्रपद महिन्यात भगवान विश्वकर्माची विशेष पूजा केली जाते. भारतात, भगवान विश्वकर्माची बांधकाम, वास्तुकला, कारागिरी आणि तांत्रिक ज्ञानाची देवता म्हणून पूजा केली जाते. असे मानले जाते की ब्रह्मा, विष्णू, शिव यांची शस्त्रे असोत किंवा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Shri Vishwakarma Temple Pushkar Ajmer Rajasthan" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-09/16/full/1758031867-2705.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Shri Vishwakarma Temple Pushkar Ajmer Rajasthan" width="1200" /></p>
	</p>
	<strong>India Tourism : </strong>भाद्रपद महिन्यात भगवान विश्वकर्माची विशेष पूजा केली जाते. भारतात, भगवान विश्वकर्माची बांधकाम, वास्तुकला, कारागिरी आणि तांत्रिक ज्ञानाची देवता म्हणून पूजा केली जाते. असे मानले जाते की ब्रह्मा, विष्णू, शिव यांची शस्त्रे असोत किंवा इंद्रपुरी, द्वारका आणि लंका यांसारख्या दिव्य शहरे असोत, विश्वकर्मा जी यांनी ती बांधली होती. दरवर्षी भाद्रपद महिन्यात विश्वकर्मा जयंतीला देशभरातील कारागीर, अभियंते, कारागीर आणि उद्योगपती भगवान विश्वकर्माची विशेष पूजा करतात. देशात काही प्रमुख मंदिरे आहे जिथे दरवर्षी भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. भारतात अनेक विश्वकर्मा मंदिरे आहे, पण काही प्रमुख खालीलप्रमाणे</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/disease-free-sun-temples-in-india-125062500054_1.html" target="_blank">Sun Temples या सूर्य मंदिरांमध्ये दर्शन घेतल्यास आरोग्याने परिपूर्ण जीवन लाभते</a></strong></p>
	<strong>विश्वकर्मा पूजा आणि मंदिरांचे महत्व</strong></p>
<p>
	भगवान विश्वकर्मा हे शिल्पकार, अभियंते आणि कारागिरांचे आराध्य देव आहे. त्यांची पूजा दरवर्षी १७ सप्टेंबरला होते. मंदिरांमध्ये कारखान्यांमध्ये आणि घरांमध्ये पूजा केली जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>विश्वकर्मा मंदिराची माहिती</strong></p>
<p>
	<strong>विश्वकर्मा मंदिर, अजमेर आणि पुष्कर राजस्थान </strong></p>
<p>
	राजस्थानातील अजमेर आणि पुष्कर येथे असलेली ही मंदिरे जांगिड समुदायाने बांधली आहेत. येथे विश्वकर्मा जयंतीला मिरवणुका, विशेष हवन, अन्नकूट आणि सामूहिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या मंदिरांमध्ये कारागिरी आणि बांधकामाशी संबंधित भाविकांची मोठी गर्दी जमते.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>विश्वकर्मा मंदिर गुवाहाटी</strong></p>
<p>
	हे मंदिर गुवाहाटीच्या मुख्य भागात आहे आणि उत्तर-पूर्व भारतातील एकमेव असे मंदिर मानले जाते जे भगवान विश्वकर्माला समर्पित आहे. हे मंदिर जगातील सर्वात जुने विश्वकर्मा मंदिर म्हणून ओळखले जाते. मंदिराची रचना प्राचीन आहे आणि ते हिंदू धर्मातील एक दुर्मीळ मंदिर आहे, ज्यात विश्वकर्मा देवतेची पूजा होते. विश्वकर्मा पूजेच्या दिवशी येथे विशेष उत्सव साजरा केला जातो. मंदिरात भगवान विश्वकर्माची मूर्ती आहे, आणि ते इंजिनिअर्स, शिल्पकार आणि कारागीरांसाठी पवित्र स्थळ आहे.  </p>
<p>
	तसेच गुवाहाटी विमानतळ किंवा रेल्वे स्टेशनपासून टॅक्सी किंवा बसने सहज पोहोचता येते.  </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>विश्वकर्मा मंदिर जयपूर, राजस्थान</strong></p>
<p>
	हे २९० वर्ष जुने मंदिर आहे. येथे भगवान विश्वकर्मा व्यतिरिक्त गणेश, लक्ष्मी-नारायण यांच्या मूर्ती आहे. जांगिड़ समाजाचे प्रधान मंदिर मानले जाते. जयपूरच्या बसावट काळात (१८व्या शतकात) हे बांधले गेले. विश्वकर्मा पूजेच्या वेळी विशेष पूजा होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>विश्वकर्मा मंदिर पहाडगंज, नवी दिल्ली</strong></p>
<p>
	हे मंदिर महाभारत काळातील इंद्रप्रस्थ शहराच्या निर्माण स्थळावर आहे. पांडवांनी विश्वकर्मा जींच्या मदतीने हे शहर बांधले होते. आज हे नवी दिल्लीचा भाग आहे.  </p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/achaleshwar-mahadev-temple-dholpur-125090800025_1.html" target="_blank">Achaleshwar Mahadev Temple रहस्यमय शिवलिंग दिवसातून तीन वेळा रंग बदलते</a></strong></p>
</p>
<p>
	<strong>विश्वकर्मा मंदिर, रतलाम मध्य प्रदेश</strong></p>
<p>
	रतलाम शहरात असलेले हे मंदिर मध्य प्रदेशातील एक प्रमुख विश्वकर्मा धाम आहे. विश्वकर्मा समुदायाकडून दरवर्षी येथे एक भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. लोक येथे नवीन अवजारे, यंत्रे आणि वाहने इत्यादींची योग्य पद्धतीने पूजा करण्यासाठी येतात.<br />
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/vishnupada-temple-gaya-bihar-125091200036_1.html" target="_blank">Vishnupada Temple Gaya Bihar पितृपक्ष काळात पिंडदान व श्राद्धासाठी महत्त्वाचे एक तीर्थस्थळ</a></strong></p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 17 Sep 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 16 Sep 2025 19:42:08 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Vishnupada Temple Gaya Bihar पितृपक्ष काळात पिंडदान व श्राद्धासाठी महत्त्वाचे एक तीर्थस्थळ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/vishnupada-temple-gaya-bihar-125091200036_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/vishnupada-temple-gaya-bihar-125091200036_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-09/12/thumb/1_1/1757674123-6963.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-09/12/thumb/1_1/1757674123-6963.jpg</image>
      <description><![CDATA[बिहारमधील एक प्राचीन आणि पवित्र शहर गया, 'मोक्षाचे शहर' म्हणूनही ओळखले जाते. पितृपक्षात येथे पिंड दान आणि श्राद्ध विधी करण्याचे विशेष महत्त्व आहे. गया हे एका शक्तिशाली राक्षसाच्या नावावरून नाव देण्यात आले, ज्याची कथा पुराण आणि शास्त्रांमध्ये वर्णन ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
		<img align="middle" alt="Vishnupada Temple Gaya" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-09/12/full/1757674123-6963.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Vishnupada Temple Gaya" width="1200" /></p>
</p>
बिहारमधील एक प्राचीन आणि पवित्र शहर गया, &#39;मोक्षाचे शहर&#39; म्हणूनही ओळखले जाते. पितृपक्षात येथे पिंड दान आणि श्राद्ध विधी करण्याचे विशेष महत्त्व आहे. गया हे एका शक्तिशाली राक्षसाच्या नावावरून नाव देण्यात आले, ज्याची कथा पुराण आणि शास्त्रांमध्ये वर्णन केलेली आहे. गया हे पूर्वजांसाठी सर्वात पवित्र स्थान का मानले जाते.<br />
<br />
<strong>विष्णुपद मंदिर</strong><br />
विष्णुपाद मंदिर हे बिहारमधील गया येथे फाल्गु नदीच्या काठावर असलेले भगवान विष्णूच्या पावलांच्या ठशांना समर्पित एक प्राचीन आणि पवित्र हिंदू मंदिर आहे. हे मंदिर गयासुर राक्षसाला जमिनीत गाडून विष्णूच्या पावलांचे ठसे कोरल्याच्या आख्यायिकेशी संबंधित आहे. सध्याचे मंदिर १८ व्या शतकात मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. पितृपक्षाच्या काळात पिंडदान आणि श्राद्धासाठी हे एक महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे, जिथे लाखो भाविक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतात.<br />
<br />
<strong>मंदिराची मुख्य वैशिष्ट्ये-</strong><br />
मंदिरात सुमारे ४० सेमी लांब विष्णूच्या पावलांचे ठसे आहे, ज्याला धर्मशिला म्हणतात. हे पावलांचे ठसे लाल चंदनाने सजवलेले आहे आणि त्यावर शंख, चक्र आणि गदा यांचे प्रतीक कोरलेले आहे. तसेच मंदिराच्या गर्भगृहात असलेल्या चांदीच्या अष्टकोनी टाक्यात भगवान विष्णूच्या पावलांचे ठसे ठेवले आहे. तसेच मंदिराचा वरचा भाग ५० किलो सोन्याचा कलश आणि ध्वजाने सजवलेला आहे.<br />
<br />
<strong>धार्मिक महत्त्व-</strong><br />
हे मंदिर पूर्वजांचे पिंडदान आणि श्राद्ध करण्यासाठी प्रसिद्ध आहे, ज्यामुळे त्यांना मोक्ष मिळण्यास मदत होते. तसेच गया आणि विष्णुपाद मंदिराचा उल्लेख रामायण आणि महाभारतातही आढळतो. हे मंदिर त्याच्या भक्ती, पुरातत्व आणि आध्यात्मिक शांतीसाठी ओळखले जाते. श्राद्ध पक्षाच्या वेळी, मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/pitrupaksha-2025-places-of-pinddan-in-india-125091100036_1.html" target="_blank">भारतातील या पवित्र ठिकाणी पूर्वजांचे श्राद्ध केल्याने पुण्य आणि मोक्ष मिळतो</a></strong></p>
<strong>पौराणिक कथा-</strong><br />
पुराणानुसार, गयासुर हा अत्यंत तपस्वी आणि धार्मिक स्वभावाचा राक्षस होता. त्याने आपल्या कठोर तपश्चर्येने भगवान विष्णूंना प्रसन्न केले होते. भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांना वर मागण्यास सांगितले. गयासुरने एक अद्वितीय वर मागितला: "जो कोणी माझ्या शरीराला स्पर्श करेल त्याला थेट स्वर्ग मिळेल." त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्याला हे वरदान दिले. या वरदानामुळे, सर्व प्राणी, मग ते पुण्यवान असोत किंवा पापी, गयासुराच्या स्पर्शाने थेट स्वर्गात जाऊ लागले. यमलोक रिकामा होऊ लागला आणि जगात पाप आणि पुण्य यांचे संतुलन बिघडू लागले. काळजीत पडून सर्व देवदेवता ब्रह्माजींकडे गेले. या समस्येचे निराकरण करण्यासाठी ब्रह्माजी गयासुरकडे गेले आणि त्यांना यज्ञासाठी त्यांचे पवित्र शरीर दान करण्यास सांगितले. गयासुरने कोणताही संकोच न करता यज्ञासाठी आपले शरीर दिले. ब्रह्माजींनी गयासुराच्या शरीरावर धर्मशिला ठेवून यज्ञाची सुरुवात केली, परंतु गयासुराचे शरीर इतके शुद्ध आणि सद्गुणी होते की ते हलत राहिले. गयासुराच्या शरीराला स्थिर करण्यासाठी, भगवान विष्णू स्वतः गधाधरच्या रूपात तेथे यावे लागले. त्यांनी त्यांचा उजवा पाय गयासुराच्या शरीरावर ठेवला, ज्यामुळे गयासुराचे शरीर स्थिर झाले. या दरम्यान, गयासुरने भगवान विष्णूंना प्रार्थना केली की त्यांनी ज्या ठिकाणी आपले प्राण दिले ते खडकात रूपांतरित व्हावे आणि ते स्वतः नेहमीच त्यात उपस्थित राहावे. गयासुरने असेही वरदान मागितले की भगवान विष्णूचे पवित्र पाऊलखुणा नेहमीच त्या खडकावर राहावेत आणि हे तीर्थक्षेत्र त्यांच्या नावाने ओळखले जावे.<br />
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/parshuram-mahadev-temple-pali-rajasthan-125072400034_1.html" target="_blank">Parshuram Mahadev Temple जागृत परशुराम महादेव मंदिर</a></strong></p>
</p>
भगवान विष्णूने गयासुराची प्रार्थना स्वीकारली. गया येथील विष्णुपद मंदिरात अजूनही भगवान विष्णूच्या पावलांचे ठसे आहे आणि भक्त त्यांना नमन करतात. या कारणास्तव गया जीला "गदाधर क्षेत्र" असेही म्हणतात. <br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/15-famous-sri-krishna-iskcon-temples-in-india-124082400040_1.html" target="_blank">भारतात भेट देण्यासारखी 15 प्रसिद्ध श्रीकृष्ण इस्कॉन मंदिरे</a></strong></p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 13 Sep 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 12 Sep 2025 16:20:59 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पाऊस पडतो पण गडगडाट नाही, कुत्रे भुंकत नाहीत; बद्रीनाथ धामच्या रहस्यामागील अद्भुत श्रद्धा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/badrinath-dham-chamoli-uttarakhand-125091000021_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/badrinath-dham-chamoli-uttarakhand-125091000021_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-09/10/thumb/1_1/1757493934-0433.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-09/10/thumb/1_1/1757493934-0433.jpg</image>
      <description><![CDATA[चार धामांपैकी एक असलेले बद्रीनाथ मंदिर हे एक पवित्र तीर्थस्थान असून त्याच्या चमत्कारांनी आणि रहस्यांनी सर्वांना आश्चर्यचकित करते. येथे भगवान विष्णू ध्यानस्थ स्थितीत बसलेले आहे. जे भक्तांसाठी एक अलौकिक अनुभव आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
		<img align="middle" alt="Badrinath Dham" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-09/10/full/1757493934-0433.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Badrinath Dham" width="1200" /></p>
</p>
चार धामांपैकी एक असलेले बद्रीनाथ मंदिर हे एक पवित्र तीर्थस्थान असून त्याच्या चमत्कारांनी आणि रहस्यांनी सर्वांना आश्चर्यचकित करते. येथे भगवान विष्णू ध्यानस्थ स्थितीत बसलेले आहे. जे भक्तांसाठी एक अलौकिक अनुभव आहे.  <br />
<br />
बद्रीनाथ धाम रहस्य<br />
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात असलेले बद्रीनाथ धाम हे भारतातील सर्वात प्राचीन आणि आदरणीय तीर्थस्थळांपैकी एक आहे. अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले हे धाम केवळ चारधाम यात्रेचा एक महत्त्वाचा भाग नाही तर त्याला &#39;हिमालयीन चारधाम&#39; असे वेगळेपण आहे. हे पवित्र स्थान भगवान विष्णूंचे निवासस्थान मानले जाते, जिथे ते ध्यानस्थ स्थितीत बसलेले असतात.<br />
<br />
बद्रीनाथ धामबद्दल अनेक चमत्कारिक आणि रहस्यमय गोष्टी प्रचलित आहे, परंतु येथे येणाऱ्या भाविकांना सर्वात जास्त आश्चर्यचकित करणारी एक गोष्ट म्हणजे येथे कोणताही कुत्रा भुंकताना दिसत नाही. एवढेच नाही तर येथे वीज चमकते पण त्याची गर्जना ऐकू येत नाही आणि ढग पाऊस पडतात पण ते गडगडाट करत नाहीत. हे सर्व ऐकून असे वाटते की जणू निसर्गच येथे तपश्चर्येत मग्न आहे.<br />
<br />
बद्रीनाथ धाममध्ये कुत्रे का भुंकत नाहीत?<br />
बद्रीनाथ धाममध्ये भगवान विष्णू ध्यानस्थ अवस्थेत आहे आणि मानवांना किंवा प्राण्यांनाही त्यांच्या ध्यानात अडथळा आणण्याची परवानगी नाही असे मानले जाते. म्हणूनच येथील वातावरण अत्यंत शांत आणि दिव्य राहते. कुत्र्यांचे न भुंकणे हे देखील या दिव्यत्व आणि आध्यात्मिक उर्जेशी जोडलेले आहे. स्थानिक मान्यतेनुसार, भगवान विष्णू बद्रीनाथमध्ये ध्यानस्थ स्थितीत आहे आणि येथील निसर्ग, प्राणी आणि हवामान देखील त्यांच्या तपश्चर्येचा भाग बनतात. ढगांचा गडगडाट होत नाही, वीज चमकत नाही, निसर्गही शांत असतो.<br />
<br />
बद्रीनाथ धामबद्दल आणखी एक रहस्यमय गोष्ट म्हणजे येथे वीज चमकते पण त्याची गर्जना ऐकू येत नाही. ढग पाऊस पाडतात पण गडगडाट होत नाही. हे दृश्य कोणत्याही वैज्ञानिक तथ्याशी संबंधित नाही तर आध्यात्मिक श्रद्धेशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की निसर्ग देखील आपला आवाज थांबवतो जेणेकरून हे सर्व भगवान विष्णूच्या तपश्चर्येत अडथळा बनू नये.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/shravan-marathi/pehle-bharat-ghumo-125072600021_1.html" target="_blank">बाबा बैद्यनाथांचे खरे मंदिर कुठे आहे? महादेवाला डॉक्टर हे नाव का पडले? ही अनोखी कहाणी वाचा</a></strong></p>
बद्रीनाथ धामची स्थापत्य आणि भौगोलिक वैशिष्ट्ये<br />
बद्रीनाथ मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे ३,१३३ मीटर उंचीवर आहे. हे नगर शैलीत बांधलेले एक भव्य आणि आकर्षक मंदिर आहे, जे त्याच्या स्थापत्यकलेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते. मंदिराच्या गर्भगृहात शालिग्राम शिलापासून बनवलेली काळ्या दगडाची भगवान विष्णूची मूर्ती स्थापित आहे. ज्याला &#39;बद्रीनाथ&#39; म्हणतात. ही मूर्ती पद्मासनात बसलेल्या चार भुजांच्या विष्णूचे रूप दर्शवते. येथे पोहोचणारे भाविक केवळ धार्मिक उत्साहातच डूबलेले नसतात, तर या ठिकाणाची शांत आणि पवित्र ऊर्जा त्यांना खोल आध्यात्मिक शांती प्रदान करते.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/hayagriva-madhav-temple-assam-125080500032_1.html" target="_blank">हयग्रीव माधव मंदिर आसाम</a></strong></p>
बद्रीनाथ हे केवळ तीर्थक्षेत्र म्हणूनच नव्हे तर एक चैतन्यशील तपोभूमी म्हणून देखील पाहिले जाते. येथील झाडे आणि वनस्पतींपासून ते प्राणी-पक्षी आणि ढगांपर्यंत सर्व काही देवाच्या ध्यानात सहभागी मानले जाते. हेच हे ठिकाण इतर तीर्थस्थळांपेक्षा वेगळे आणि खास बनवते.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/lord-ganesha-temple-in-indonesia-125090500022_1.html" target="_blank">श्री गणेश हे या मुस्लिम देशाचे रक्षक; ७०० वर्षांपासून ज्वालामुखीपासून करीत आहे रक्षण</a></strong></p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 11 Sep 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 10 Sep 2025 14:16:46 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या स्थानाबाबत भारतात दोन ठिकाणांवर दावा केला जातो; नक्की कुठे आहे जाणून घ्या]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/where-exactly-is-baidyanath-jyotirlinga-125073000039_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/where-exactly-is-baidyanath-jyotirlinga-125073000039_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-07/28/thumb/1_1/1753695750-2827.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-07/28/thumb/1_1/1753695750-2827.jpg</image>
      <description><![CDATA[India Tourism : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या स्थानाबाबत भारतात दोन ठिकाणांवर दावा केला जातो. एक झारखंडमधील देवघर येथील बैद्यनाथ मंदिर आणि दुसरे महाराष्ट्रातील परळी येथील वैद्यनाथ मंदिर. आता यातील प्रमुख ज्योतिर्लिंग कोणते ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-07/28/full/1753695750-2827.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="1200" /></p>
	<strong>India Tourism : </strong>बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या स्थानाबाबत भारतात दोन ठिकाणांवर दावा केला जातो. एक झारखंडमधील देवघर येथील बैद्यनाथ मंदिर आणि दुसरे महाराष्ट्रातील परळी येथील वैद्यनाथ मंदिर. आता यातील प्रमुख ज्योतिर्लिंग कोणते याबाबत खाली तपशीलवार माहिती दिली आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>बैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवघर झारखंड</strong></p>
<p>
	अनेक पुराण आणि धार्मिक ग्रंथांनुसार, बैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे झारखंडमधील आहे असे मानले जाते. शिवपुराणात बैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा उल्लेख "चिताभूमी" येथे आहे असे सांगितले जाते, ज्याचा संबंध देवघरशी जोडला जातो. तसेच रावणाने कैलास पर्वतावर शिवाची तपश्चर्या केली आणि शिवलिंग मिळवले. त्याला लंकेला नेण्याच्या प्रवासात, गणेशाच्या युक्तीमुळे ते लिंग देवघर येथे स्थापित झाले अशी कथा आहे.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/mankameshwar-temple-agra-125022700037_1.html" target="_blank">मनकामेश्वर मंदिर आग्रा</a></strong></p>
</p>
<p>
	हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते आणि देशभरातील भाविक येथे दर्शनासाठी येतात, विशेषतः श्रावण महिन्यात. तसेच संस्कृत श्लोकात बारा ज्योतिर्लिंगांची यादी दिली जाते, ज्यामध्ये "वैद्यनाथं चिताभूमौ" असा उल्लेख आहे, जो देवघरशी जोडला जातो.</p>
<p>
	 </p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="parli vaijnath jyotirlinga" class="imgCont" height="511" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-07/27/full/1627377672-0449.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="parli vaijnath jyotirlinga" width="740" /></p>
	<strong>परळी वैद्यनाथ बीड महाराष्ट्र</strong></p>
<p>
	स्थानिक परंपरेनुसार, परळी येथील वैद्यनाथ मंदिर हे खरे ज्योतिर्लिंग आहे असे मानले जाते. येथील मंदिर प्राचीन आहे आणि याला स्थानिक आणि काही विद्वानांचा पाठिंबा आहे. तसेच येथील मंदिराशी संबंधित अनेक स्थानिक कथा आहे, ज्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाशी जोडतात. तथापि, याला पुराणातील थेट संदर्भ मिळणे कठीण आहे.</p>
<p>
	परळी वैद्यनाथ मंदिरालाही मोठे धार्मिक महत्त्व आहे, आणि येथे भाविक मोठ्या संख्येने येतात. तसेच द्वादशज्योतिर्लिंग स्तोत्रात परळी वैद्यनाथ याचा उल्लेख देखील  येतो. </p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/full-information-about-koleshwar-mandir-kolthare-dapoli-ratnagiri-123071100026_1.html" target="_blank">श्री कोळेश्वर मंदिर कोळथरे</a></strong></p>
</p>
<p>
	आता नक्की कुठे आहे जाणून घ्या  </p>
<p>
	मूळ वैद्यनाथ ज्योतिर्लिंग झारखंडमधील देवघर येथे आहे. ते बाबा वैद्यनाथ धाम म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि त्याला मनोकामना लिंग असेही म्हणतात. पुराण आणि विद्वानांच्या मते बहुतांश पुराण, शास्त्रज्ञ आणि विद्वान झारखंडमधील देवघर येथील बैद्यनाथ मंदिरालाच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानतात, कारण याला शास्त्रीय आणि पुराणातील संदर्भांचा आधार आहे. तर परळी येथील मंदिराला स्थानिक पातळीवर मोठा आदर आहे, परंतु बारा ज्योतिर्लिंगांच्या यादीत याचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही.  </p>
<p>
	 </p>
<p>
	आता तुम्ही जर धार्मिक दृष्टिकोनातून विचार करत असाल, तर झारखंडमधील देवघर येथील बैद्यनाथ मंदिराला प्राधान्य दिले जाते. तथापि, दोन्ही ठिकाणांना स्वतःचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे, आणि तुम्ही तुमच्या श्रद्धेनुसार दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊ शकता.<br />
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/shri-pagal-baba-temple-in-vrindavan-mathura-125070300034_1.html" target="_blank">पागल बाबा मंदिर कुठे आहे? रहस्य आणि इतिहास जाणून हैराण व्हाल</a></strong></p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 31 Jul 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 30 Jul 2025 15:41:57 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नागचंद्रेश्वर उज्जैन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/nagchandreshwar-ujjain-124080500021_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/nagchandreshwar-ujjain-124080500021_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/05/thumb/1_1/1722844779-2854.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/05/thumb/1_1/1722844779-2854.jpg</image>
      <description><![CDATA[भारतात हिंदू धर्मामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागांची पूजा करण्याची परंपरा आहे. हिंदू परंपरा मध्ये नागांना देवांचे अलंकार देखील मानले जातात. तसेच अनेक ठिकाणी नागांना देवता म्हणून देखील पूजले जाते. 
भारत नागांचे अनेक मंदिर आहे. यामधील एक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Ujjen" class="imgCont" height="415" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/05/full/1722844779-2854.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Ujjen" width="740" /></p>
	</p>
	भारतात हिंदू धर्मामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागांची पूजा करण्याची परंपरा आहे. हिंदू परंपरा मध्ये नागांना देवांचे अलंकार देखील मानले जातात. तसेच अनेक ठिकाणी नागांना देवता म्हणून देखील पूजले जाते. </p>
<p>
	 </p>
<p>
	भारत नागांचे अनेक मंदिर आहे. यामधील एक नागचंद्रेश्वर मंदिर मध्यप्रदेशातील उज्जैन मधील जगप्रसिद्ध महाकाल मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर स्थित आहे. विशेष म्हणजे की हे मंदिर वर्षातून एकदा नागपंचमीच्या दिवशीच उघडते. तसेच अशी मान्यता आहे की, नागराज तक्षक स्वतः या मंदिरात राहतात. तसेच फक्त एक दिवस नागपंचमीच्या दिवशी हे मंदिर भक्तांना दर्शन घेण्यासाठी उघडते. </p>
<p>
	 </p>
<p>
	नागचंद्रेश्वर उज्जैन मंदिर इतिहास-</p>
<p>
	नागचंद्रेश्वर मंदिरात 11 व्या शतकातील एक अद्भुत प्रतिमा आहे. यामध्ये फणा पसरवलेल्या नागाच्या आसनावर शिवपार्वती बसले आहे. उज्जैनशिवाय जगात अशी प्रतिमा कुठेही नाही. तसेच पूर्ण जगामध्ये हे एकमात्र मंदिर आहे. जिथे भगवान विष्णू यांच्या जागेवर महादेव सर्प आसनावर विराजमान आहे. मंदिरामध्ये स्थापित प्राचीन मूर्ती शिवजी, श्रीगणेश, देवी पार्वतीयांच्या सोबत दशमुखी सर्प आसनावर विराजित आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	नागचंद्रेश्वर मंदिर उज्जैन आख्यायिका-  </p>
<p>
	सर्पराज तक्षक यांनी भगवान शंकरांना मानवण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती. तपस्याने महादेव प्रसन्न झालेत. व सर्पराज तक्षक यांना अमर होण्याचे वरदान दिले. यानंतर तक्षक राजाने प्रभूंच्या सहवासामध्ये राहणे सुरु केले. पण महाकाल वन मध्ये वास करण्याच्या पूर्व त्यांची ही इच्छा होती की, त्यांच्या एकांतात विघ्न यायला नको. तसेच म्हणून वर्षांपासून ही प्रथा आहे की, फक्त नागपंचमीच्या दिवशी हे मंदिर उघडण्यात येईल. या मंदिराचे दर्शन घेतल्याने व्यक्तीची सर्पदोषातून मुक्ती होते. म्हणून नागपंचमीच्या दिवशी उज्जैनमध्ये या मंदिरात असलेले महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी असते. </p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच हे मंदिर खूप प्राचीन आहे. परमार राजा भोजने ई.स. 1050 मध्ये यामंदिराचे निर्माण केले होते. यानंतर 1732 मध्ये महाराजा राणोजी सिंधिया यांनी महाकाल मंदीराचा जीर्णोद्धार केला होता. </p>
<p>
	 </p>
<p>
	नाग चंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे नागपंचमीच्या दिवशी उघडता. तसेच नागचंद्रेश्वर मंदिराची पूजा आणि व्यवस्था महानिर्वाण आखाडा संन्यासी व्दारा करण्यात येते.</p>
<p>
	 </p>
<p>
	नागचंद्रेश्वर मंदिर उज्जैन जावे कसे-</p>
<p>
	रस्ता मार्ग- नागचंद्रेश्वर मंदिर उज्जैनला जाण्यासाठी अनेक वाहन उपलब्ध आहे. खाजगी वाहनाने तुम्ही उज्जैनला जाऊ शकतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	विमान सेवा- इंदूर मध्ये असलेले देवी अहिल्याबाई होळकर विमान तळावरून टॅक्सी करून उज्जैन जाता येते. </p>
<p>
	 </p>
<p>
	रेल्वे मार्ग- उज्जैन मध्ये रेल्वे स्टेशन स्थित आहे. मध्यप्रदेश राजस्थान रेल्वेमार्ग उज्जैनला जोडलेला आहे. तसेच इंदूर स्टेशनवरून उज्जैनला रेल्वे मार्गाने जाता येते.  </p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 29 Jul 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 29 Jul 2025 07:59:01 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शांत खोऱ्यात वसलेले मंदिर जिथे देवी पार्वतीने भगवान गणेशला द्वारपाल बनवले होते]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/mamleswar-mahadev-temple-pahalgam-125042400037_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/mamleswar-mahadev-temple-pahalgam-125042400037_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2025-04/24/thumb/1_1/1745499721-9184.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2025-04/24/thumb/1_1/1745499721-9184.jpg</image>
      <description><![CDATA[India Tourism : पहलगाम हे काश्मीरच्या शांत खोऱ्यात वसलेले आहे, जिथे उंच पाइन वृक्ष आकाशाला भिडतात आणि लिडर नदी आपल्या मधुर आवाजाने वातावरण संगीतमय बनवते. त्याच्या अद्भुत नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी एक प्राचीन आणि रहस्यमय मंदिर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2025-04/24/full/1745499721-9184.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="mamleshwar mahadev temple pahalgam" width="740" /></p>
	<strong>India Tourism : </strong>पहलगाम हे काश्मीरच्या शांत खोऱ्यात वसलेले आहे, जिथे उंच पाइन वृक्ष आकाशाला भिडतात. त्याच्या अद्भुत नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी एक प्राचीन आणि रहस्यमय मंदिर देखील आहे, जे इतिहास आणि पौराणिक कथांचा एक अद्भुत संगम आहे. हे मंदिर ममलेश्वर महादेव मंदिर आहे, जे केवळ त्याच्या आध्यात्मिक महत्त्वासाठीच ओळखले जात नाही तर माता पार्वतीने भगवान गणेशाला आपला द्वारपाल बनवल्याच्या अनोख्या कथेसाठी देखील प्रसिद्ध आहे. तसेच हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित आहे आणि पहलगाममधील सर्वात जुन्या मंदिरांपैकी एक मानले जाते. मंदिरातील शांत वातावरण आणि आजूबाजूला पसरलेले नैसर्गिक सौंदर्य भाविकांना एक अद्भुत शांतीचा अनुभव देते. दगडांनी बांधलेले हे प्राचीन मंदिर साधेपणा आणि भव्यतेचा अद्भुत संगम सादर करते. या मंदिराची सर्वात खास गोष्ट म्हणजे स्थानिक लोककथा आणि पौराणिक मान्यतेनुसार, याच ठिकाणी देवी पार्वतीने तिच्या शरीराच्या मातीपासून भगवान गणेशाची निर्मिती केली आणि त्यांना तिच्या खोलीचा द्वारपाल म्हणून नियुक्त केले.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/sridevi-temple-kottankulangara-kerala-125042300053_1.html" target="_blank">भारतातील या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पुरुषांना करावा लागतो सोळा श्रुंगार</a></strong></p>
</p>
<p>
	<strong>पौराणिक कथा</strong></p>
<p>
	पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शिव अमरनाथ गुहेत तपश्चर्या करत होते, तेव्हा माता पार्वतीने याच ठिकाणी स्नान करण्याचा निर्णय घेतला. तिला कोणीही तिच्या गोपनीयतेला त्रास देऊ नये असे वाटत होते. म्हणून, त्याने त्याच्या शरीराच्या मातीपासून एक मूल निर्माण केले आणि त्याला द्वारपाल म्हणून नियुक्त केले. आई पार्वतीने मुलाला आत कोणालाही येऊ देऊ नये अशी आज्ञा केली. वेळ निघून गेला आणि भगवान शिव तपश्चर्येवरून परतले. जेव्हा त्यांनी गुहेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलाने त्यांना थांबवले. भगवान शिव त्या मुलाला ओळखत नव्हते आणि त्या मुलालाही त्याच्या तेजाची जाणीव नव्हती. दोघांमधील वाद वाढत गेला आणि शेवटी भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या त्रिशूलाने त्या मुलाचे डोके शरीरापासून वेगळे केले. जेव्हा माता पार्वतीला ही घटना कळली तेव्हा तिचा राग शिगेला पोहोचला. मग देवतांनी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि भगवान शिव यांनी आपली चूक मान्य केली. माता पार्वतीच्या इच्छेचा आदर करून, भगवान शिव यांनी मुलाच्या डोक्यावर हत्तीचे डोके बसवले आणि त्याला जीवन दिले. याच मुलाची नंतर भगवान गणेश म्हणून पूजा होऊ लागली, ज्यांना विघ्नांचा नाश करणारा आणि सर्वप्रथम पूजा केली जाणारी मानली जाते.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/places-to-visit-in-summer-season-in-india-125042100055_1.html" target="_blank">Summer Special Tourism या पर्यटनस्थळी भेट देण्याची योजना बनवा</a></strong></p>
</p>
<p>
	ममलेश्वर महादेव मंदिर या अद्भुत कथेचे साक्षीदार आहे. असे मानले जाते की या पवित्र ठिकाणी माता पार्वतीने भगवान गणेशाची द्वारपाल म्हणून स्थापना केली. मंदिराच्या गर्भगृहात स्थापित केलेले शिवलिंग प्राचीन आहे आणि त्याची आध्यात्मिक ऊर्जा भक्तांना शांती आणि सांत्वन प्रदान करते. मंदिर संकुलात इतरही लहान मंदिरे आहे, जी विविध देवी-देवतांना समर्पित आहे. तसेच ममलेश्वर महादेव मंदिर हे पहलगामला येणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे. भक्त येथे भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात आणि या ठिकाणाला विशेष महत्त्व देणाऱ्या अद्भुत कथेची आठवण ठेवतात.  </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 14 Jul 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 14 Jul 2025 07:55:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कुठे आहे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर? दर्शन घेतल्यास कर्जमुक्तीचा मार्ग उघडतो]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/rinmukteshwar-mahadev-temple-madhya-pradesh-125062400054_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/rinmukteshwar-mahadev-temple-madhya-pradesh-125062400054_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/24/thumb/1_1/1750774318-6449.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/24/thumb/1_1/1750774318-6449.jpg</image>
      <description><![CDATA[दैनंदिन जीवनात प्रत्येकाला समस्या असतात. तसेच प्रत्येकजण आपापल्या समस्यांशी लढत असतो. कोणाला यश येते तर कुणाला नैराश्य. अनेक वेळेस कर्ज घेऊन आपण ते फेडू शकत नाही. खूप समस्या येतात अश्यावेळेस सर्व मार्ग बंद झालेले दिसतात. पण आज आपण अश्या एका ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Mahadev Temple Omkareshwar" class="imgCont" height="479" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/24/full/1750774318-6449.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Mahadev Temple Omkareshwar" width="600" /></p>
	</p>
	दैनंदिन जीवनात प्रत्येकाला समस्या असतात. तसेच प्रत्येकजण आपापल्या समस्यांशी लढत असतो. कोणाला यश येते तर कुणाला नैराश्य. अनेक वेळेस कर्ज घेऊन आपण ते फेडू शकत नाही. खूप समस्या येतात अश्यावेळेस सर्व मार्ग बंद झालेले दिसतात. पण आज आपण अश्या एका मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत जिथे दर्शन केल्याने, पूजा केल्याने कर्जमुक्तीचे मार्ग मोकळे होतात. तसेच तुम्ही देखील कर्जाने वेढलेले असाल आणि ते परत करायचे असेल, तर असे म्हटले जाते की तुम्ही ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात जाऊन त्यांची पूजा करावी आणि ऋणमुक्तेश्वर मंत्राचा जप करावा. असे केल्याने कर्जमुक्तीचा मार्ग उघडतो. ऋणमुक्तेश्वर महादेवाचे मंदिर कुठे आहे आणि त्यांची पूजा कशी करावी हे जाणून घेऊया.</p>
<p>
	 </p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Mahadev Temple Ujjain" class="imgCont" height="473" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/24/full/1750774360-905.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Mahadev Temple Ujjain" width="600" /></p>
	</p>
	<strong>ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर</strong></p>
<p>
	दोन ठिकाणी ऋणमुक्तेश्वर महादेवाची मंदिरे आहे. पहिले कुंभ नगरी उज्जैनमध्ये आहे आणि दुसरे तीर्थक्षेत्र ओंकारेश्वरमध्ये आहे. हे दोन्ही शहर मध्य प्रदेशमध्ये स्थित आज. उज्जैनचे ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर शहरापासून सुमारे १ किमी अंतरावर क्षिप्रा नदीच्या काठावर वाल्मिकी धाम परिसरात आहे. तर ओंकारेश्वरमध्ये, माँ नर्मदा आणि कावेरीच्या संगमाजवळ, ऋणमुक्तेश्वर महादेवाचे सिद्धलिंग आहे, जे ओंकारेश्वर पर्वत परिक्रमा मार्गावर येते. </p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/famous-spiritual-places-in-uttar-pradesh-125061600068_1.html" target="_blank">Famous Spiritual Places उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध आध्यात्मिक स्थळे, जिथे अवश्य भेट द्या</a></strong></p>
</p>
<p>
	<strong>पूजा कशी करावी </strong></p>
<p>
	१. जर तुम्ही उज्जैनमधील ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरात गेलात तर पुजारी तेथे पूजा करतात. येथे शनिवारी पूजा केली जाते, ज्याला &#39;पिवळी पूजा&#39; म्हणतात. येथे पिवळी पूजा करणारा व्यक्ती लवकरच कर्जमुक्त होतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	२. पिवळी पूजामध्ये, सर्व वस्तू पिवळ्या रंगाच्या असतात ज्या महादेवाला अर्पण केल्या जातात. जसे की पिवळे कपडे, हरभरा डाळ, मसूर, हळदीची गाठ, पिवळी फुले, थोडा गूळ इत्यादी वस्तू बांधून आपल्या इच्छेनुसार जलधारीवर अर्पण कराव्या लागतात. अशीच पूजा ओंकारेश्वरमध्ये देखील केली जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	३. असे म्हटले जाते की सतयुगात राजा हरिश्चंद्रांनी ऋणमुक्तेश्वर महादेवाची पूजा केली होती, तेव्हाच त्यांना कर्जमुक्ती मिळाली. त्यांना ऋषी विश्वामित्रांना गेंड्याच्या वजनाइतके सोने दान करावे लागले, म्हणून त्यांनी शिप्राच्या काठावर ऋणमुक्तेश्वर महादेवाची पूजा केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>पूजेचा मंत्र </strong></p>
<p>
	&#39;ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नमः&#39; असा जप करताना पिवळ्या वस्तू अर्पण करा.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिराचे महत्त्व</strong></p>
<p>
	कर्जातून मुक्तता - कर्जबाजारी असलेले लोक येथे येऊन भगवान शिवाची पूजा करून कर्जातून मुक्तता मिळवू शकतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	आर्थिक समृद्धी - हे मंदिर व्यापारी आणि कष्टकरी लोकांसाठी विशेषतः फायदेशीर मानले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	नकारात्मक ऊर्जा आणि अडथळ्यांचा नाश - शिवलिंगावर विशेष अनुष्ठान केल्याने जीवनातील आर्थिक आणि मानसिक अडथळे दूर होतात.<br />
	<br />
	<p>
		ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर जावे कसे?</p>
	<p>
		मध्य प्रदेशमध्ये उज्जैन आणि ओंकारेश्वर हे प्रमुख तीर्थक्षेत्रे असून याठिकाणी जाण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध आहे. खासगी बस, विमान सेवा, तसेच रेल्वे सेवा देखील उपलब्ध आहे. </p>
	<p>
		<p>
			<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/vitthal-temple-bundelkhand-125062000053_1.html" target="_blank">पंढरपूरसारखे विठ्ठल मंदिर बुंदेलखंडात</a></strong></p>
	</p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 25 Jun 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 24 Jun 2025 19:50:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[श्री गुरुदेव दत्त मंदिर माणगाव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shri-gurudev-dutt-temple-mangaon-125062100050_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shri-gurudev-dutt-temple-mangaon-125062100050_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/21/thumb/1_1/1750516657-6309.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/21/thumb/1_1/1750516657-6309.jpg</image>
      <description><![CDATA[Maharashtra Tourism : महाराष्ट्रात अनेक प्राचीन, अद्भुत मंदिरे आहे तसेच संत महात्मे यांनी लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवला. भक्तिमार्ग दाखवला. महाराष्ट्रातील संतमंडळी पैकी एक होते श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज. ज्यांना टेंबे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Shri Gurudev Dutt Temple Mangaon" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/21/full/1750516657-6309.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Shri Gurudev Dutt Temple Mangaon" width="740" /></p>
	</p>
	<strong>Maharashtra Tourism :</strong> महाराष्ट्रात अनेक प्राचीन, अद्भुत मंदिरे आहे तसेच संत महात्मे यांनी लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवला. भक्तिमार्ग दाखवला. महाराष्ट्रातील संतमंडळी पैकी एक होते श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज. ज्यांना टेंबे स्वामी म्हणूनही ओळखले जाते. हे दत्त संप्रदायाचे थोर संत, कवी, लेखक आणि तत्त्वज्ञ होते. महाराजांचा जन्म जन्म १३ ऑगस्ट १८५४ रोजी महाराष्ट्रातील कोकण भागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव येथे एका कारहाडे ब्राह्मण कुटुंबात झाला. दत्त संप्रदायात त्यांना श्री दत्तात्रेयांचा अवतार मानले जाते. तसेच २४ जून १९१४ रोजी आषाढ शुक्ल प्रतिपदा, शके १८३६ नर्मदाकिनारी गरुडेश्वर  गुजरात येथे महाराजांनी समाधी घेतली. त्यांनी स्वेच्छेने देहत्याग केला, ज्याला संत परंपरेत सजीव समाधी असे म्हणतात. तसेच श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे गाव माणगाव येथील श्री दत्तगुरूंचे मंदिर बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. </p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shree-malganga-devi-temple-nighoj-125041800051_1.html" target="_blank">जगप्रसिद्ध रांजण खळगे असलेल्या निघोज येथील श्री मळगंगा देवी मंदिर</a></strong></p>
</p>
<p>
	<strong>श्री दत्त मंदिर माणगाव </strong></p>
<p>
	माणगाव येथील दत्त मंदिर टेंबे स्वामी महाराज यांचा वास्तव्याने पावन झाले आहे. हे मंदिर स्वतः टेंबे स्वामी यांनी गावकऱ्यांच्या मदतीने अतिशय सुंदर असे बांधले होते व दत्त गुरूंची स्थापना केली. व नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार श्रीमंत इंदिराबाई होळकर यांनी केला. या मंदीरात दोन लाकडी खांब आहे. हेच दोन लाकडी खांब त्यांनी अभिमंत्रित केले असून, त्यांच्या स्पर्शाने बाधा निवारण होते, अशी श्रद्धा आहे. दत्त माऊलींचे या मंदिरात वास्तव्य असून येथील परिसर खूप पवित्र असून प्रसन्न आणि शांत आहे. या मंदिराच्या परिसरात विहीर देखील आहे. तसेच औदूंबराचे वृक्ष असून त्याखाली  पादुका देखील स्थापित आहे. तसेच या मंदिराच्या परिसरात प्राचीन यक्षिणी मंदिर देखील आहे. तसेच टेंबे स्वामींच्या कार्यामुळे दत्त संप्रदायाला नवजीवन मिळाले. माणगाव येथील दत्त मंदिर आणि गरुडेश्वर येथील समाधी मंदिर ही भक्तांसाठी पवित्र स्थाने आहे. </p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shambhu-mahadev-peak-shingnapur-125040700026_1.html" target="_blank">&#39;दक्षिण कैलास&#39; नावाने ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर</a></strong></p>
</p>
<p>
	तसेच माणगाव येथील दत्त मंदिर हे मंदिर खूप पवित्र मानले जाते. एखाद्या स्थानाचे महत्व निश्चित झाल्यावर ते अधिकच चमत्कारिक आणि अद्भुत बनते. तसेच या श्रीदत्तमंदिराची स्थापना झाल्यापासून अनेक भक्त येथे भेट देण्यासाठी येतात. दत्त मंदिरात दररोज काकड आरती, पूजा नैवेद्य, धुप व शेजारती केली जाते. कोकणातील सौंदर्य, प्रसन्न वातावरण, खळखळणारे समुद्रकिनारे याठिकाणी जर तुम्ही भेट देण्यासाठी जात असला तर माणगाव मधील दत्त गुरूंच्या यामंदिरला नक्की भेट द्या. <br />
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shri-sadguru-shankar-maharaj-pune-125011700026_1.html" target="_blank">श्री सद्गुरु शंकर महाराज पुणे</a></strong></p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 22 Jun 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 21 Jun 2025 20:09:31 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Kabirdas Jayanti Special जगप्रसिद्ध कबीरपंथी आश्रम आणि मंदिर छत्तीसगड]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/kabirpanthi-ashram-and-temple-chhattisgarh-125061000018_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/kabirpanthi-ashram-and-temple-chhattisgarh-125061000018_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/10/thumb/1_1/1749541009-8702.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/10/thumb/1_1/1749541009-8702.jpg</image>
      <description><![CDATA[India Tourism : संत कबीर यांची आज जयंती आहे. संत कबीर हे १५ व्या शतकातील महान संत होते. तसेच १५ व्या शतकातील या महान संताने आपल्या जीवनात सोप्या भाषेत खोल आणि प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या, ज्या आजही समाजाला प्रेम आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
		<img align="middle" alt="kabir Ashram" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/10/full/1749541009-8702.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="kabir Ashram" width="740" /></p>
</p>
<strong>India Tourism :</strong> संत कबीर यांची आज जयंती आहे. संत कबीर हे १५ व्या शतकातील महान संत होते. तसेच १५ व्या शतकातील या महान संताने आपल्या जीवनात सोप्या भाषेत खोल आणि प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या, ज्या आजही समाजाला प्रेम आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात.<br />
<br />
संत कबीर हे ओव्यांची रचना कराचे. अनेक ओवी आणि त्यांच्या निर्मितीने लोकांना प्रेरणा देणाऱ्या संत कबीरदासांची जयंती दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला साजरी केली जाते. या वर्षी कबीरदास जयंती ११ जून रोजी आहे, ही कबीरदासजींची ६४८ वी जयंती असेल.  <br />
<br />
तसेच राजधानी रायपूरजवळ कबीर पंथीयांचे तीर्थक्षेत्र आहे. देशभरातून आणि जगभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात. रायपूर-बिलासपूर रस्त्यावर सिग्मापासून १० किमी अंतरावर एक छोटेसे गाव आहे. ते कबीरपंथीयांच्या श्रद्धेचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते. कबीर मठाची स्थापना १९०३ मध्ये कबीरपंथाचे १२ वे गुरु अग्नम साहिब यांनी कबीरांच्या सत्य, ज्ञान आणि मानवतावादी तत्त्वांवर आधारित दमाखेडा येथे केली होती. तेव्हापासून दमाखेडा कबीरपंथीयांसाठी तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे.<br />
<br />
छत्तीसगडमधील अनेक कबीरपंथी आश्रम<br />
छत्तीसगडमध्ये बराच काळ राहणारे अनेक लोक कबीरपंथी बनले. येथे अनेक ठिकाणी कबीर आश्रम आहे. दमाखेडाचा कबीर आश्रम सर्वात पवित्र आणि प्रमुख मानला जातो. सर्व आश्रमांचे कार्य येथूनच केले जाते. इतकेच नाही तर जगभरातून कबीरपंथी येथे येतात.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/shani-dev-temple-kharsali-uttarakhand-125052400048_1.html" target="_blank">Shani Dev Temple चमत्कारी शनिदेव मंदिर खरसाली उत्तराखंड</a></strong></p>
कबीर निर्णय मंदिर बुरहानपूर<br />
कबीर निर्णय मंदिर मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात आहे. हे मंदिर संपूर्ण जगात कबीरांच्या पारख तत्त्वांवर विश्वास ठेवणाऱ्यांचे सर्वात मोठे केंद्र आहे.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/neeb-karori-baba-ashram-kainchi-dham-information-125052000034_1.html" target="_blank">कैंची धाम कुठे आहे? हे का प्रसिद्ध आहे? इतिहास काय आणि तिथे कसे पोहचायचे</a></strong></p>
कबीर मंदिर जियानपूर उत्तर प्रदेश<br />
15 व्या शतकातील संत कवी आणि तत्त्वज्ञ कबीर यांची अयोध्येत जेयानपूर येथील श्री कबीर धाम मंदिराच्या रूपात उपस्थिती आहे. विशेषत: दरवर्षी होणाऱ्या कबीर महोत्सवादरम्यान कबीरपंथी या मंदिराला भेट देतात.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/sankat-mochan-hanuman-temple-varanasi-125060900036_1.html" target="_blank">हनुमानजींनी जिथे तुलसीदासजींना दर्शन दिले; Sankat Mochan Hanuman Temple Varanasi</a></strong></p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 11 Jun 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 10 Jun 2025 13:07:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[हनुमानजींनी जिथे तुलसीदासजींना दर्शन दिले; Sankat Mochan Hanuman Temple Varanasi]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/sankat-mochan-hanuman-temple-varanasi-125060900036_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/sankat-mochan-hanuman-temple-varanasi-125060900036_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/09/thumb/1_1/1749464495-5135.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/09/thumb/1_1/1749464495-5135.jpg</image>
      <description><![CDATA[India Tourism : भारतात अनेक चमत्कारिक मंदिरे असून प्रत्येक मंदिराचे काही खास वैशिष्ट्ये आहे. तसेच हनुमानजींनी तुलसीदासजींना दर्शन दिले आणि जिथे तुलसीदासजींनी रामचरितमानस आणि हनुमान चालीसा रचली त्या मंदिराबद्दल तुम्हालामाहिती आहे का? ते प्रसिद्ध ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
		<img align="middle" alt="Sankatmochan hanuma temple varanasi" class="imgCont" height="583" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/09/full/1749464495-5135.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Sankatmochan hanuma temple varanasi" width="740" /></p>
</p>
<strong>India Tourism : </strong>भारतात अनेक चमत्कारिक मंदिरे असून प्रत्येक मंदिराचे काही खास वैशिष्ट्ये आहे. तसेच हनुमानजींनी तुलसीदासजींना दर्शन दिले आणि जिथे तुलसीदासजींनी रामचरितमानस आणि हनुमान चालीसा रचली त्या मंदिराबद्दल तुम्हालामाहिती आहे का? ते प्रसिद्ध मंदिर म्हणजे वाराणसी मधील  संकट मोचन हनुमान मंदिर होय.<br />
<br />
संकट मोचन मंदिर तुलसीदासजींनी बांधले होते<br />
आपण ज्या विशेष मंदिराबद्दल बोलत आहोत ते उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात आहे आणि या मंदिराचे नाव संकट मोचन हनुमान मंदिर आहे. हे मंदिर १६ व्या शतकात संत तुलसीदासांनी बांधले होते. असे मानले जाते की येथेच संत तुलसीदासांनी रामचरितमानस आणि हनुमान चालीसा रचली आणि नंतर हनुमानजींनी त्यांना या ठिकाणी दर्शन दिले. असे मानले जाते की त्यांनी तुलसीदासजींना श्री रामजींना भेटण्यास मदत केली. नंतर तुलसीदासजींनी या ठिकाणी हनुमान मंदिर बांधले. नंतर हे मंदिर संकटमोचन मंदिर वाराणसी म्हणून ओळखले जाऊ लागले.<br />
<br />
संकटमोचन मंदिराची कथा आणि महत्त्वाचे तथ्य<br />
गोस्वामी तुलसीदासजी आणि हनुमानजींबद्दलच्या अनेक मनोरंजक कथा लोकांमध्ये लोकप्रिय आहे. यातील एक श्रद्धा अशी आहे की माता सीतेने हनुमानजींची रामावरील भक्ती पाहून त्यांना कलियुगाच्या अखेरीपर्यंत येथे राहून श्री रामभक्तांना मदत करण्याचा आदेश दिला. असेही मानले जाते की जेव्हा मुघल अकबर भारतावर राज्य करत होता तेव्हा तुलसीदासजींनाही भयंकर छळ सहन करावा लागला. या काळात हनुमानजी तुलसीदासजींना मदत करण्यासाठी अनेक वेळा आले होते. नंतर तुलसीदासजींनी हनुमानजींना समर्पित संकटमोचन मंदिर वाराणसी बांधले.  <br />
<br />
पौराणिक आख्यायिका<br />
तसेच मान्यतेनुसार, या ठिकाणी जेव्हा गोस्वामी तुलसीदास रामचरितमानस रचत होते आणि अस्सी घाटावर त्याचे अध्याय पठण करत होते. यासोबतच ते राम भजनही गात असत. तसेच, तुलसीदासजी दररोज सकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी घालत असत. एके दिवशी त्या पिंपळाच्या झाडावर बसलेल्या एका पिंपळाने त्यांना विचारले की तुम्हाला श्रीरामांना भेटायचे आहे का? यावर तुलसीदासजींनी विचारले की कसे, तेव्हा पिंपळाने उत्तर दिले की हनुमान भेट आयोजित करतील. त्यांनी असेही सांगितले की तुमची रामकथा ऐकण्यासाठी दररोज हनुमानजी वृद्ध कुष्ठरोगी रूप घेऊन येतात.  तेच भक्त हनुमान आहे. परत तुलसीदास नियमितपणे रामकथा वाचू लागले तसेच हे ऐकून, पुढच्या वेळी जेव्हा सर्वजण निघून गेले तेव्हा तुलसीदास रामकथा सांगून त्या वृद्धाच्या मागे जाऊ लागले. हनुमानजींना समजले की तुलसीदास त्यांच्या मागे येत आहे, म्हणून ते थांबले आणि तुलसीदासजी त्यांच्या पाया पडले आणि त्यांच्या खऱ्या स्वरूपात येण्याची प्रार्थना केली. यावर हनुमानजी त्यांच्या खऱ्या स्वरूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यानंतर महर्षी तुलसीदासजींनी पहिल्यांदाच हनुमानजींसमोर त्यांनी लिहिलेली हनुमान चालीसा वाचली. त्यानंतर त्यांनी श्रीरामांना भेटण्याचा मार्ग विचारला. मग हनुमानजींनी त्यांना सांगितले की श्रीराम आणि त्यांचा धाकटा भाऊ लक्ष्मण त्यांना चित्रकूटमध्ये भेटतील. म्हणून त्यांना भेटण्यासाठी चित्रकूटला जावे. यानंतर हनुमानजींनी तुलसीदासजींच्या जीवनाला एक नवीन दिशा दिली आणि तेथून निघून गेले. तुलसीदासजींनी ज्या घाटावर हनुमानजी तुलसीदासजी रामचरितमानसाचे पठण ऐकण्यासाठी येत असत त्या घाटावर संकटमोचन मंदिर बांधले.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/sridevi-temple-kottankulangara-kerala-125042300053_1.html" target="_blank">भारतातील या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पुरुषांना करावा लागतो सोळा श्रुंगार</a></strong></p>
संकटमोचन मंदिराबद्दल मनोरंजक माहिती<br />
वाराणसीचे संकटमोचन हनुमान मंदिर साडेआठ एकरांवर पसरलेले आहे. यामध्ये मुख्य मंदिर २ एकर जमिनीवर आहे आणि उर्वरित जमीन वनक्षेत्र आहे. हनुमानजींचे रूप मानली जाणारी माकडे या जंगलात फिरतात. तसेच मंदिरात भगवान हनुमानाची मूर्ती अशा प्रकारे स्थापित करण्यात आली आहे की त्यांचे मुख भगवान श्रीरामांकडे आहे आणि ते त्यांच्याकडे एकटक पाहत आहे. भगवान हनुमानाच्या मूर्तीसमोर श्री राम, माता सीता आणि लक्ष्मणजींच्या मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहे. तसेच संकटमोचन हनुमान मंदिरात, भगवान हनुमानाला प्रसाद म्हणून बेसनाचे लाडू अर्पण केले जातात. हे लाडू मंदिरातच देशी तुपातील विशेष घटकांसह तयार केले जातात.<br />
<br />
येथे येणारे भाविक हनुमानजींना चमेलीच्या तेलात मिसळलेले सिंदूर अर्पण करतात. याशिवाय ते पिवळ्या रंगाचा झगा अर्पण करतात. असे केल्याने हनुमानजी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात असे मानले जाते. येथे माकडांना केळी आणि इतर फळे खाऊ घालण्याची परंपरा देखील आहे. दरवर्षी एप्रिलमध्ये संकटमोचन हनुमान मंदिरात संगीत महोत्सव आयोजित केला जातो. देश-विदेशातील अनेक हनुमान मंडळे, गायक, कलाकार आपली प्रतिभा दाखवण्यासाठी येतात. याशिवाय रामनवमी, हनुमान जयंती, दीपावली या दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/ancient-hanuman-temple-delhi-125040800029_1.html" target="_blank">गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेले प्राचीन श्री हनुमान मंदिर</a></strong></p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 10 Jun 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 09 Jun 2025 15:52:17 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Shani Dev Temple जागृत शनिदेव मंदिर श्री क्षेत्र शनि शिंगणापूर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shanidev-temple-shri-kshetra-shani-shingnapur-125052600055_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shanidev-temple-shri-kshetra-shani-shingnapur-125052600055_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/05/thumb/1_1/1680683973-8451.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/05/thumb/1_1/1680683973-8451.jpg</image>
      <description><![CDATA[शिंगणापूर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात असून त्याला शनि शिंगणापूर असेही म्हणतात. या गावात अतिशय प्राचीन जागृत शनिदेवाचे चमत्कारिक मंदिर आहे. तसेच येथे शनिदेवाची मूर्ती नाही तर त्याऐवजी एक मोठी शिळा आहे जी शनिदेवांची मूर्ती स्वरूप मानून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="shani shignapur" class="imgCont" height="459" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/05/full/1680683973-8451.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="685" /></p>
	शिंगणापूर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात असून त्याला शनि शिंगणापूर असेही म्हणतात. या गावात अतिशय प्राचीन जागृत शनिदेवाचे चमत्कारिक मंदिर आहे. तसेच येथे शनिदेवाची मूर्ती नाही तर त्याऐवजी एक मोठी शिळा आहे जी शनिदेवांची मूर्ती स्वरूप मानून पुजली जाते. या गावात शनिदेवाची कृपा नेहमीच राहते आणि येथे कधीही चोरी होत नाही.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/shani-dev-temple-kharsali-uttarakhand-125052400048_1.html" target="_blank">Shani Dev Temple चमत्कारी शनिदेव मंदिर खरसाली उत्तराखंड</a></strong></p>
</p>
<p>
	तसेच श्री शनैश्वर देवस्थान शनी शिंगणापूर ता. नेवासा या देवस्थानची ख्याती दूरदूर वर घरांना दरवाजे नसलेल्या आगळ्या वेगळ्या देवस्थानच्या रुपात जगात प्रसिद्ध आहे.  महाराष्ट्रात, भारतात तर सर्वच शनी शिंगणापूरच्या महिमेशी परिचित आहे, परंतु श्री शानिदेवांची कीर्ती साता समुद्रा पलीकडे जाऊन पोहोचली आहे. तसेच आजपासून जवळ जवळ ३५० वर्षापूर्वी श्री शनिदेव हया गावात आले.  </p>
<p>
	 </p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="shani shignapur" class="imgCont" height="436" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/05/full/1680684007-1242.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="653" /></p>
	<strong>शनी शिंगणापूर इतिहास </strong></p>
<p>
	असे मानले जाते की स्वयंभू शनैश्वरा पुतळा प्राचीन काळापासून तत्कालीन स्थानिक वस्तीतील मेंढपाळांना सापडला होता. हे कमीतकमी कलुयुगापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते.स्वयंभू पुतळ्याची कथा पिढ्या न पिढ्या तोंडाच्या शब्दाने दिली गेलेली गोष्ट अशी आहे: मेंढीपाळाने दगडाला टोकदार दांडी लावली तेव्हा दगडाला रक्तस्राव होऊ लागला. मेंढपाळ चकित झाले. लवकरच चमत्कार पाहण्यासाठी संपूर्ण गाव आजूबाजूला जमले. त्या रात्री मेंढपाळांच्या परमनिष्ठ व पुण्यवानांच्या स्वप्नात भगवान शनैश्‍वर दिसले. त्याने मेंढपाळांना सांगितले की तो “शनैश्वर” आहे. त्यांनी असेही सांगितले की, काळ्या रंगाची अनोखी शिळा म्हणजे स्वयंभू रूप आहे. मेंढपाळाने प्रार्थना केली व स्वामीला विचारले की, त्याच्यासाठी मंदिर बांधावे काय? भगवान शनी महात्मा म्हणाले की, छताची गरज नाही कारण संपूर्ण आकाश हे त्याचे छप्पर आहे आणि त्यांनी मुक्त आकाशाखाली राहणे पसंत केले. त्यांनी मेंढपाळांला दर शनिवारी पूजा आणि ‘तैलाभिषेक’न चुकता करण्यास सांगितले. संपूर्ण गावात डकैत, घरफोडी किंवा चोरांची भीती नाही, असेही त्याने वचन दिले.म्हणून, आजही भगवान शनिदेव हे वरच्या छताशिवाय खुल्या आवारात दिसून येतात . आजपर्यंत कोणतीही घरे, दुकाने, मंदिरांसाठी दरवाजे नाहीत. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>शनि जयंती </strong></p>
<p>
	ज्या दिवशी भगवान शनि जन्मला आले किंवा पृथ्वीवर प्रकट झाले तेव्हापासून शनि जयंती जयंती साजरी केली जाऊ लागली आणि वैशाख महिन्यात अमावस्येच्या दिवशी पाळले जाते. या दिवशी मूर्ती निळ्या रंगाची दिसते. ‘पंचमृत’ आणि ‘गंगाजल’ शनिश्चराच्या मूर्तीच्या स्वच्छतेसाठी वापरले जातात.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>शनी शिंगणापूर जावे कसे? </strong></p>
<p>
	शनि शिंगणापूर हे अहमदनगर शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर, पुण्याच्या ईशान्य दिशेला १६० किलोमीटर आणि औरंगाबादपासून ८४ किलोमीटर अंतरावर आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	हवाईमार्गे-औरंगाबाद येथे सर्वात जवळचे विमानतळ शनी शिंगणापूरपासून ९० किमी अंतरावर आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	रेल्वे मार्गे- शनि शिंगणापूर मंदिरात जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे अहमदनगर, राहुरी, श्रीरामपूर आणि बेलापूर.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/the-six-miraculous-shani-temples-in-india-125052300054_1.html" target="_blank">Shani Temples चमत्कारी सहा मंदिर जिथे शनिदेव प्रत्यक्ष उपस्थित असतात</a></strong></p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 27 May 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 26 May 2025 18:32:42 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/why-does-the-char-dham-yatra-start-only-from-yamunotri-125042600045_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/why-does-the-char-dham-yatra-start-only-from-yamunotri-125042600045_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2024-06/07/thumb/1_1/1717748917-8429.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2024-06/07/thumb/1_1/1717748917-8429.jpg</image>
      <description><![CDATA[तुम्हाला माहिती आहे का चारधामची यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तसेच चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. हिंदू धर्मात चारधाम यात्रा खूप पवित्र मानली जाते. ही यात्रा उत्तराखंडमधील चार पवित्र ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Chardham Yatra" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2024-06/07/full/1717748917-8429.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Chardham Yatra" width="740" />
		<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:740px;">
			Chardham Yatra</p>
	</p>
	तुम्हाला माहिती आहे का चारधामची यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तसेच चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. हिंदू धर्मात चारधाम यात्रा खूप पवित्र मानली जाते. ही यात्रा उत्तराखंडमधील चार पवित्र स्थळांची आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. दरवर्षी लाखो लोक ही यात्रा करतात, पण तुम्हाला माहिती आहे का ही यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तर आज तुम्हाला सांगणार आहोत की चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. त्यापैकी हे एक धार्मिक कारण आहे.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/there-are-five-jyotirlingas-in-maharashtra-in-one-place-ravana-himself-worshiped-​-124030600047_1.html" target="_blank">महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग, एका जागी तर रावणाने स्वत: केली होती पूजा</a></strong></p>
</p>
<p>
	यमुनोत्री हे यमुना नदीचे उगमस्थान आहे. हिंदू धर्मात यमुनाला देवी मानले जाते. असे म्हटले जाते की यमुना जी ही यमराजाची बहीण आहे. एका मान्यतेनुसार, जो व्यक्ती स्नान करतो किंवा यमुनोत्रीला भेट देतो त्याला मृत्यूचे भय दूर होते आणि त्याला मोक्ष मिळतो. या कारणास्तव, भाविक यमुनोत्री येथून ही यात्रा सुरू करणे शुभ मानतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच चार धामांपैकी, यमुनोत्री हे सर्वात पश्चिमेकडील दिशेने स्थित आहे. जेव्हा प्रवासी प्रवास सुरू करतात तेव्हा ते पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात. ही दिशा प्रवासासाठी सर्वोत्तम मानली जाते कारण ती मार्ग सोपा आणि सोयीस्कर बनवते. डोंगराळ रस्त्यांवर या क्रमाने चालल्याने प्रवास थकवणारा होत नाही आणि प्रत्येक पवित्र ठिकाणी पोहोचणे थोडे सोपे होते.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/seeing-a-bird-in-a-dream-is-it-auspicious-or-inauspicious-125041900057_1.html" target="_blank">स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या</a></strong></p>
</p>
<p>
	पौराणिक श्रद्धा  </p>
<p>
	दुसरे कारण म्हणजे जुनी परंपरा. प्राचीन काळी ऋषी, ऋषी आणि संत देखील यमुनोत्री येथून आपला प्रवास सुरू करत असत. तेव्हापासून आजतागायत हा क्रम सुरू आहे. लोक याला परंपरा मानतात आणि अशा प्रकारे प्रवास पूर्ण करतात. असे म्हटले जाते की यमुनोत्री येथून चारधाम यात्रा सुरू करणे ही केवळ एक परंपरा नाही, तर त्यामागे खोल धार्मिक श्रद्धा, सुज्ञपणे निवडलेली दिशा आणि वर्षानुवर्षे जुनी भक्ती आहे.  </p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 26 Apr 2025 21:32:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 26 Apr 2025 21:37:26 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[जगप्रसिद्ध रांजण खळगे असलेल्या निघोज येथील श्री मळगंगा देवी मंदिर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shree-malganga-devi-temple-nighoj-125041800051_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shree-malganga-devi-temple-nighoj-125041800051_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/18/thumb/1_1/1744980322-978.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/18/thumb/1_1/1744980322-978.jpg</image>
      <description><![CDATA[Maharashtra Tourism : महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे आहे. प्रत्येक मंदिराचे आपले काही खास वैशिष्ट्ये आहे. महाराष्ट्रात सण, उत्सव, यात्रा मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. तसेच एक देवीचे जागृत मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Shri Malganga Devi" class="imgCont" height="386" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/18/full/1744980322-978.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Shri Malganga Devi" width="600" /></p>
	</p>
	<strong>Maharashtra Tourism :</strong> महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे आहे. प्रत्येक मंदिराचे आपले काही खास वैशिष्ट्ये आहे. महाराष्ट्रात सण, उत्सव, यात्रा मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. तसेच एक देवीचे जागृत मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात निघोज गावामध्ये स्थपित आहे. या निघोज गावात देवी मळगंगा देवीचे एक जागृत देवस्थान आहे. तसेच हे गाव कुकडी नदीच्या काठावर वसलेले आहे.  </p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/maharashtra-darshan-adishakti-ekvira-aai-121100100031_1.html" target="_blank">महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई</a></strong></p>
</p>
<p>
	<strong>मळगंगा देवी मंदिर</strong></p>
<p>
	मळगंगा देवी नवसाला पावणारी देवी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मळगंगा देवीचे मंदिर स्वयंभू आणि जागृत आहे. इथे देवीचे एकूण सात मंदिर पाहावयास मिळतात. तसेच निघोज गावात देवी आईचे सुंदर असे संगमवरी मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात एक हेमांडपंथी शैलीतील विहीर देखील आहे. येथील विशेष चमत्कार म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमेला मध्यरात्री साधारण बारा वाजता या विहिरीतून मातीची घागर निघते. हा खूप मोठा चमत्कार मानला जातो. या घागरीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भक्त इथे येतात. तसेच या घागरीची विधिवत पूजा करून भव्य मिवणूक काढून घागर पुन्हा विहिरीत विधिवत विसर्जित केली जाते. </p>
<p>
	 </p>
<p>
	नवरात्रीमध्ये मळगंगा देवीचा मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. राज्यभरातून भाविक देवीच्या दर्शनाला येतात. नवरात्रीच्या पर्वावर मंदिर सजवण्यात येते. तसेच सकाळी आणि संध्याकाळी देवीआईची महाआरती केली जाते. देवी मळगंगा यात्रेची सुरुवात हळद दळण्याने होते व त्यानंतर देवीची हळद चोळीने भव्य मिरवणूक काढली जाते. मळगंगा देवीला हळद लावली जाते. व येथील खास वैशिष्ट्ये म्हणजे हळद लावून देवीची पूजा करण्याचा मान महिलांना आहे. मंदिरपरिसरात नवरात्रीदरम्यान भजन, कीर्तन, कार्यक्रम केले जातात. सर्व भक्त देवीच्या भक्तीत तल्लीन होतात. चैत्र महिन्यात मळगंगा देवीचा उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवात अनेक भाविक सहभागी होतात. देवीची भव्य दिव्य पालखी निघते. या मंदिराची ख्याती महाराष्ट्रभर आहे. </p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/renuka-yellamma-devi-temple-saundatti-karnataka-125032600054_1.html" target="_blank">रेणुका येल्लम्मा देवी मंदिर सौंदत्ती कर्नाटक</a></strong></p>
</p>
<p>
	तसेच निघोज या गावात प्रसिद्ध रांजण खळगे आहे. मळगंगा आणि रांजण खळगे यांचे धार्मिक संबंध आहे. रांजण खळगे हे आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून प्रसिद्ध आहे. याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील झालेली आहे. या कुंडाचे वैशिष्ट्ये म्हणजे इथे निरंतर पाणी राहते. या कुंडातील पाणी कधीही संपत नाही. तसेच या कुंडाच्या सभोवताली अनेक सुंदर दगड पाहावयास मिळतात. येथील आणखीन एक वैशिष्ट्ये म्हणजे येथे तिन्ही ऋतूंमध्ये निसर्गाचे वेगवेगळे सौंदर्य दृष्टीस पडते. पावसाळ्यात येथे धबधबे वाहतात. जे अगदी मनाला भुरळ घालतात. उन्हाळ्यात देखील या कुंडाचे पाणी आटत नाही. ज्यामुळे येथे कायम हिरवळ असते. आता हे ठिकाण पर्यटन घोषित झाले असून अनेक पर्यटक इथे भेट देत असतात. निघोजचे हे धार्मिक ठिकाण पर्यटकांसाठी भेट देण्याची सुवर्णसंधी आहे.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shree-durgadevi-mandir-anjarle-dapoli-ratnagiri-125041400031_1.html" target="_blank">आंजर्ले येथील प्राचीन दुर्गा देवी मंदिर</a></strong></p>
</p>
<p>
	श्री मळगंगा देवी मंदिर निघोज जावे कसे?</p>
<p>
	अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हे शहर महाराष्ट्रतील प्रमुख शहर आहे. तसेच हे शहर अनेक प्रमुख शहरांना रस्ता मार्गाने जोडलेले आहे. बस किंवा खासगी वाहनाच्या मदतीने मंदिरापर्यंत सहज पोहचता येते. मंदिरापासून सर्वात जवळचे विमानतळ हे अहिल्यानगर विमानतळ असून तिथून टॅक्सी किंवा कॅप मदतीने मंदिरापर्यंत पोचता येते. अहिल्यानगर रेल्वे स्टेशन हे अनेक प्रमुख रेल्वे मार्गांना जोडलेले आहे. स्टेशनवरून स्थानिक बस किंवा टॅक्सीच्या मदतीने मंदिरापर्यंत पोंहचता येते. </p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 19 Apr 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 18 Apr 2025 18:22:55 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नंदिकेश्वर चामुंडा देवी मंदिर कांगडा हिमाचल प्रदेश]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/nandikeshwar-chamunda-devi-temple-kangra-himachal-pradesh-125041600064_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/nandikeshwar-chamunda-devi-temple-kangra-himachal-pradesh-125041600064_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/16/thumb/1_1/1744816410-3581.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/16/thumb/1_1/1744816410-3581.jpg</image>
      <description><![CDATA[Indai Tourism : हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हटले जाते कारण येथे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेली अनेक धार्मिक स्थळे आहे. नंदिकेश्वर चामुंडा देवी मंदिर हे हिमाचल प्रदेशात स्थित एक प्रमुख शक्तीपीठ आहे. ५१ शक्तीपीठांपैकी एक असलेले चामुंडा देवी मंदिर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Chamunda Devi temple" class="imgCont" height="537" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/16/full/1744816410-3581.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Chamunda Devi temple" width="600" /></p>
	</p>
	<strong>Indai Tourism : </strong>हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हटले जाते कारण येथे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेली अनेक धार्मिक स्थळे आहे. नंदिकेश्वर चामुंडा देवी मंदिर हे हिमाचल प्रदेशात स्थित एक प्रमुख शक्तीपीठ आहे. ५१ शक्तीपीठांपैकी एक असलेले चामुंडा देवी मंदिर हिंदू भाविकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र आहे. हे मंदिर हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील बंकर नदीच्या काठावर आहे. हे मंदिर माँ महाकालीला समर्पित आहे आणि असे मानले जाते की येथे खऱ्या मनाने येणाऱ्या भाविकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. चामुंडा देवीचे हे मंदिर उत्तर भारतातील नऊ देवींपैकी एक आहे, जे वैष्णोदेवीपासून सुरू होणाऱ्या नऊ देवी यात्रेत समाविष्ट आहे.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/jalpa-devi-temple-rajgad-madhya-pradesh-125041400027_1.html" target="_blank">देवीच्या या मंदिरात कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय होतात लग्न</a></strong></p>
</p>
<p>
	चामुंडा देवीचे मंदिर सुमारे ७०० वर्षे जुने आहे.  चामुंडा देवी मंदिराचे वातावरण खूप शांत आहे. असे मानले जाते की चामुंडा देवीच्या मंदिरात येऊन शतचंडी ऐकल्याने आणि पाठ केल्याने कुटुंबातील सर्व संकटे दूर होतात. येथे भगवान शिव पिंडीच्या रूपात स्थापित आहे, म्हणूनच या ठिकाणाला चामुंडा नंदिकेश्वर धाम असेही म्हणतात. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की देवी चामुंडा यांचे हे मंदिर भगवान शिव आणि माता शक्ती यांचे निवासस्थान आहे जिथे ते त्यांच्या विश्वभ्रमणादरम्यान विश्रांती घेतात.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/pawra-parvat-niwasini-mundeshwari-devi-temple-125040200028_1.html" target="_blank">पवरा पर्वत निवासिनी मुंडेश्वरी देवी मंदिर</a></strong></p>
</p>
<p>
	पौराणिक कथा</p>
<p>
	चामुंडा देवी मंदिर हे शिव आणि शक्तीशी संबंधित शक्तीपीठांपैकी एक आहे. धार्मिक ग्रंथांनुसार, देवीचे अवयव या सर्व ठिकाणी पडले, ज्यामुळे शक्तीपीठ बनले. तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन केलेली आईचे नाव चामुंडा असण्यामागे एक लोकप्रिय कथा आहे. शक्तीस्वरूप माता चामुंडा यांनी चंड आणि मुंड नावाच्या दोन राक्षसांचा वध केला होता, त्यामुळे आईचे नाव चामुंडा ठेवण्यात आले. चामुंडा देवी मंदिरात माता सतीचे पाय पडले होते त्यामुळे या मंदिराला शक्तीपीठात स्थान मिळाले आहे. येथे येऊन, भाविक आई चामुंडा देवीच्या चरणी आपल्या भावनांचे फुले अर्पण करतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>नंदिकेश्वर चामुंडा देवी मंदिर कांगडा हिमाचल प्रदेश जावे कसे? </strong></p>
<p>
	चामुंडा देवी मंदिराचे सर्वात जवळचे विमानतळ कांगडा येथे आहे, जे येथून २८ किमी अंतरावर आहे. विमानतळावरून बस किंवा कारने चामुंडा देवी मंदिरात पोहोचू शकतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	चामुंडा देवी मंदिराचे सर्वात जवळचे मोठे स्टेशन पठाणकोट येथे आहे. पठाणकोटहून, नॅरोगेज ट्रेनने चामुंडा मंदिर स्टेशनवर पोहचता येते. चामुंडा देवी मंदिर येथून साडेपाच किमी अंतरावर आहे. पठाणकोट रेल्वे स्टेशन सर्व प्रमुख राज्यांशी रेल्वेने चांगले जोडलेले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	हिमाचल प्रदेशातील प्रमुख शहरे हे अनेक रस्ता मार्गाने शहरांशी जोडलेले आहे. बसेसच्या मदतीने किंवा खासगी वाहनाने चामुंडा देवी मंदिरात पोहचता येते. </p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 17 Apr 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 16 Apr 2025 20:44:35 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[देवीच्या या मंदिरात कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय होतात लग्न]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/jalpa-devi-temple-rajgad-madhya-pradesh-125041400027_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/jalpa-devi-temple-rajgad-madhya-pradesh-125041400027_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2025-04/05/thumb/1_1/1743846448-279.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2025-04/05/thumb/1_1/1743846448-279.jpg</image>
      <description><![CDATA[India Tourism : भारतात अनेक प्रसिद्ध प्राचीन मंदिरे आहे. तसेच भाविक मोठ्या संख्येने मंदिरांमध्ये जातात आणि पूजा करतात. असे मानले जाते की पूर्ण भक्तीने पूजा केल्याने भक्तांचे कल्याण होते. तसेच लोक त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मंदिरांमध्ये ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="middle" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2025-04/05/full/1743846448-279.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="jalpa mata mandir" width="740" /></p>
<strong>India Tourism : </strong>भारतात अनेक प्रसिद्ध प्राचीन मंदिरे आहे. तसेच भाविक मोठ्या संख्येने मंदिरांमध्ये जातात आणि पूजा करतात. असे मानले जाते की पूर्ण भक्तीने पूजा केल्याने भक्तांचे कल्याण होते. तसेच लोक त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मंदिरांमध्ये प्रार्थना करतात. आज आम्ही तुम्हाला देवीच्या अशा मंदिराबद्दल सांगणार आहोत जिथे देवीच्या कृपेने कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवायही विवाह होतात.<br />
<br />
मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात असलेले जलपा देवी मंदिर हे एक असे मंदिर आहे जिथे कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय विवाह केले जातात. असे मानले जाते की ज्या तरुण-तरुणींच्या लग्नात विलंब होत आहे किंवा अडथळे येत आहे त्यांचे लग्न शुभ मुहूर्त नसतानाही माँ जलपाची प्रार्थना करून येथे केले जाऊ शकते. जयपूर-भोपाळ रस्त्यावर एका उंच टेकडीवर मातेचे हे मंदिर आहे.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/siddhidatri-devi-temple-sagar-124101000026_1.html" target="_blank">सिद्धीदात्री देवी मंदिर सागर</a></strong></p>
तसेच जलपा देवी मंदिरात लग्न करण्याची एक अनोखी परंपरा आहे. येथे, ज्यांना लग्नासाठी शुभ मुहूर्त मिळत नाही, ते पत्रिका घेऊन माता जलपाच्या दरबारात पोहोचतात. यानंतर, देवीच्या मंदिरातील पंडितांकडून लग्नाचे निमंत्रण पत्रिका लिहिली जाते. त्यानंतरच &#39;पत्रिका&#39; देवीच्या मंदिरात परत सादर केली जाते. अशाप्रकारे, देवीच्या आशीर्वादाने, विवाह कोणत्याही अडचणीशिवाय शुभ मुहूर्तावर पूर्ण होतात. जलपा देवी मंदिरात लग्न करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. मंदिराच्या या वैशिष्ट्यामुळे, लग्नाच्या आशेने दूरदूरहून लोक येथे येतात.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/pawra-parvat-niwasini-mundeshwari-devi-temple-125040200028_1.html" target="_blank">पवरा पर्वत निवासिनी मुंडेश्वरी देवी मंदिर</a></strong></p>
जलपा देवी मंदिराचा इतिहास-<br />
जलपा देवी मंदिराचा इतिहास सुमारे ११०० वर्ष जुना आहे. हे मंदिर एका टेकडीवर आहे, ज्याभोवती घनदाट जंगल आहे. असे मानले जाते की भक्त ज्वालानाथांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन माता जलपा येथे पिंपळाच्या झाडाखाली प्रकट झाल्या. यानंतर, पिंपळाच्या झाडाखाली देवीची मूर्ती सापडली.<br />
हे मंदिर भिल्ल राजांच्या कुलदेवतेचे मंदिर असल्याचे म्हटले जाते. असे मानले जाते की सुमारे १०० वर्षांपूर्वी राजा वीरेंद्र सिंह यांनी व्यासपीठाच्या जागी चार खांब आणि लाल दगडापासून बनलेली कमान बसवून छत्री बांधण्याचा प्रयत्न केला होता. पण ते बांधकाम एका रात्रीत कोसळले. मंदिर कोसळल्यामुळे राजा खूप दुःखी झाला, मग देवी माता त्याच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, राजा, जर तुम्ही राजवाड्यांमध्ये राहत असाल तर देवीचे मंदिरही राजवाड्यासारखे बांधा नाहीतर मला या उघड्या टेकडीवर राहू द्या. त्यावेळी साधनसंपत्तीच्या कमतरतेमुळे हे मंदिर बांधता आले नाही असे म्हटले जाते.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/mankameshwar-temple-agra-125022700037_1.html" target="_blank">मनकामेश्वर मंदिर आग्रा</a></strong></p>
तसेच सुमारे ३५ वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिराच्या विकासासाठी एक समिती स्थापन केली आणि ८ ऑक्टोबर १९९१ रोजी मंदिराची पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर, देवीचे भव्य मंदिर बांधण्यात आले.  मोठ्या नेत्यांपासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत, प्रत्येकजण देवीचे आशीर्वाद घेतो.<br />
जलपा देवी मंदिरात केवळ मध्य प्रदेशातूनच नव्हे तर इतर राज्यांमधूनही भाविक येतात. नवरात्रीत येथे भाविकांची मोठी गर्दी असते. ]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 15 Apr 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 14 Apr 2025 15:14:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Viswas Swaroopam नाथद्वारामध्ये जगातील सर्वात उंच शिव प्रतिमा विश्वास स्वरूपम]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/viswas-swaroopam-the-worlds-tallest-shiva-statue-in-nathdwara-124080300041_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/viswas-swaroopam-the-worlds-tallest-shiva-statue-in-nathdwara-124080300041_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/03/thumb/1_1/1722683222-4165.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/03/thumb/1_1/1722683222-4165.jpg</image>
      <description><![CDATA[भारत देशाला अनेक प्राचीन संस्कृती लाभलेली आहे. तसेच प्राचीन संस्कृतीचा वारसा तर आपल्या भारतात जपला जातोच पण आधुनिक युगानुसार नवनवीन कला आत्मसात करून त्यामधून सुंदर अशी कलाकृती देखील साजरी केली जाते. तसेच आजकाल भारतवर्षामध्ये नवनवीन पर्यटनस्थळ विकसित ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="Nathdvara" class="imgCont" height="688" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/03/full/1722683222-4165.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Nathdvara" width="696" /></p>
	</p>
	भारत देशाला अनेक प्राचीन संस्कृती लाभलेली आहे. तसेच प्राचीन संस्कृतीचा वारसा तर आपल्या भारतात जपला जातोच पण आधुनिक युगानुसार नवनवीन कला आत्मसात करून त्यामधून सुंदर अशी कलाकृती देखील साजरी केली जाते. तसेच आजकाल भारतवर्षामध्ये नवनवीन पर्यटनस्थळ विकसित केले जात आहे.चेच उत्तम उदाहरण म्हणजे नाथद्वारा मधील जगातील सर्वात उंच शिव प्रतिमा विश्वास स्वरूपम</p>
<p>
	 </p>
<p>
	राजस्थान राज्यामध्ये उदयपूर पासून काही किलोमीटर अंतरावर राजसमंदच्या जवळ नाथद्वारा नावाचे एक सुंदर आणि भव्य पर्यटन स्थळ आहे. नाथद्वारामध्ये जगातील सर्वात उंच शिव प्रतिमा विश्वास स्वरूपम साकारण्यात आली आहे. भगवान शंकरांना समर्पित असलेले हे स्थान खूप सुंदर विकसित केले आहे. इथे भगवान शंकरांची जगातील सर्वात उंच आणि भव्य, देखणी मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. मूर्तीचे रूप खूपच आकर्षक आणि भव्य आहे. भगवान शिव बर्फाच्या खडकावर बसलेले आहेत आणि आकाशाकडे पाहत मंद हसत आहेत. सुमारे 20 किलोमीटर अंतरावरूनही ही मूर्ती दिसते.  </p>
<p>
	 </p>
<p>
	उदयपूरहून नाथद्वाराच्या दिशेने येतांना ही मूर्ती लांबूनच दिसायला लागते. संपूर्ण श्रद्धेचे स्वरूप म्हणून मंदिर परिसर विस्तीर्ण परिसरात पसरलेला आहे. तसेच महादेवांच्या पुढे भव्य असा नंदी देखील साकारण्यात आला आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="Nandi" class="imgCont" height="581" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/03/full/1722684193-958.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Nandi" width="740" /></p>
	</p>
	तसेच हा परिसर खूप मोठा आहे. त्याला पूर्णपणे भेट देण्यासाठी तुम्हाला बराच वेळ द्यावा लागेल. तुमची इच्छा असेल तर तुम्ही लिफ्टनेही पुतळ्याच्या माथ्यावर पोहोचू शकता. जिथून लांब अंतराचे दृश्य दिसते. तसेच या परिसरात पाहण्यासारखे पुष्कळ काही आहे. तसेच दाट गर्द हिरवे उद्यान देखील आहेत त्यामध्ये वेगवगेळे फुले आहेत. तसेच गुलाबाचे अनेक प्रकार या उद्यानात पाहावयास मिळतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच संध्याकाळच्या वेळी येथील मुख्य आकर्षण म्हणजे लाइटिंग आणि लेजर शो तुम्ही पाहू शकतात.</p>
<p>
	हा शो कमीतकमी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतो. हा खूप अविस्मरणीय शो आहे.  </p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच शंकरांच्या मूर्तीवर सर्व चित्रित करण्यात आले आहे. लेजर तंत्रज्ञानाच्या मदतीने खूप सुंदर चित्रित केले गेले आहे. जीवनात एकवेळ तरी नक्कीच भेट भव्य आणि अविस्मरणीय नाथद्वाराला द्यावी. </p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच जर तुम्ही उदयपूर यात्रा करीत असाल तर एक दिवसात तुम्ही नाथद्वारा नक्कीच जाऊ शकतात.</p>
<p>
	येथील टिकिट दर पार्क भ्रमणसाठी 200 आहे. तुम्हाला काही विशिष्ट प्रदर्शन आणि पुतळ्यांच्या शीर्षस्थानी जायचे असल्यास. तर तिकीट प्रति व्यक्ती सुमारे 400 रुपये आहे. तुम्ही आत इतर अनेक गोष्टी करू शकता. त्यांचे दर वेगळे आहेत. जसे लहान मुलांचे झुले, खाद्यपदार्थांची रेस्टॉरंट इत्यादी आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	नाथद्वारा कसे जावे – तुम्ही उदयपूर परिवहन किंवा राजसमंद बसने देखील इथं पर्यंत पोहचू शकतात, तसेच खाजगी वाहन, टॅक्सी ने देखील जाऊ शकतात.  </p>
<p>
	 </p>
<p>
	विमान सेवा- विमान मार्गाने जायचे असल्यास उदयपूर विमानतळावर उतरून तिथून टॅक्सी करून तुम्ही जाऊ शकतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	रेल्वे मार्ग- उदयपूर रेल्वे स्टेशपासून तुम्ही खाजगी वाहन किंवा टॅक्सी, बस ने देखील नाथद्वारा पर्यंत पोहचू शकतात. </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 14 Apr 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 14 Apr 2025 08:35:43 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दख्खनचा राजा जोतिबाचे मंदिर कोल्हापूर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/jyotiba-temple-kolhapur-125041200033_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/jyotiba-temple-kolhapur-125041200033_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-10/22/thumb/1_1/1634899620-7334.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-10/22/thumb/1_1/1634899620-7334.jpg</image>
      <description><![CDATA[Maharashtra Tourism : महाराष्ट्र म्हणजे समृद्ध प्राचीन ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेले सुंदर राज्य आहे. या समृद्ध राज्यात अनेक प्राचीन भव्य दिव्य धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे आहे. त्या धार्मिक स्थळांपैकी एक म्हणजे दख्खनचा राजा जोतिबा होय. दख्खनचा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="middle" alt="jyotiba temple kolhapur" class="imgCont" height="388" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-10/22/full/1634899620-7334.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="jyotiba temple kolhapur" width="571" /></p>
<strong>Maharashtra Tourism : </strong>महाराष्ट्र म्हणजे समृद्ध प्राचीन ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेले सुंदर राज्य आहे. या समृद्ध राज्यात अनेक प्राचीन भव्य दिव्य धार्मिक स्थळे, तीर्थक्षेत्रे आहे. त्या धार्मिक स्थळांपैकी एक म्हणजे दख्खनचा राजा जोतिबा होय. दख्खनचा राजा जोतिबा हा अनेक भक्तांचे कुलदैवत आहे. तसेच नवसाला पावणार ज्योतिबा म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. दख्खनचा राजा जोतिबाची आज पासून म्हणजेच चैत्र पौर्णिमेपासून यात्रा सुरु होते. तुम्ही देखील या यात्रेला नक्कीच भेट देऊ शकतात.  <br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shambhu-mahadev-peak-shingnapur-125040700026_1.html" target="_blank">&#39;दक्षिण कैलास&#39; नावाने ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर</a></strong></p>
ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूरपासून १७ किमी पन्हाळा डोगंराच्या रांगेत आहे. हे मंदिर समुद्रसपाटीपासून साधारण ३१२४ फूट उंचीवर आहे. जगभरातून मोठ्या संख्येने यात्रेकरू ज्योतिबा मंदिराला भेट देण्यासाठी येतात. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात असलेले ज्योतिबा मंदिर हे भगवान शिवाचे अवतार असलेल्या भगवान ज्योतिबाला समर्पित तीर्थक्षेत्र आहे. तसेच हिरवळ आणि नयनरम्य डोंगरात वसलेले हे मंदिर भक्तांसाठी एक महत्त्वाचे तीर्थस्थळ आहे.<br />
<br />
<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="middle" alt="jyotiba temple kolhapur" class="imgCont" height="440" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-10/22/full/1634899596-7554.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="jyotiba temple kolhapur" width="740" /></p>
तसेच ज्योतिबाला केदारेश्वर-केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर, शंखाकृती, हत्तीच्या ‘सोंडे’सारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळय़ापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाटय़ाचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे. ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते. ज्योतिबास ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही ओळखतात. ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहे. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहे.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/kalaram-temple-nashik-122040900028_1.html" target="_blank">काळाराम मंदिर नाशिक</a></strong></p>
<strong>दख्खनचा राजा जोतिबाची आख्यायिका-</strong><br />
ज्योतिबासंदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवला होता. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्याचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईने अशी प्रार्थना केली, की ‘पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे’ म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे.  तसेच देवळांकडे जाताना प्रथम मराठाशैलीतील भव्य दगडी प्रवेशद्वार लागते. या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर पायर्‍या उतरताच तीन देवळांचा समूह दृष्टीस पडतो. या तीन देवळांच्या मध्यभागी केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे.  <br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/sant-eknaths-samadhi-shri-kshetra-paithan-121041400027_1.html" target="_blank">संत एकनाथांची समाधी श्री क्षेत्र पैठण</a></strong></p>
तसेच या देवळाजवळ चोपडाई देवीचे मंदिर असून या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये प्रीतिराव चव्हाण हिम्मतबहादूर यांनी केलेले आहे. या देवळांपासून थोडय़ा अंतरावर यमाईदेवीचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम १७५० मध्ये राणोजीराव शिंदे यांनी केले. या मंदिरासमोर पाण्याची दोन तीर्थ असून जवळच सहा कुंड व दोन विहिरी आहे.  कोल्हापूर परिसरातील मंदिराच्या शिखरांप्रमाणेच येथील मंदिरांच्या शिखरांची रचना आहे. यादवकालीन वास्तुशैलीत थोडा फरक करून मराठा कारागिरांनी या शिखरांचे बांधकाम केले. या शिखरांवर तळापासून वपर्यंत ‘रथपट्ट’ पद्धतीची साधी नक्षी आहे. येथील मंदिर हेमाडपंती पद्धतीची असून तत्कालीन मराठा वास्तुशैलीचा प्रभाव येथे आढळतो. या मंदिराच्या बांधकामाकरिता याच डोंगरात सापडणाऱ्या काळय़ा बेसॉल्ट दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. या देवालयाच्या प्रांगणात पारंपरिक दगडी दीपमाळ आहे.<br />
<br />
<strong>ज्योतिबाची मूर्ती</strong><br />
असे सांगण्यात येते की, श्री ज्योतिबाची मूर्ती ही स्वतः बनवलेली आहे. ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडविलेल्या या चर्तुर्भुज मूर्तीच्या हातात खड्ग, पानपात्र, डमरू व त्रिशूळ आहे. शेजारीच ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबाची भार्या यमाई हिची मूर्ती दगडाची असून या मूर्तीला शेंदूर लेपलेला असतो. तसेच दैनंदिन जीवनात ज्योतिबाची पूजा वेगवेगळ्या अलंकारांनी केली जाते. अनेक भक्त मंदिरात येऊन नवस करतात. व नवसाला पावणारा ज्योतिबा भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. नवस फेडायला आलेले भक्त ज्योतिबाच्या नावान &#39;चांगभलं&#39; म्हणून जयघोष करतात. व गुलाल उधळतात.<br />
<br />
<strong>जोतिबाचे मंदिर कोल्हापूर जावे कसे?</strong><br />
दख्खनचा राजा जोतिबाला जाण्यासाठी अनेक वाहन उपलब्ध आहे. कोल्हापूर आहे महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे. तसेच कोल्हापूर अनेक प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर स्थानिक वाहनांच्या मदतीने मंदिरापर्यंत सहज पोहचता येते. कोल्हापूर शहर अनेक रेल्वे मार्गांशी देखील जोडले गेले आहे.]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 13 Apr 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 12 Apr 2025 16:21:56 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला सुरुवात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/god-goddess-marathi/jyotibas-journey-begins-today-125041200016_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/god-goddess-marathi/jyotibas-journey-begins-today-125041200016_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-10/22/thumb/1_1/1634899572-7863.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-10/22/thumb/1_1/1634899572-7863.jpg</image>
      <description><![CDATA[दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. तसेच चैत्र पौर्णिमेच्या हस्त नक्षत्रावर दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला सुरुवात होते. यादिवशी पहाटे दख्खनचा राजा जोतिबाचा महाअभिषेक केला जातो. महावस्त्र आणि अलंकाराने दख्खनच्या राजाची पूजा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="middle" alt="jyotiba temple kolhapur" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-10/22/full/1634899572-7863.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="jyotiba temple kolhapur" width="740" /></p>
दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. तसेच चैत्र पौर्णिमेच्या हस्त नक्षत्रावर दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेला सुरुवात होते. यादिवशी पहाटे दख्खनचा राजा जोतिबाचा महाअभिषेक केला जातो. महावस्त्र आणि अलंकाराने दख्खनच्या राजाची पूजा मोठ्या उत्साहात केली जाते.<br />
<br />
साधारण दुपारच्या वेळी राजाच्या यात्रेला सुरवात होते. या दख्खनचा राजा जोतिबाचे पवित्र स्थान कोल्हापुर जिल्ह्यात आहे. वाडी रत्नागिरी स्थित श्री क्षेत्र ज्योतिबा तीर्थक्षेत्र यात्रेनिमित्त भक्तीउत्साहाने भरून जाते. यावर्षी ही यात्रा 12 एप्रिल म्हणजेच चैत्र पौर्णिमा पासून सुरु होते आहे. तसेच महारष्ट्रसोबत इतर राज्यातील भक्त सुद्धा या यात्रेमध्ये सहभागी होतात. या यात्रेमध्ये भक्त &#39;ज्योतिबाच्या नावाचा जयघोष करून गुलाल उधळतात. तसेच दख्खनचा राजा जोतिबाच्या डोंगरावर तीर्थयात्रेचा उत्साह अनुभवास मिळतो. सनई चौघडे वाजवून हा सण का साजरा केला जातो.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shambhu-mahadev-peak-shingnapur-125040700026_1.html" target="_blank">&#39;दक्षिण कैलास&#39; नावाने ओळखले जाणारे शंभू महादेव शिखर शिंगणापूर</a></strong></p>
दख्खनचा राजा जोतिबाच्या यात्रेबद्दल पौराणिक कथा<br />
पौराणिक आख्यायिकेनुसार एकदा देवी लक्ष्मीने कोल्हासुर राक्षसाचा युद्धात पराभव करून त्याला  शेवटची इच्छा विचारली. त्यानंतर देवी महालक्ष्मी कोल्हापुरात स्थानपन्न झाली. त्यावेळी देवीने चार दिशांना चार रक्षक नेमले. तेव्हा ज्योतिबा यांना आई अंबाबाईने दक्षिण दिशेला रक्षक म्हणून निवडले.  त्यादिवसापासून ज्योतिबा हे दक्षिण दिशेला असून रक्षण करतात. मान्यतेनुसार, दख्खनचा राजा ज्योतिबा हे भगवान शिवाचे अवतार मानले जातात.  <br />
 <br />
चैत्र पौर्णिमेला यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे ज्योतिबा देवाची पालखी होय. सर्वत्र गुलाल उधळला जातो. यासोबतच मुख्य आकर्षण असे की यात्रेदरम्यान सजवलेल्या सासन काठ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येते. भक्त ज्योतिबाच्या नावाने &#39;चांगभल&#39; म्हणत जयघोष करतात. तसेच दख्खनचा राजा जोतिबा हे आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ओळखले जातात. भक्तांच्या या मंदिरात सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच इच्छा पूर्ण झाल्यावर भक्त मंदिरात येऊन नवस पूर्ण करतात. व ज्योतिबाच्या नावानं &#39;चांगभल, म्हणत जयघोष करतात.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/khatu-shyam-kund-in-rajasthan-125012800014_1.html" target="_blank">राजस्थानमधील या चमत्कारिक तलावात स्नान केल्याने संतती प्राप्त होते, येथे असते भाविकांची गर्दी</a></strong></p>
Edited By- Dhanashri Naik]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 12 Apr 2025 13:09:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 12 Apr 2025 13:21:33 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[God Goddess]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[श्री विठ्ठल मंदिर हंपी कर्नाटक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/shri-vitthal-temple-hampi-karnataka-125040100032_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/shri-vitthal-temple-hampi-karnataka-125040100032_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/01/thumb/1_1/1743503983-8938.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/01/thumb/1_1/1743503983-8938.jpg</image>
      <description><![CDATA[India Tourism : भारतातील कर्नाटक राज्यात अनेक मंदिरे आहे. यापैकी एक म्हणजे हंपीतील विठ्ठल मंदिर होय. जे १६ व्या शतकातील एक अद्भुत रचना आहे. हे एक हिंदू मंदिर असून ते भगवान विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णू यांना समर्पित आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
		<img align="middle" alt="Shri Vitthal Temple Hampi" class="imgCont" height="436" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-04/01/full/1743503983-8938.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Shri Vitthal Temple Hampi" width="600" /></p>
</p>
<strong>India Tourism : </strong>भारतातील कर्नाटक राज्यात अनेक मंदिरे आहे. यापैकी एक म्हणजे हंपीतील विठ्ठल मंदिर होय. जे १६ व्या शतकातील एक अद्भुत रचना आहे. हे एक हिंदू मंदिर असून ते भगवान विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णू यांना समर्पित आहे.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/madhavpur-beach-gujarat-125032500038_1.html" target="_blank">श्रीकृष्ण रुक्मिणीचा इथे दिव्य विवाह झाला, माधवपूर बीच गुजरात</a></strong></p>
तसेच हंपी हे कर्नाटकातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. तसेच हंपी शहर हे विठ्ठल मंदिराने ओळखले जाते, तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेकडील तीरावर वसलेले हे मंदिर मूळ दक्षिण भारतीय द्रविड मंदिरांच्या स्थापत्य शैलीचे प्रतिनिधित्व करते. तसेच विठ्ठल मंदिर त्याच्या संगीतमय खांबांसाठी प्रसिद्ध आहे. विठ्ठल मंदिर १६ व्या शतकात राजा देवराय दुसरा याच्या कारकिर्दीत बांधले गेले आणि हे मंदिर विजयनगर साम्राज्याने स्वीकारलेल्या शैलीचे प्रतीक आहे. हे मंदिर त्याच्या अलंकृत खांबांसाठी, उत्तम कोरीवकामासाठी आणि रंग मंडपासाठी ओळखले जाते. या मंदिरात ५६ संगीतमय स्तंभ आहे, जे पर्यटकांना खूप आकर्षित करतात. जेव्हा हे खांब ठोकले जातात तेव्हा एक संगीतमय आवाज ऐकू येतो.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/kaziranga-national-park-assam-125031700029_1.html" target="_blank">काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम</a></strong></p>
तसेच मंदिराच्या मूर्ती आतील गर्भगृहात ठेवल्या आहे, जिथे फक्त मुख्य पुजारीच प्रवेश करू शकतात. मंदिराचे छोटे गाभाऱ्याचे प्रवेशद्वार सर्वसामान्यांसाठी खुले असले तरी, मोठ्या गाभाऱ्यात भव्य सजावट पाहता येते. या मंदिराच्या परिसरात एक दगडी रथ आहे, जो मंदिराच्या आकर्षणात भर घालतो. संकुलाच्या पूर्वेकडील बाजूला असलेला हा रथ जड असला तरी त्याच्या दगडी चाकांच्या मदतीने हलवता येतो. मंदिर संकुलात अनेक मंडप, लहान मंदिरे आणि मोठे कक्ष देखील बांधले गेले आहे.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/maharashtra-darshan-adishakti-ekvira-aai-121100100031_1.html" target="_blank">महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई</a></strong></p>
श्री विठ्ठल मंदिर हंपी, कर्नाटक जावे कसे?<br />
विमान मार्ग-विठ्ठल मंदिराचे सर्वात जवळचे विमानतळ बेल्लारी आहे, जे मंदिरापासून  ६५ किमी अंतरावर आहे.<br />
<br />
रेल्वे मार्ग-मंदिराचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन होस्पेट जंक्शन आहे, जे मंदिरापासून १० किमी अंतरावर आहे. अंतरावर स्थित आहे.<br />
<br />
रस्ता मार्ग- आपण रस्त्याच्या मार्गाबद्दल बोललो तर येथे पोहोचण्यासाठी रस्ता मार्ग हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. जो अनेक प्रमुख शहरांना जोडलेला आहे.<br type="_moz" />]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 02 Apr 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 01 Apr 2025 16:10:55 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भारतातील या मंदिरांमध्ये माकडांची पूजा केली जाते]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/monkeys-are-worshipped-in-these-temples-in-india-125022600051_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/monkeys-are-worshipped-in-these-temples-in-india-125022600051_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-02/26/thumb/1_1/1740574420-2944.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-02/26/thumb/1_1/1740574420-2944.jpg</image>
      <description><![CDATA[India Tourism : भारतात अनेक प्राचीन ऐतिहासिक मंदिरे आहे. तसेच भारत हा अनेक मंदिरांचा देश आहे. प्रत्येक मंदिराची आपली आपली विशेषतः आहे. तसेच आज आपण देशातील असेच मंदिर पाहणार आहोत जिथे माकडांची पूजा केली जाते. भारत हा विविध परंपरा, श्रद्धा आणि ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="galataji" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-02/26/full/1740574420-2944.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="galataji" width="740" /></p>
	</p>
	<strong>India Tourism :</strong> भारतात अनेक प्राचीन ऐतिहासिक मंदिरे आहे. तसेच भारत हा अनेक मंदिरांचा देश आहे. प्रत्येक मंदिराची आपली आपली विशेषतः आहे. तसेच आज आपण देशातील असेच मंदिर पाहणार आहोत जिथे माकडांची पूजा केली जाते. भारत हा विविध परंपरा, श्रद्धा आणि मंदिरांचा देश आहे. अशा परिस्थितीत येथे अनेक प्रकारच्या देवी-देवतांची पूजा केली जाते. भारतात लोक माकडांचीही पूजा करतात. एवढेच नाही तर भारतातील अनेक मंदिरांमध्ये माकडांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे आणि भक्त या मंदिरांमध्ये त्यांच्या भक्ती आणि श्रद्धेने पूजा करतात. तुम्ही देखील या मंदिराला नक्कीच भेट देऊ शकतात. तर चला जाणून घेऊ या कोणते मंदिर आहे. </p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/triyuginarayan-temple-rudraprayag-uttarakhand-125022500044_1.html" target="_blank">रुद्रप्रयाग येथील त्रियुगीनारायण मंदिर जिथे शिव-पार्वतीने घेतले होते सप्तपदी</a></strong></p>
</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Jaipur Monkey Temple" class="imgCont" height="493" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-02/26/full/1740574478-5794.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Jaipur Monkey Temple" width="740" /></p>
	</p>
	तसेच हिंदू धर्मात माकडाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे, कारण ते भगवान हनुमानाचे अवतार मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार, भगवान हनुमान हे वानर वानर होते. रामायणात, तो श्रीरामांचा एक महान भक्त होता. त्यांच्या भक्ती, शक्ती आणि धैर्यामुळे लोक माकडांना हनुमानजींचे प्रतीक मानतात आणि त्यांची पूजा करतात. या कारणास्तव भारतातील अनेक मंदिरांमध्ये माकडांची पूजा केली जाते.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/amar-sagar-lake-jaisalmer-rajasthan-125011400025_1.html" target="_blank">अमर सागर सरोवर राजस्थान</a></strong></p>
</p>
<p>
	वानर मंदिर जयपूर</p>
<p>
	राजस्थानमधील जयपूरमध्ये वानर मंदिरात लोक माकडांची पूजा करतात. हे मंदिर गलताजी मंदिर म्हणून ओळखले जाते. तसेच दूरदूरहून पर्यटक या मंदिराला भेट देण्यासाठी येत येतात. हे मंदिर अनेक पर्यटकांना आकर्षित करते. तसेच येथे सुकामेवा किंवा केळी खरेदी करून माकडांना खायला घालू शकता. </p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/eklingaji-temple-udaipur-124081000052_1.html" target="_blank">एकलिंगजी मंदिर उदयपुर</a></strong></p>
</p>
<p>
	वानर मंदिर जोधपूर</p>
<p>
	राजस्थानमधील जोधपूरमधील भोपाळगड येथे असलेल्या या मंदिरात बालाजीची मूर्ती स्थापित आहे. या मंदिरात पूजा करण्यासाठी लोक दूरदूरून येतात. हे मंदिर सध्याचे बालाजी म्हणून ओळखले जाते. २३ वर्षांपूर्वी येथे एका माकडाचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर माकडाला तिथेच पुरण्यात आले आणि देणग्या गोळा करून एक मंदिर बांधण्यात आले. अशा परिस्थितीत, तेव्हापासून लोक या मंदिरात माकडाची पूजा करतात.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 27 Feb 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 26 Feb 2025 18:25:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कैलास शिव मंदिर एलोरा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/kailas-shiva-temple-ellora-124072200029_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/kailas-shiva-temple-ellora-124072200029_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/22/thumb/1_1/1721646041-4683.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/22/thumb/1_1/1721646041-4683.jpg</image>
      <description><![CDATA[हिंदू धर्मामध्ये देव आणि मंदिरांना खूप महत्व आहे, कारण असे मानले जाते की प्रत्यक्ष भगवंतच ही सृष्टी चालवत आहे. त्यांच्या इच्छेनुसार ही सृष्टी चालते. तसेच हिंदू धर्माची मान्यता आहे की सृष्टीच्या कणाकणामध्ये देवाचा वास असतो. तसेच भारताची संस्कृती एवढी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="" class="imgCont" height="690" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/22/full/1721646041-4683.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Shiv Temple Ellora" width="740" /></p>
	</p>
	हिंदू धर्मामध्ये देव आणि मंदिरांना खूप महत्व आहे, कारण असे मानले जाते की प्रत्यक्ष भगवंतच ही सृष्टी चालवत आहे. त्यांच्या इच्छेनुसार ही सृष्टी चालते. तसेच हिंदू धर्माची मान्यता आहे की सृष्टीच्या कणाकणामध्ये देवाचा वास असतो. तसेच भारताची संस्कृती एवढी अद्भुत आहे की ठिकठिकाणी आपल्याला वेगवगेळ्या देवांचे मंदिर पाहावयास मिळतात. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका मंदिराबद्दल सांगणार आहोत. जे खूप लक्षणीय आणि अद्भुत आहे.असे सांगतात की हे मंदिर बनवण्यासाठी 100 वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला होता. ज्या मंदिराचे नाव आहे कैलास शिव मंदिर. </p>
<p>
	 </p>
<p>
	हे मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या एलोराच्या गुफांमध्ये आहे. ज्याला एलोराचे कैलाश मंदिर नावाने देखील ओळखले जाते. 276 फूट लांब आणि 154 फूट रुंद या मंदिराचे हे वैशिष्ट्य आहे की, केवळ एकाच दगडावर ही मंदिर उभे आहे. तसेच या मंदिराची उंची दोन ते तीन मजली इमारती एवढी आहे. तसेच या मंदिराच्या निर्माणमध्ये कमीतकमी 40 हजार टन वजन खडक कापण्यात आले होते. हे मंदिर  भगवान शिवांना समर्पित आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्रातील औरंगाबाद मध्ये उभे कैलाश मंदिर विश्वातील एकमात्र असे विशाल मंदिर आहे जे एकच खडक कापून बनवले गेले आहे. ही पूर्ण संरचना द्रविड शैलीचे एक अद्भुत उदाहरण आहे.  </p>
<p>
	 </p>
<p>
	मंदिर का इतिहास-</p>
<p>
	10 व्या शतकामध्ये लिहण्यात आलेले एक पुस्तक “कथा कल्पतरू ” मध्ये एक लोककथा देण्यात आली आहे. या लोककथा अनुसार 8 व्या शतकामध्ये राष्ट्रकुट राजवंशचे राजा ऐलू यांच्या राणीने प्रण घेतला होता की, जोपर्यंत भगवान शंकरांचे भव्य मंदिर बनत नाही तो पर्यंत ती जेवणार नाही. राणीने स्वप्नामध्ये मंदिराचा कळस पहिला होता आणि तिला त्याचप्रकारे मंदिर हवे होते. राजाने अनेक शिल्पकारांना आमंत्रित केले पण त्यामधील कोणीच राणीची इच्छा पूर्ण करू शकले नाही. शेवटी पैठणमधून कोकासा नावाचा शिल्पकार आला व त्याने, मंदिर निर्माण करण्यासाठी खडकाला वरतून खाली कोरण्यास सांगितले.</p>
<p>
	 </p>
<p>
	भगवान शंकरांना समर्पित आहे मंदिर-</p>
<p>
	भगवान शंकरांना समर्पित असलेल्या या विशाल मंदिराचे निर्माण 8 व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण आई व्दारा करण्यात आले होते.  </p>
<p>
	 </p>
<p>
	कैलाश मंदिराची विशेषता-</p>
<p>
	अनेक प्राचीन मंदिरांप्रमाणे या मंदिराची देखील विशेषतः आहे. जी सर्व पर्यटकांना हैराण करते.</p>
<p>
	 </p>
<p>
	भगवान शंकरांचे हे मंदिर मजबूत खडक कापून बनवण्यात आले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	एलोराचे कैलाश मंदिर महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एलोरा गुफांमध्ये स्थापित आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	हे मंदिर बनवण्यासाठी कमीतकमी 150 वर्ष लागले व  कमीतकमी 7000 मजुरांनी यावर काम केले आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	कैलाश मंदिर बघण्यासाठी वेळ–</p>
<p>
	आठवड्यातील मंगळवार सोडून बाकी इतर दिवशी सकाळी 7:00 – संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत हे मंदिर पर्यटकांसाठी खुले असते.</p>
<p>
	 </p>
<p>
	कैलास मंदिर प्रवेश शुल्क-</p>
<p>
	कैस्ल्श मंदिर पाहण्यासाठी भारतीयांना प्रवेश शुल्क 10 रूपये द्यावे लागतात तर विदेशी पर्यटकांना 250 रूपये एवढे शुल्क काढावे लागते.</p>
<p>
	 </p>
<p>
	कैलाश मंदिर महाराष्ट्र कसे जावे- </p>
<p>
	कैलास मंदिर एलोराच्या 16 व्या गुफा मध्ये स्थित आहे आणि इथे फिरायला जाण्यासाठी तुम्ही फ्लाइट, ट्रेन आणि बस कशाचीही निवड करू शकतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	फ्लाइट-</p>
<p>
	जर तुम्हाला या मंदिराला भेट देण्यासाठी फ्लाईटने जायचे असेल तर तुम्हाला या मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी औरंगाबाद विमानतळ जवळ आहे. औरंगाबाद विमानतळापासून हे मंदिर 35 किलोमीटर दूर आहे. विमानतळावरून तुम्ही बस किंवा टॅक्सीच्या मदतीने हे मंदिर पाहण्यासाठी जाऊ शकतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	ट्रेन-</p>
<p>
	जर तुम्हाला रेल्वेने हे मंदिर पाहण्यासाठी जायचे असेल तर औरंगाबाद रेल्वे स्टेशन मुंबई आणि पुण्याशी जोडलेले आहे. तसेच जळगाव रेल्वे स्टेशन देखील इथून जवळचे स्टेशन आहे. इथून तुम्ही टॅक्सी किंवा बस ने जाऊ शकतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	बस- </p>
<p>
	जर तुम्हाला कैलास मंदिर पाहण्यासाठी रस्त्याच्या मार्गाने जायचे असेल तर औरंगाबादमधील अजिंठा जवळून100 किमी आणि एलोरा पासून 30 किमी दूर आहे. अजिंठा एलोराच्या गुफांपर्यंत पोहचण्यासाठी  तुम्ही स्थानीय टॅक्सी भाड्याने ठरवू शकतात. किंवा राज्य परिवह ने देखील प्रवास करू शकतात. </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 17 Feb 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 17 Feb 2025 08:00:28 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[माँ नर्मदेचे उगमस्थान अमरकंटक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/amarkantak-the-origin-of-maa-narmada-125020300035_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/amarkantak-the-origin-of-maa-narmada-125020300035_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-02/03/thumb/1_1/1738578637-0055.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-02/03/thumb/1_1/1738578637-0055.jpg</image>
      <description><![CDATA[India Tourism : मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माँ नर्मदेचे उगमस्थान मध्य प्रदेशातील जबलपूर येथील अमरकंटक आहे. तसेच हे ठिकाण त्याच्या आध्यात्मिक मूल्यांमुळे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
		<img align="middle" alt="Amarkantak" class="imgCont" height="442" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-02/03/full/1738578637-0055.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Amarkantak" width="600" /></p>
</p>
<strong>India Tourism :</strong> मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माँ नर्मदेचे उगमस्थान मध्य प्रदेशातील जबलपूर येथील अमरकंटक आहे. तसेच हे ठिकाण त्याच्या आध्यात्मिक मूल्यांमुळे आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. येथील वातावरण रमणीय आणि आल्हादायक आहे. तसेच १०६५ मीटर उंचीवर असलेले अमरकंटक हे केवळ एक हिल स्टेशन नाही तर भारतातील एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र देखील आहे. सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगांनी वेढलेले हे शहर दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करते. अमरकंटकला धार्मिक महत्त्व आहे कारण ते पवित्र नर्मदा नदीचे उगमस्थान आहे. तसेच अमरकंटक हे नर्मदा आणि सोनभद्र नद्यांचे उगमस्थान आहे. प्राचीन काळापासून हे ऋषी-मुनींचे तपश्चर्येचे ठिकाण आहे. नर्मदा येथील सोनभद्र पर्वताच्या शिखरातून उगम पावते.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/amar-sagar-lake-jaisalmer-rajasthan-125011400025_1.html" target="_blank">अमर सागर सरोवर राजस्थान</a></strong></p>
अमरकंटक नावाच्या उत्पत्तीबद्दल अनेक कथा प्रचलित आहे. प्रसिद्ध संस्कृत कवी कालिदासांनी या ठिकाणाचे नाव अमरकूट ठेवले आहे कारण येथे आंब्याची (आमळा) बरीच झाडे होती. असे म्हटले जाते की नंतर अमरकुटचे अमरकंटक झाले. पौराणिक मान्यतेनुसार, जेव्हा भगवान शिवाने त्रिपुराचा अग्नीने नाश केला तेव्हा तीन राखांपैकी एक अमरकंटकवर पडली, जी हजारो शिवलिंगांमध्ये रूपांतरित झाली. ज्वाळेश्वरमध्ये आजही अशाच एका लिंगाची पूजा केली जाते. संस्कृतमध्ये अमरकंटक म्हणजे अंतहीन स्रोत, जो भारतातील सर्वात पवित्र नदी नर्मदा नदीशी जोडलेला आहे. येथे अनेक मंदिरे आहे जी विविध शासकांच्या काळाचे चित्रण करतात. अमरकंटकमधील मुख्य आकर्षणे म्हणजे नर्मदाकुंड आणि कलचुरी काळातील प्राचीन मंदिरे. शहराच्या मध्यभागी असलेल्या नर्मदाकुंड मंदिर संकुलात १६ लहान मंदिरे आहे. येथे नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. या नदीला "मध्य प्रदेश आणि गुजरातची जीवनदायी नदी" असेही म्हणतात. तसेच तुम्ही येथे नर्मदा नदीच्या उगमस्थानाला भेट देऊ शकता.<br />
<br />
<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
		<img align="middle" alt="Narmda River" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-02/03/full/1738578680-0976.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Narmda River" width="740" /></p>
</p>
तसेच अमरकंटकमध्ये अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहे. येथे पर्यटक नर्मदा नदीचे उगमस्थान पाहू शकतात. कलचुरीचे प्राचीन मंदिर पाहता येईल. याशिवाय, पर्यटक कर्ण मंदिर, पाताळेश्वर मंदिर, सोनामुडा अमरकंटक, दूधधारा धबधबा अमरकंटक, कपिलधारा धबधबा अमरकंटक इत्यादी ठिकाणी भेट देऊ शकतात. येथे कलचुरी काळातील एक मंदिर आहे. हे 1041-1073 दरम्यान कलचुरी राजा कर्णदेव यांनी बांधले होते. नर्मदा कुंडाच्या दक्षिणेस कल्चुरी काळातील मंदिरांचा समूह आहे, ज्यामध्ये कर्ण मंदिर आणि पाताळेश्वर मंदिर यांचा समावेश आहे. कर्ण मंदिर हे भगवान शिव यांना समर्पित तीन पवित्र मंदिर आहे. प्रवेश करण्यासाठी पाच मठ आहे. ]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 04 Feb 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 03 Feb 2025 16:02:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Narmada Parikrama नर्मदा परिक्रमा नियम आणि महत्त्व, संपूर्ण माहिती जाणून घ्या]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/narmada-parikrama-full-information-in-marathi-125020300034_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/narmada-parikrama-full-information-in-marathi-125020300034_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2018-07/23/thumb/1_1/1532339599-6853.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2018-07/23/thumb/1_1/1532339599-6853.jpg</image>
      <description><![CDATA[Narmada Parikrama नर्मदा यात्रा का महत्त्वाची आहे- नर्मदाजी हे त्यागाचे अधिष्ठाता देवता आहेत. त्यांच्या पवित्रतेमुळे, चैतन्यशीलतेमुळे आणि मंगलमयतेमुळे संपूर्ण जग त्यांचे आदर करते आणि भक्तीने त्यांची पूजा करते. रहस्य आणि साहसाने भरलेली नर्मदा यात्रा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="middle" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2018-07/23/full/1532339599-6853.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	<strong>Narmada Parikrama </strong>हिंदू पुराणांमध्ये नर्मदा परिक्रमा यात्रेला खूप महत्त्व आहे. माँ नर्मदा, ज्याला रेवा नदी असेही म्हणतात, ही सर्वात लांब पश्चिमेकडील नदी आहे. ती अमरकंटक येथून उगम पावते, नंतर ओंकारेश्वरमधून जाते, गुजरातमध्ये प्रवेश करते आणि खंभातच्या आखातात वाहते. आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी, मध्य प्रदेश सरकारने माँ नर्मदेच्या परिक्रमेसाठी उपक्रम हाती घेतले आहे. याची सुविधा जबलपूर, इंदूर आणि भोपाळ येथून मिळू शकते.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>नर्मदा यात्रा का महत्त्वाची आहे- </strong>नर्मदाजी हे त्यागाचे अधिष्ठाता देवता आहेत. त्यांच्या पवित्रतेमुळे, चैतन्यशीलतेमुळे आणि मंगलमयतेमुळे संपूर्ण जग त्यांचे आदर करते आणि भक्तीने त्यांची पूजा करते. रहस्य आणि साहसाने भरलेली नर्मदा यात्रा खूप महत्त्वाची आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>नर्मदेचे उगमस्थान: </strong>अमरकंटकमधील कोटीतर्थ हे नर्मदेचे उगमस्थान आहे. येथे सुमारे 34 पांढऱ्या रंगाची मंदिरे आहेत. येथे नर्मदा उदगम कुंड आहे, जिथून नर्मदा नदी उगम पावते आणि वाहते. मंदिर संकुलात सूर्य, लक्ष्मी, शिव, गणेश, विष्णू इत्यादी देवी-देवतांची मंदिरे आहेत. समुद्रसपाटीपासून 3600 फूट उंचीवर असलेल्या अमरकंटकला नद्यांची जननी म्हटले जाते. येथून सुमारे पाच नद्या उगम पावतात ज्यामध्ये नर्मदा नदी, सोन नदी आणि जोहिला नदी या प्रमुख आहेत. नर्मदेला एकूण 41 उपनद्या आहेत. उत्तर किनाऱ्यावरून 19 आणि दक्षिण किनाऱ्यावरून 22. नर्मदा खोऱ्याचे पाणलोट क्षेत्र एक लाख चौरस किलोमीटर आहे. हे देशाच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या तीन टक्के आणि मध्य प्रदेशच्या क्षेत्रफळाच्या 28 टक्के आहे. नर्मदेच्या आठ उपनद्या 125 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या आहेत. उदाहरणार्थ- हिरण 188, बंजर 183 आणि बुधनेर 177 किलोमीटर. परंतु लांबीसह देब, गोई, करम, चोरळ, बेदा अशा अनेक मध्यम नद्यांची स्थितीही गंभीर आहे. उपनद्यांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्याने, नर्मदेत मिळण्यापूर्वीच त्या त्यांचा प्रवाह गमावत आहेत.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/narmada-ashtakam-121021900028_1.html" target="_blank">श्री नर्मदाष्टकम : त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे</a></strong></p>
</p>
<p>
	<strong>नर्मदा यात्रा कधी सुरू होते?- </strong>नर्मदा परिक्रमा किंवा यात्रा दोन प्रकारे केली जाते. पहिली दर महिन्याला नर्मदा पंचक्रोशी यात्रा आणि दुसरी नर्मदेची प्रदक्षिणा. दर महिन्याला होणाऱ्या पंचक्रोशी यात्रेची तारीख कॅलेंडरमध्ये दिली जाते. ही यात्रा अमरकंटक, ओंकारेश्वर आणि उज्जैन या तीर्थक्षेत्रांपासून सुरू होते. ते जिथे सुरू होते तिथेच संपते.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>नर्मदा तटावरील तीर्थस्थळ- </strong>नर्मदा तटावर अनेक तीर्थ स्थित आहे ज्यापैकी काही प्रमुख तीर्थ - अमरकंटक, मंडला, भेडाघाट, होशंगाबाद, नेमावर, ओंकारेश्वर, मंडलेश्वर, महेश्वर, शुक्लेश्वर, बावन गज, शूलपानी , गरुडेश्वर, शुक्रतीर्थ, अंकेश्वर, करनाली, चंदोद, शुकेश्वर, व्यसतीर्थ, अनसुयामाई तप स्थल, कंजेठा शकुंतला पुत्र भारत स्थल, सिनोर, अंगारेश्वर, धायडी कुंड आणि भृगु-कच्छ किंवा भृगु-तीर्थ आणि विमलेश्वर महादेव तीर्थ.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>नर्मदा यात्रा परिक्रमा मार्ग- </strong>अमरकंटक, माई की बागिया ते नर्मदा कुंड, मंडला, जबलपूर, भेडाघाट, बर्मनघाट, पाटीघाट, मगरोल, जोशीपूर, चापनेर, नेमावार, नर्मदा सागर, पामाखेडा, धाव्रीकुंड, ओंकारेश्वर, बाल्केश्वर, इंदूर, मंडलेश्वर, महेश्वर, खालघाट, चिखलारा, धर्मराय, कातरखेडा, शुलापदी बुश, हस्तिसंगम, चापेश्वर, सरदार सरोवर, गरुडेश्वर, चांदोद, भरूच. यानंतर बिमलेश्वर, कोटेश्वर, गोल्डन ब्रिज, बुलबुलकांड, रामकुंड, बारवानी, ओंकारेश्वर, खंडवा, होशंगाबाद, सादिया, बर्मन, बर्गी, त्रिवेणी संगम, महाराजपूर, मांडला, दिंडोरी आणि नंतर पोंडी मार्गे अमरकंटक येथे परत.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>का करावी नर्मदा परिक्रमा-</strong> गूढता आणि साहसाने भरलेला हा प्रवास खूप महत्त्वाचा आहे. पुराणांमध्ये या नदीचा रेवाखंड या वेगळ्या नावाने सविस्तर उल्लेख आहे. हिंदू धर्मात परिक्रमेला खूप महत्त्व आहे. परिक्रमा म्हणजे एखाद्या सामान्य जागेभोवती किंवा एखाद्या व्यक्तीच्या डाव्या बाजूने फिरणे. याला &#39;प्रदक्षिणा&#39; असेही म्हणतात जे षोडशोपचार पूजेचा एक भाग आहे. नर्मदा परिक्रमा किंवा यात्रा ही एक धार्मिक यात्रा आहे. जो कोणी नर्मदा किंवा गंगेची परिक्रमा पूर्ण करतो त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे काम केले आहे. त्याच्या मृत्यूपूर्वी, त्याने प्रवास केला नसता तर आयुष्यात कधीही न कळलेल्या सर्व गोष्टी शिकल्या. नर्मदेच्या प्रदक्षिणेला अधिक महत्त्व आहे. नर्मदाजींच्या परिक्रमा यात्रेत एकीकडे गूढता, साहस आणि धोका आहे, तर दुसरीकडे ती अनुभवांचे भांडार देखील आहे. या सहलीनंतर तुमचे आयुष्य बदलेल. काही लोक म्हणतात की जर नर्मदाजीची परिक्रमा योग्यरित्या केली तर ती 3 वर्षे, 3 महिने आणि 13 दिवसांत पूर्ण होते, परंतु काही लोक ती 108 दिवसांत देखील पूर्ण करतात. यात्रेकरू सुमारे 1312 किलोमीटर अंतर दोन्ही तीरांवर सतत चालत परिक्रमा करतात. श्री नर्मदा परिक्रमेबद्दल माहिती देण्यासाठी तीर्थक्षेत्रांवर अनेक पुस्तिका उपलब्ध आहेत.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/marathi-arati-sangrah/maa-narmada-arti-lyrics-121021900027_1.html" target="_blank">Maa Narmada Arti: नर्मदा आईची आरती</a></strong></p>
</p>
<p>
	नर्मदाजी हे त्यागाचे अधिष्ठाता देवता आहेत. गंगाजी ज्ञानाच्या स्थापनेसाठी, यमुनाजी भक्तीसाठी, ब्रह्मपुत्रा तेजासाठी, गोदावरी समृद्धीसाठी, कृष्णा इच्छाशक्तीसाठी आणि सरस्वतीजी ज्ञानासाठी जगात आल्या आहेत. त्यांच्या पवित्रतेमुळे, जोमाने आणि शुभतेमुळे संपूर्ण जग त्यांचा आदर करते आणि त्यांची भक्तीभावाने पूजा करते. मानवी जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे महत्त्व जीवनाला स्वार्थ आणि परोपकाराशी जोडते. निसर्ग आणि मानव यांच्यात एक खोल नाते आहे. ही नदी जगातील पहिली नदी आहे जी इतर नद्यांच्या तुलनेत विरुद्ध दिशेने वाहते.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>नर्मदा परिक्रमा कशाप्रकारे- </strong>तीर्थयात्रेसाठी शास्त्रीय सूचना अशी आहे की ती फक्त पायीच करावी. ही परंपरा अनेक ठिकाणी पाळली जात असल्याचे दिसते. पूर्वी धार्मिक लोक लहान-मोठे गट बनवून तीर्थयात्रेला जात असत. प्रवासाचे मार्ग आणि थांबे निश्चित होते. वाटेत भेटणाऱ्या गावांमध्ये, वाड्यांमध्ये, झोपड्यांमध्ये, खेड्यांमध्ये ते थांबायचे आणि विश्रांती घ्यायचे आणि कोणत्याही योग्य ठिकाणी रात्रीची विश्रांती घ्यायचे. तो जिथे थांबायचा तिथे तो धर्माबद्दल चर्चा करायचा आणि लोकांना गोष्टी सांगायचा; हा दिनक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असे. रात्रीच्या मुक्कामातही कथा कीर्तन आणि सत्संगाचा क्रम सुरू होता. बऱ्याचदा हे प्रवास नोव्हेंबरच्या मध्यात सुरू होतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>नर्मदा परिक्रमा नियम</strong></p>
<p>
	परिक्रमा प्रारंभ करण्यापूर्वी संकल्प</p>
<p>
	नर्मदेत दररोज स्नान, जलपान देखील नर्मदा नदीचे ग्रहण करावे</p>
<p>
	सात्विक आणि श्रद्धापूर्वक भोजन</p>
<p>
	दक्षिणेत देणगी स्वीकारू नका</p>
<p>
	जर कोणी तुम्हाला भक्तीभावाने अन्न पाठवत असेल तर ते स्वीकारा कारण पाहुणचार स्वीकारणे हे यात्रेकरूचे कर्तव्य आहे. </p>
<p>
	प्रसिद्ध आणि अलिप्त संत भोजन नव्हे तर भिक्षा ग्रहण करतात जे अमृत सदृश्य मानले गेले आहे</p>
<p>
	वाणीवर संयम</p>
<p>
	दररोज गीता, रामायण इत्यादी पाठ</p>
<p>
	चातुर्मासात परिक्रमा करू नका. देवशयनी आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत सर्व गृहस्थांनी चातुर्मास व्रत पाळावे. नर्मदा प्रदक्षिणेचे रहिवासी दसऱ्यापासून विजयादशमीपर्यंत तीन महिने करतात.</p>
<p>
	वानप्रस्थी व्रत करावे, ब्रह्मचर्याचे पालन करावे</p>
<p>
	दक्षिण तीराची प्रदक्षिणा नर्मदेच्या काठापासून पाच मैलांपेक्षा जास्त अंतरावरून करू नये आणि उत्तर तीराची प्रदक्षिणा साडेसात मैलांपेक्षा जास्त अंतरावरून करू नये</p>
<p>
	नर्मदा कुठेही ओलांडू नका. नर्मदेत बेटे असलेल्या ठिकाणी जाऊ नका, परंतु जर नर्मदेला जोडणाऱ्या उपनद्या ओलांडायच्या असतील तर त्या फक्त एकदाच ओलांडा</p>
<p>
	प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर, कोणत्याही ठिकाणी भगवान शंकरजींना अभिषेक करा आणि जल अर्पण करा.</p>
<p>
	ब्राह्मण, साधु, आगन्तुकों, कन्या यांना दक्षिणा अवश्य द्या, मग आशीर्वाद घ्या.</p>
<p>
	शेवटी नर्मदाजींकडे चुकांसाठी क्षमा मागा.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 04 Feb 2025 06:53:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 04 Feb 2025 08:42:42 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[राजस्थानमधील या चमत्कारिक तलावात स्नान केल्याने संतती प्राप्त होते, येथे असते भाविकांची गर्दी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/khatu-shyam-kund-in-rajasthan-125012800014_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/khatu-shyam-kund-in-rajasthan-125012800014_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-01/28/thumb/1_1/1738046185-0972.png"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-01/28/thumb/1_1/1738046185-0972.png</image>
      <description><![CDATA[खाटू श्याम मंदिराजवळ एक तलाव आहे, जो श्याम कुंड म्हणून ओळखला जातो. असे मानले जाते की या तलावात स्नान केल्याने व्यक्तीला भगवान खाटूश्यामचा आशीर्वाद मिळतो आणि पुण्यफळ मिळते. या पवित्र ठिकाणी स्नान करण्यासाठी देश आणि जगभरातून भाविक येतात. असे म्हणतात ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-01/28/full/1738046185-0972.png" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Khatu Shyam Kund Rajasthan" width="740" /></p>
	</p>
	राजस्थानमधील या चमत्कारिक तलावात स्नान केल्याने संतती प्राप्त होते, येथे असते भाविकांची गर्दी</p>
<p>
	भक्तांची खाटूश्यामवर गाढ श्रद्धा आणि श्रद्धा आहे. देशभरात खाटू श्याम बाबांची अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी राजस्थानातील सिकर जिल्ह्यात खाटू श्यामचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात भगवान श्रीकृष्ण आणि बर्बरिक यांची पूजा केली जाते. द्वापर युगात, खाटू श्यामला जगाचे तारणहार भगवान श्रीकृष्णाकडून वरदान मिळाले होते की, कलियुगात त्यांची श्याम या नावाने पूजा केली जाईल, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या कारणास्तव कलियुगात त्यांना बाबा खाटू श्याम म्हणून ओळखले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	खाटू श्याम मंदिराजवळ एक तलाव आहे, जो श्याम कुंड म्हणून ओळखला जातो. असे मानले जाते की या तलावात स्नान केल्याने व्यक्तीला भगवान खाटूश्यामचा आशीर्वाद मिळतो आणि पुण्यफळ मिळते. या पवित्र ठिकाणी स्नान करण्यासाठी देश आणि जगभरातून भाविक येतात. असे म्हणतात की या तलावाचे पाणी कधीही संपत नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	खाटू श्याम मंदिराजवळ एक श्याम कुंड आहे. या तलावात स्नान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. यामुळे व्यक्तीला बाबा खाटू श्याम यांचे आशीर्वाद मिळतात. तिथे व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. श्याम बाबा कुंड हे बाबा श्याम यांच्याशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. अशी धार्मिक श्रद्धा आहे की बाबा श्याम यांनी या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला आपले डोके दान केले होते. यामुळे त्याला मस्तकाचा दाता म्हटले गेले. मग याच ठिकाणी बाबा श्यामचे डोके दिसले. त्यामुळे या तलावात स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/hare-ka-sahara-baba-khatu-shyam-hamara-history-124011800020_1.html" target="_blank">Khatu Shyam हारे का सहारा खाटू श्याम हमारा, असे का म्हणतात?</a></strong></p>
</p>
<p>
	श्याम कुंड हा एक खोल आणि अंडाकृती आकाराचा जलाशय आहे ज्याचे पाणी खूप पवित्र मानले जाते. खाटू श्यामला भेट देण्यासाठी जो कोणी भक्त येतो तो श्याम कुंडात नक्कीच स्नान करतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, या तलावाभोवती अनेक मंदिरे बांधली गेली आहेत, ज्यात प्राचीन हनुमान मंदिर आणि गायत्री मंदिर इत्यादींचा समावेश आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	श्याम कुंडाला खाटूचे तीर्थक्षेत्र असेही म्हणतात. या तलावात स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते आणि बाबा श्याम यांचे आशीर्वाद मिळतात. असे मानले जाते की तलावाच्या पाण्यात मोठी चमत्कारिक शक्ती असते आणि त्यात आंघोळ केल्याने तुमच्या सभोवतालच्या सर्व नकारात्मक गोष्टी नष्ट होतात.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/baba-khatu-shyam-chalisa-124111300036_1.html" target="_blank">बाबा खाटू श्याम चालीसा</a></strong></p>
</p>
<p>
	श्याम कुंड कसे पोहोचाल?</p>
<p>
	रस्ता- जर तुम्ही श्याम कुंडला जाऊन तिथे स्नान करण्याचा विचार करत असाल तर प्रथम जयपूरला या. येथून बस किंवा टॅक्सीने रिंगसला पोहोचा. खातू श्याम मंदिर रिंगसपासून सुमारे १७ किमी अंतरावर आहे. या मंदिराजवळ श्याम कुंड आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	रेल्वे- तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही रेल्वेनेही श्याम कुंडला पोहोचू शकता. जवळचे रेल्वे स्टेशन रिंगस रेल्वे स्टेशन आहे. येथे तुम्ही बस किंवा कॅबच्या मदतीने सहज श्याम कुंडला पोहोचू शकता.</p>
<p>
	 </p>
<p>
	रस्ते आणि रेल्वे व्यतिरिक्त, तुम्ही येथे विमानाने देखील पोहोचू शकता. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळच आहे. जिथून तुम्ही बस किंवा कॅबने श्याम कुंडला पोहोचू शकता.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 28 Jan 2025 12:05:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 28 Jan 2025 12:11:10 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[प्रेक्षणीय स्थळ गोकर्ण]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/gokarna-tourist-place-in-karnataka-124082900029_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/gokarna-tourist-place-in-karnataka-124082900029_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/29/thumb/1_1/1724925665-6792.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/29/thumb/1_1/1724925665-6792.jpg</image>
      <description><![CDATA[आपले रमणीय समुद्र किनारे आणि मंदिरांसाठी ओळखले जाणारे गोकर्ण कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील एक शांत शहर आहे. येथील रमणीय समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करितो. तसेच भव्य आणि प्राचीन मंदिरे येथील इतिहासाची साक्ष देतात.प्रत्येक वर्षी हजारो पर्यटक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="OM beach Gokarna" class="imgCont" height="576" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/29/full/1724925665-6792.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="OM beach Gokarna" width="740" /></p>
	</p>
	आपले रमणीय समुद्र किनारे आणि मंदिरांसाठी ओळखले जाणारे गोकर्ण कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील एक शांत शहर आहे. येथील रमणीय समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करितो. तसेच भव्य आणि प्राचीन मंदिरे येथील इतिहासाची साक्ष देतात.प्रत्येक वर्षी हजारो पर्यटक येथे पर्यटनासाठी येतात. गोकर्णाला  कर्नाटकचे "लपलेले रत्न" म्हणून देखील ओळखले जाते. </p>
<p>
	 </p>
<p>
	गोकर्ण धार्मिक मान्यता-</p>
<p>
	गोकर्ण एक धार्मिक तीर्थस्थळ देखील आहे. जिथे भगवान शंकरांचे स्थान आहे. भगवान शिव गायीच्या कानामधून प्रकट झालेले आहे म्हणून या स्थळाचे नाव गोकर्ण असे सांगण्यात येते.  </p>
<p>
	 </p>
<p>
	गोकर्णचे धार्मिक स्थळ-</p>
<p>
	येथील मंदिरांवर दक्षिण भारताच्या चालुक्य व कदम्ब वस्तु शैलींचे मिश्रित प्रभाव पाहण्यास मिळतात. </p>
<p>
	महाबळेश्वर मंदिर येथील प्रमुख मंदिर आहे. महाबळेश्वर, सेजेश्वर, गुणवन्तेश्वर, मुरुदेश्वर आणि धारेश्वर या मंदिरांना “पंच महाक्षेत्र” नावाने देखील ओळखले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="Gokarna Temple" class="imgCont" height="487" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/29/full/1724925737-0576.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Gokarna Temple" width="735" /></p>
	</p>
	महाबलेश्वर मन्दिर-</p>
<p>
	सह्याद्रीवर स्थित भगवान शिव यांना समर्पित हे मंदिर कमीतकमी 1,500 वर्ष जुने आहे. हे मंदिर द्रविड वास्तुकलाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ज्याच्या निर्माणमध्ये ग्रेनाइट दगडांचा उपयोग करण्यात आला आहे. याला कर्नाटकमधील सात मुक्तिस्थळांपैकी एक मानले जाते. इथे सहा फूट शिवलिंग आहे, ज्याला आत्मालिंग रूपात ओळखले जाते. पौराणिक आख्यायिकांमध्ये या शिवलिंगचा उल्लेख आढळतो. तसेच महागणपति मंदिर, भद्रकाली मंदिर, महालासा मंदिर, सोमेश्वर मंदिर, उमा महेश्वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर हे प्राचीन वारसा लाभलेले मंदिर देखील आपल्या वास्तुकलेमुळे पर्यटकांना आकर्षित करतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच कोटि तीर्थ नावाचे एक पवित्र जलकुंड इथे आहे. व्रत-उपवास आणि धार्मिक आयोजन दरम्यान मोठ्या संख्येने लोक इथे येतात. श्रद्धाळू येथील पवित्र जलात डुबकी लावतात. हे कोटि तीर्थ गोकर्ण पासून अडीच किमी दूर आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	नैसर्गिक पर्यटन स्थळे-</p>
<p>
	ओम बीच, कुडले बीच, हाफ मून बीच, पैराडाइज बीच हे गोकर्णमधील प्रसिद्ध आणि विशाल रमणीय समुद्रकिनारे आहे. तसेच याना गुफा, लाल्गुली जलप्रपात हे देखील रमणीय पर्यटनस्थळे आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="Mirjan fort" class="imgCont" height="570" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/29/full/1724925780-5844.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Mirjan fort" width="719" /></p>
	</p>
	गोकर्णाचा ऐतिहासिक वारसा-</p>
<p>
	सोळाव्या शतकात बनवला गेलेला मिरजन किल्ला गोकर्ण शहरापासून 11 किमी दूर राष्ट्रीय राजमार्ग 66 वर स्थित आहे. हा किल्ला अघनाशिनी नदीच्या काठावर सुमारे चार हेक्टरमध्ये पसरलेले आहे. तसेच हा किल्ला 16व्या आणि 17व्या शतकातील अनेक युद्धांचा साक्षीदार आहे.  </p>
<p>
	 </p>
<p>
	गोकर्णाला भेट देण्याची उत्तम वेळ-</p>
<p>
	गोकर्णासह जवळजवळ संपूर्ण कर्नाटकला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च. </p>
<p>
	 </p>
<p>
	गोकर्ण कर्नाटक जावे कसे?</p>
<p>
	विमानसेवा- सर्वात जवळचे विमानतळ गोव्याचे दाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. 149 किमी अंतरावर गोकर्ण आहे. तुम्ही विमानतळावरून कॅब किंवा टॅक्सी करून या शहरात पोहचू शकतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	रेल्वे मार्ग- गोकर्ण रेल्वे स्टेशनवर मोजक्याच गाड्या थांबतात. सर्वात जवळचे प्रमुख रेल्वे स्टेशन, अंकोला, असून 22 किमी अंतरावर गोकर्ण आहे. नवी दिल्ली, बंगळुरू, मुंबई, पुणे, नागपूर, जयपूर इत्यादी ठिकाणांहून अंकोलासाठी रेल्वे उपलब्ध आहेत. कारवार रेल्वे स्टेशन गोकर्णापासून 65 किमी अंतरावर आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	रस्ता मार्ग- कारवारहून गोकर्णाला जाण्यासाठी 61 किमी प्रवास करावा लागतो. तसेच हे अंकोल्यापासून सुमारे 26 किमी आणि पणजी गोव्यापासून सुमारे 154 किमी अंतरावर आहे. बेंगळुरू, मंगळुरू, म्हैसूर, कोईम्बतूर आणि रत्नागिरी येथून रस्ता मार्गाने सहज गोकर्णला पोहोचता येते.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Jan 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 13 Jan 2025 08:44:08 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/pilgrimages-in-maharashtra-shri-gurudev-dattapeeth-devgad-124081700033_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/pilgrimages-in-maharashtra-shri-gurudev-dattapeeth-devgad-124081700033_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/17/thumb/1_1/1723888962-9135.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/17/thumb/1_1/1723888962-9135.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्र ही संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. महाराष्ट्राला अनेक संतांच्या विचारांची अमूल्य देणगी लाभली आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक पवित्र स्थान आहे. जिथे गेल्याने मनाला शांती लाभते. पवित्र ठिकाणी जीवनाला नवीन दिशा मिळते. मन भक्तिमय ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Devagd" class="imgCont" height="542" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/17/full/1723888962-9135.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Devagd" width="740" /></p>
	</p>
	महाराष्ट्र ही संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी आहे. महाराष्ट्राला अनेक संतांच्या विचारांची अमूल्य देणगी लाभली आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक पवित्र स्थान आहे. जिथे गेल्याने मनाला शांती लाभते. पवित्र ठिकाणी जीवनाला नवीन दिशा मिळते. मन भक्तिमय होते. तसेच महाराष्ट्रातील एक परम पवित्र आणि सुंदर ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र देवगड. प्रवरा नदीच्या काठावर वसलेले व औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या मध्यावर असलेले श्री क्षेत्र देवगड हे श्री गुरुदेव दत्त यांना समर्पित आहे. तसेच श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड या नावाने देखील ते ओळखले जाते. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा जवळ देवगड मध्ये श्री दत्तात्रय यांचे मंदिर आहे. प्रवरा नदीच्या किनारी वसलेले हे देवस्थान भक्तांची श्रद्धा, पवित्रता आणि धार्मिकतेचे एक केंद्र बिंदु आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	इतिहास-</p>
<p>
	देवगड दत्त मंदिर एक पवित्र मंदिर आहे. जिथे ब्रह्मा, विष्णु आणि शिव या त्रिमूर्ति भगवान दत्तात्रेय यांना समर्पित आहे. या मंदिराची स्थापना महान संत आणि तपस्वी श्री किशनगिरी महाराज यांनी केली होती. ज्यांनी 12 वर्षांपर्यंत प्रवरा नदीच्या काठावर कठोर तपस्या केली होती. त्यांना भगवान दत्तात्रय यांनी  दिव्य दृष्टि ने आशीर्वाद दिला होता. तसेच लोकांच्या कल्याणासाठी मंदिर बनवण्याचा उपदेश दिला. संत  किसनगिरी बाबा यांचे जीवन भक्तांसाठी प्रेरणादायी आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	किशनगिरी महाराज यांनी 1983 मध्ये आपले नश्वर शरीर त्यागिले. तसेच त्यांची समाधी मंदिराच्या जवळच आहे. हे मंदिर मोठ्या क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. इथे शांत आणि अध्यात्मिक वातावरण आहे. हे मंदिर भक्तांसाठी नेहमी खुले असते. तसेच मोफत भोजन आणि राहण्याची सुविधा प्रदान करते. मंदिरामध्ये एक सुंदर बगीचा, प्रवरा नदी वर नाव सुविधा व तसेच एक सुंदर शिव मंदिर देखील आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	या “प्रवरा” नदीला अमृतवाहिनी देखील संबोधले जाते. प्रवरा नदी अगस्तीऋषी यांच्या तपोभूमीमधून उगम होऊन नेवासामध्ये व दक्षिणची गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी यांचा संगम देवगड मध्ये होतो. देवगड नैसर्गिक सौंदर्याने भरपूर एक अत्यंत सुंदर स्थान आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच देवस्थानाजवळ बोटिंगला जाता येते. मंदिर परिसर प्रवरा नदीच्या काठावर वसलेला असून नदीवर बोटींगची सोय आहे. नदीवर बोटिंग करताना मंदिर आणि सभोवतालच्या निसर्गाच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेता येतो. </p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच या मंदिराचे निर्माण भक्तांची श्रद्धा आणि प्रार्थना यासाठी करण्यात आले आहे. श्री क्षेत्र देवगड मंदिर हे अत्यंत स्वच्छ आणि सुविधांनी परिपूर्ण ठेवण्यात आले आहे. तसेच आपल्याला इथे पवित्र असलेले औदूंबराचे वृक्ष पाहावयास मिळतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	देवगड दत्त मंदिर संस्थान कडून दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी मंदिरामध्ये प्रत्येकदिवशी भोजन प्रसादाची व्यवस्था असते. प्रसादामध्ये भात, डाळ, भाजी, पोळी, पापड आणि लाडू सहभागी आहे. याशिवाय  इथे दत्तांच्या मंदिरासमोर नारळ, फूल, मिठाई आणि फळ प्रसाद स्वरूपात दिले जाते. </p>
<p>
	 </p>
<p>
	श्री गुरुदेव दत्तपीठ देवगड जावे कसे?</p>
<p>
	औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या मध्यावर व प्रवरा नदीच्या काठावर वसलेले श्री क्षेत्र देवगड हे अत्यंत पवित्र स्थान असून येथे पोहोचण्यासाठी राज्य महामार्ग सर्वात सोप्प मार्ग आहे. तसेच देवगडला जाण्यासाठी विविध मार्गांनी जाऊ शकतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	विमानसेवा- औरंगाबाद विमानतळ देवगड पासून 53 किमी अंतरावर आहे. तसेच पुणे विमानतळ देखील 180 किमी अंतरावर आहे. विमानतळावरून तुम्ही कॅप करून मंदिरापर्यंत सहज जाऊ शकतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	रस्ता मार्ग- औरंगाबाद ते पुणे महामार्गावर असलेला देवगड फाटा वरून 5 किमी अंतरावर देवगड आहे. बसने देखील जात येते. </p>
<p>
	 </p>
<p>
	रेल्वेसेवा- औरंगाबाद, अहमदनगर, श्रीरामपूर व शिर्डी या ठिकाणी रेल्वे स्टेशन असून, या स्टेशनवरून कॅप किंवा खाजगी वाहन करून मंदिरापर्यंत सहज पोहचता येते. </p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 14 Dec 2024 07:02:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 14 Dec 2024 09:18:10 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मल्हारी मार्तंड खंडोबाची जेजुरी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/khandoba-temple-jejuri-maharashtra-124120300036_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/khandoba-temple-jejuri-maharashtra-124120300036_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2017-08/30/thumb/1_1/1504078166-2957.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2017-08/30/thumb/1_1/1504078166-2957.jpg</image>
      <description><![CDATA[Khandoba Temple Jejuri Maharashtra : महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात असलेले जेजुरी हे तीर्थक्षेत्र असून हे मल्हारी मार्तंण्डला समर्पित आहे. अनेक भक्तांचे कुलदैवत असलेले मल्हारी मार्तंड हे साक्षात भगवान शंकरांचे अवतार मानले जातात.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="jejuri" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2017-08/30/full/1504078166-2957.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	<strong>Khandoba Temple in Jejuri Maharashtra : </strong>महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात असलेले जेजुरी हे तीर्थक्षेत्र असून हे मल्हारी मार्तंण्डला समर्पित आहे. अनेक भक्तांचे कुलदैवत असलेले मल्हारी मार्तंड हे साक्षात भगवान शंकरांचे अवतार मानले जातात. मल्हारी मार्तंडला भक्त प्रेमाने, श्रद्धेने खंडोबा असे देखील म्हणातात. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून खंडोबाची नगरी जेजुरीला सोन्याची जेजुरी देखील संबोधले जाते. पिवळ्या धमक रंगाने न्हालेली मार्तंडाची जेजुरी सोन्याची भासते. येथे भाविक लोक हळद-बुक्का उधळतात. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा गजर करतात. खंडोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. लाखो भक्तीचे श्रद्धास्थान असलेली हे स्थळ पुरंदर तालुक्यात आहे.</p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/khandoba-navratri-2024-124120300010_1.html" target="_blank">Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती</a></strong></p>
</p>
<p>
	तसेच जेजुरी गावात असलेल्या जेजुरी गडावर खंडोबाचे मंदिर पाहण्यासाठी, खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराला 385 पायऱ्या असून या पायऱ्या चढून जावे लागते. मंदिरात असलेले अश्वारूढ उभी खंडोबाची प्रतिमा भक्तांना भरभरून आशीर्वाद देते. तसेच सोबत खंडोबाची पत्नी म्हाळसा देवी यांची देखील प्रतिमा आहे.   तसेच येथील अशी मान्यता आहे की, नववधूला नवरदेव कडेवर उचलून घेऊन पायऱ्या चढत खंडोबाचे दर्शन घडवतो असे केल्याने खंडोबाचा आशीर्वाद मिळतो. तसेच या मंदिरच्या पायऱ्या चढतांना वाटेत बाणाई मंदिर लागते. बाणाई म्हणजे बानुबाई या खंडोबाच्या दुसऱ्या पत्नी होय.  </p>
<p>
	 </p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="jejuri 600" class="imgCont" height="386" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-07/08/full/1404817037-9805.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
	जेजुरीचा खंडोबा नवसाला पावतो म्ह्णून अनेक भक्त नवस करतात आणि इच्छा पूर्ण झाल्यावर मनोभावे नवस फेडण्यासाठी जेजुरीत येतात. व भक्त मोठ्या श्रद्धेने भंडारा उधळत असतात तसेच जेजुरी मध्ये डोंगरावर असलेले खंडोबाचे हे मंदिर अतिशय सुंदर आणि अद्भुत असून काळ्या दगडांमध्ये बांधलेले आहे. तसेच या मंदिराची वास्तुकला हेमाडपंथी असून हे मंदिर 1608 मध्ये बांधण्यात आले आहे. तसेच मंदिरच्या सुरवातीला दगडांची अशी भव्य कामं देखील पाहावयास मिळते. तसेच काही वर्षांपूर्वी धनगर समाजाच्या येथे दीपमाळ आणि पायऱ्या उभारल्या. ज्यामुळे हे मंदिर अतिशय विलक्षण आणि तेजस्वी भासते. </p>
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/khandoba-bhandar-mantra-and-bhoopali-124120300037_1.html" target="_blank">खंडोबा भंडार मंत्र आणि भूपाळी</a></strong></p>
</p>
<p>
	<strong>खंडोबाचा उत्सव चंपा षष्ठी-</strong></p>
<p>
	मल्हारी मार्तंडचा उत्सव म्हणजे चंपा षष्ठी ही मराठी महिना मार्गशीर्ष या महिन्यामध्ये येते. मार्गशीर्ष महिना लागताच पहिल्या दिवशी खंडोबाचे नवरात्र बसते. अनके जणांचे कुलदैवत असल्याने अनेकांच्या घरी खंडोबाचे नवरात्र स्थापित केले जाते. हे नवरात्र स्थापित करण्याचा उद्देश असा आहे की, खंडोबाने मणी आणि मल्ल या दोन राक्षसांशी युद्ध करून त्यांना पराजित केले होते व भक्तांचे रक्षण केले होते. खंडोबाचे आभार मानण्यासाठी म्ह्णून भक्त चंपा षष्ठी साजरी करतात. चंपा षष्ठीचे नवरात्र हे सहा दिवसांचे असून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी असे आहे. या दिवशी गावोवागी जागरण केले जाते खंडोबाच्या नावाने गोंधळ घातला जातो. भंडारा उधळला जातो. तसेच या दॆवशी खंडोबाला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण केला जातो. खंडोबा नेहमी आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येतात. म्हणून महाराष्ट्रात खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरीचे नक्कीच दर्शन घ्यावे. <br />
	<br />
	<p>
		<strong>खंडोबाचे मंदिर जेजुरी जावे कसे ?</strong></p>
	<p>
		विमान मार्ग-  जेजुरी पुणे शहरापासून 49 किमी अंतरावर असून विमान मार्गाने जायचे असल्यास पुण्यामध्ये अंतराष्ट्रीय विमानतळ असून विमानतळावरून कॅप किंवा टॅक्सीच्या मदतीने मंदिरापर्यंत पोहचता येते. </p>
	<p>
		 </p>
	<p>
		रेल्वे मार्ग- रेल्वे मार्गाने देखील जेजुरी पर्यंत पोचता येते. पुणे जंक्शन हे अनेक रेल्वे मार्गांना जोडले असून बस किंवा कॅपच्या मदतीने सहज पोहचता येते. </p>
	<p>
		 </p>
	<p>
		रस्ता मार्ग- पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात असलेल्या जेजुरी मध्ये जाण्यासाठी बससेवा देखील उपलब्ध आहे. परिवहन मंडळाच्या बस देखील जेजुरी पर्यंत जातात. तसेच पुणे हायवे अनेक हायवेंना जोडलेला असून खासगी वाहन किंवा बसच्या मदतीने मंदिरापर्यंत पोहचता येते.  </p>
	<p>
		 </p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 07 Dec 2024 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 07 Dec 2024 08:39:30 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Maharashtra Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शनि शिंगणापूर असे एक गाव जीथे घरांना दरवाजेच नाही]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/shani-shingnapur-is-a-village-where-houses-have-no-doors-123040500023_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/shani-shingnapur-is-a-village-where-houses-have-no-doors-123040500023_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/05/thumb/1_1/1680683894-6458.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/05/thumb/1_1/1680683894-6458.jpg</image>
      <description><![CDATA[शनि शिंगणापूर असे एक गाव जीथे घरांना दरवाजेच नाही, हे आहे गावाचे रहस्य, शनी आरती,परिचय

घरातील सर्वांना जेव्हा बाहेर जायचे असते तेव्हा घराचा दरवाजा बंद करून कडी लावून कुलूप लावून बाहेर जातात.  पण असे गाव आहे की जीथे घराला मुख्य दरवाजाच नाही आणि ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	 
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="shani shignapur" class="imgCont" height="458" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/05/full/1680683894-6458.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="685" /></p>
	</p>
	शनि शिंगणापूर असे एक गाव जीथे घरांना दरवाजेच नाही, हे आहे गावाचे रहस्य, शनी आरती,परिचय</p>
<p>
	 </p>
<p>
	घरातील सर्वांना जेव्हा बाहेर जायचे असते तेव्हा घराचा दरवाजा बंद करून कडी लावून कुलूप लावून बाहेर जातात.  पण असे गाव आहे की जीथे घराला मुख्य दरवाजाच नाही आणि आणि दरवाजा नसतांना या गावात एक ही चोरी घटना होत नाही.  तर चला मग जाणून घेवू असे कोणते गाव आहेत...</p>
<p>
	 </p>
<p>
	गावातील स्थानिक लोकांना असा विश्वास आहे गावातील शनिदेव त्यांचे संरक्षण करतो, आणि प्रत्येक संकटातून मुक्त करतो. म्हणून या गावातील दरवाजे नसतानाही घरात चोरीसारख्या घटना घडत नाहीत.</p>
<p>
	श्री शनैश्वर देवस्थान शनी शिंगणापूर ता. नेवासा या देवस्थानची ख्याती दूरदूर वर घरांना दरवाजे नसलेल्या आगळ्या वेगळ्या देवस्थानच्या रुपात जगात प्रसिद्ध आहे. अहमदनगर  जिल्ह्याला श्री संतांची भूमी मानतात. उगीच काही लोक श्री शनिदेवाचे नाव काढताच घाबरतात. वास्तविक ही सर्व भीती खोटी आहे. श्री शनी देव आपला शत्रू नसून तो मित्र आहे. आपल्या दैनंदिन जीवनात तेजपुंज व शक्तीशाली शनीचे आगळे-वेगळे महत्व आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	आपले शरीर पंच तत्वांनी पंच महाभूतांनी बनलेले आहे. अन यांचा (पंच महाभूत) परिणाम आपल्या शरीरावर होत आसतो, हेच ग्रह आपल्यावर नियंत्रण करीत असतात. शनी सौर जगातील नऊ ग्रहांमधील सातवा ग्रह आहे, शनीची गुरुवाकर्षण शक्ती पृथ्वीपेक्षा अधिक असल्यामुळे आपल्या मनात जो काही विचार येतो, ज्याला कल्पना, योजना आखतो त्याची चांगली आथवा वाईट योजना चुंबकीय शक्तीने शानिपर्यंतपोहचते. फलस्वरूप चागल्यांचा परिणाम चांगला वाईटचा परिणाम वाईट तत्काळ दिसून येतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्रात, भारतात तर सर्वच शनी शिंगणापूरच्या महिमेशी परिचित आहेत, परंतु श्री शानिदेवांची कीर्ती साता समुद्रा पलीकडे जाऊन पोहोचली आहे. अशा या जागतिक ख्याती पावलेल्या देवस्थानाकडे श्री शनी देवाच्या दर्शनानंतर ह्याच श्री शनी देवावर सामाजिक धार्मिक शास्त्रीयसांस्कृतिक भोगोलिक कौटुंबिक अनुभवाच्या ज्ञानावर आधारलेली माहिती सर्व भक्तांसाठी उपलब्ध करीत आहोत.</p>
<p>
	 </p>
<p>
	इतिहास – शनी शिंगणापूर(shani shingnapur):-</p>
<p>
	 </p>
<p>
	अचूक कालावधी कोणाला माहिती नसला तरी असे मानले जाते की स्वयंभू शनैश्वरा पुतळा प्राचीन काळापासून तत्कालीन स्थानिक वस्तीतील मेंढपाळांना सापडला होता. हे कमीतकमी कलुयुगापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	स्वयंभू पुतळ्याची कथा पिढ्या न पिढ्या तोंडाच्या शब्दाने दिली गेलेली गोष्ट अशी आहे: मेंढीपाळाने दगडाला टोकदार दांडी लावली तेव्हा दगडाला रक्तस्राव होऊ लागला. मेंढपाळ चकित झाले. लवकरच चमत्कार पाहण्यासाठी संपूर्ण गाव आजूबाजूला जमले. त्या रात्री मेंढपाळांच्या परमनिष्ठ व पुण्यवानांच्या स्वप्नात भगवान शनैश्‍वर दिसले.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्याने मेंढपाळांना सांगितले की तो “शनैश्वर” आहे. त्यांनी असेही सांगितले की, काळ्या रंगाचा अनोखा तो दगड म्हणजे स्वयंभू रूप आहे. मेंढपाळाने प्रार्थना केली व स्वामीला विचारले की, त्याच्यासाठी मंदिर बांधावे काय? भगवान शनी महात्मा म्हणाले की, छताची गरज नाही कारण संपूर्ण आकाश हे त्याचे छप्पर आहे आणि त्यांनी मुक्त आकाशाखाली राहणे पसंत केले. त्यांनी मेंढपाळांला दर शनिवारी पूजा आणि ‘तैलाभिषेक’न चुकता करण्यास सांगितले. संपूर्ण गावात डकैत, घरफोडी किंवा चोरांची भीती नाही, असेही त्याने वचन दिले.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="shani shignapur" class="imgCont" height="459" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/05/full/1680683931-1259.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="700" /></p>
	</p>
</p>
<p>
	म्हणून, आजही भगवान शनिदेव हे वरच्या छताशिवाय खुल्या आवारात दिसून येतात . आजपर्यंत कोणतीही घरे, दुकाने, मंदिरांसाठी दरवाजे नाहीत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पोस्ट ऑफिसलाही दरवाजा नसल्यामुळे कुलूप नसते. भगवान शनींच्या भीतीमुळे या शनी मंदिराच्या एक किलोमीटरच्या परिसरात वसलेली घरे, झोपड्या, दुकाने इत्यादींना दरवाजे किंवा कुलुप नाहीत.</p>
<p>
	 </p>
<p>
	२०१० पर्यंत चोरी किंवा घरफोडीची नोंद झालेली नाही. २०११ मध्ये पुन्हा चोरीची नोंद झाली. चोरी करण्याचा प्रयत्न केलेल्या काही जणांच्या कृत्याच्या काही मिनिटांतच आणि उलटून जाण्यापूर्वी रक्ताच्या उलटय़ा करून मरण पावले. असे म्हणतात की बर्‍याच जणांना दीर्घ आजारपण, मानसिक असंतुलन इत्यादी वेगवेगळ्या शिक्षा त्यांना प्राप्त झाल्या आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	दर्शनाचे नियम – शनी शिंगणापूर(shani shingnapur temple)</p>
<p>
	येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. देव दर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. स्त्रियांना मात्र चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई आहे. दर्शनापूर्वी आंघोळ करून शुचिर्भूत होणे आवश्यक असते. आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.</p>
<p>
	 </p>
<p>
	शनि अमावस्या :-</p>
<p>
	हा दिवस शनिदेवची उपासना करण्यासाठी सर्वात शुभ अवसर मानला जातो. या दिवशी लोकं परमेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. या दिवशी शनिची जत्रा आणि मिरवणूक काढली जाते. प्रत्येक शनिवारी शनिदेवाची पूजा करणे अत्यंत अनुकूल मानले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	शनि जयंती :-</p>
<p>
	ज्या दिवशी भगवान शनि जन्मला होता किंवा पृथ्वीवर प्रकट झाला होता, याला शनिश्चरा जयंती म्हणून देखील ओळखले जाते आणि वैशाख महिन्यात अमावस्येच्या दिवशी पाळले जाते. या दिवशी मूर्ती निळ्या रंगाची दिसते. ‘पंचमृत’ आणि ‘गंगाजल’ शनिश्चराच्या मूर्तीच्या स्वच्छतेसाठी वापरले जातात.</p>
<p>
	 </p>
<p>
	मंदिरात विशेष विधी :-</p>
<p>
	भाविक चतुर्थांश नारळ, वाळलेल्या खजूर, सुके खोबरे, सुपारी, तांदूळ, हळद, कुमकुम, गुलाल, साखर, फुले प्राधान्यतः निळा, काळा कपडा, दही आणि अभिषेकसाठी दूध देतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	मंदिरातील पूजेचा दैनिक वेळापत्रक :-</p>
<p>
	शिंगणापूर येथील शनि मंदिर सकाळी ५ ते रात्री १० या वेळेत पूजेसाठी खुले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	शनी शिंगणापूर मंदिरास कसे पोहोचले जाते ?</p>
<p>
	शनि शिंगणापूर हे अहमदनगर शहरापासून सुमारे ३५ किलोमीटर, पुण्याच्या ईशान्य दिशेला १६० किलोमीटर आणि औरंगाबादपासून ८४ किलोमीटर अंतरावर आहे.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="shani shignapur" class="imgCont" height="459" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/05/full/1680683973-8451.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="685" /></p>
	</p>
</p>
<p>
	हवाईमार्गे :-</p>
<p>
	औरंगाबाद येथे सर्वात जवळचे विमानतळ शनी शिंगणापूरपासून ९० किमी अंतरावर आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	रेल्वे मार्गे :-</p>
<p>
	शनि शिंगणापूर मंदिरात जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे अहमदनगर, राहुरी, श्रीरामपूर आणि बेलापूर.</p>
<p>
	 </p>
<p>
	शनिदेवाची आरती</p>
<p>
	|| श्री ||</p>
<p>
	जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा</p>
<p>
	आरती ओवाळतो | मनोभावे करुनी सेवा || धृ ||</p>
<p>
	सुर्यसुता शनिमूर्ती | तुझी अगाध कीर्ति</p>
<p>
	एकमुखे काय वर्णू | शेषा न चले स्फुर्ती || जय || १ ||</p>
<p>
	नवग्रहांमाजी श्रेष्ठ | पराक्रम थोर तुझा</p>
<p>
	ज्यावरी कृपा करिसी | होय रंकाचा राजा || जय || २ ||</p>
<p>
	विक्रमासारिखा हो | शककरता पुण्यराशी</p>
<p>
	गर्व धरिता शिक्षा केली | बहु छळीयेले त्यासी || जय || ३ ||</p>
<p>
	शंकराच्या वरदाने | गर्व रावणाने केला</p>
<p>
	साडेसाती येता त्यासी | समूळ नाशासी नेला || जय || ४ ||</p>
<p>
	प्रत्यक्ष गुरुनाथ | चमत्कार दावियेला</p>
<p>
	नेऊनि शुळापाशी | पुन्हा सन्मान केला || जय || ५ ||</p>
<p>
	ऐसे गुण किती गाऊ | धणी न पुरे गातां</p>
<p>
	कृपा करि दिनांवरी | महाराजा समर्था || जय || ६ ||</p>
<p>
	दोन्ही कर जोडनियां | रुक्मालीन सदा पायी</p>
<p>
	प्रसाद हाची मागे | उदय काळ सौख्यदावी || जय || ७ ||</p>
<p>
	जय जय श्री शनीदेवा | पद्मकर शिरी ठेवा</p>
<p>
	आरती ओवाळीतो | मनोभावे करुनी सेवा ||</p>
<p>
	 </p>
<p>
	श्री शनिदेवाचे शनि शिंगणापूर मध्ये आगमन</p>
<p>
	श्री शनिदेवाच्या विशाल अनुकंपा मुळे जर आपण शनि शिंगणापूर मध्ये दर्शनास आलात अन् जि मूर्ती बघाल ती साधारण नसून जागृत स्वयंभू मूर्ती आहे. १६” ६” लांब व १६” ६” रुंद चौथऱ्यावर हे शनि महाराज कसे अवतीर्ण झालेत याची सुद्धा एक खरी कहाणी सांगतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	आजपासून जवळ जवळ ३५० वर्षापूर्वी श्री शनिदेव हया गावात आले. त्यावेळी इथे छोटीशी वस्ती होती, २०-३० झोपड्या तेव्हा गावात असतील. आजच्या इतकी लोकसंख्या तेव्हा नव्हती , ना आजच्या सारख्या सुख सुविधा , रस्ते व वहाने. पूर्वी हया भागातफार गवत, झाडी , चिखल असायचा, जवळ पास विस्तीर्ण शेती होती. आज सरकार , गावकरी व श्री शनिदेवाच्या नावाने असलेल्या ट्रस्टच्या सहकार्याने खूप प्रगती दिसते.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="shani shignapur" class="imgCont" height="436" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-04/05/full/1680684007-1242.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="653" /></p>
	</p>
</p>
<p>
	एक संक्षिप्त परिचय</p>
<p>
	1) पिताश्री –श्री सुर्यनारायण</p>
<p>
	2) मातोश्री –छायादेवी सुवर्णा</p>
<p>
	3) भाऊ –यमराज</p>
<p>
	4) बहिण–यमुना</p>
<p>
	5) गुरु–शिव शंकर</p>
<p>
	6) जन्मस्थान–सौराष्ट्र (गुजरात)</p>
<p>
	7) गोत्र–कश्यप</p>
<p>
	8) रंग–सावळा</p>
<p>
	9) स्वभाव –स्पष्ट्भावी, त्यागी, तपस्वी, रंगीत, गंभीर, एकांत, न्यायप्रिय.</p>
<p>
	10) मित्र–हनुमान, कालभैरव, बालाजी.</p>
<p>
	11) अनेक पर्यायी नावे–छायासुत, सूर्यपुत्र, कणेस्थ, पिंगलो, बभ्रू, रौद्रांतक, सौरी, शनैश्चर, कृष्णौ, कृष्ण्मंद इ.</p>
<p>
	12) मित्र ग्रह–गुरु, शुक्र, राहू, बुध.</p>
<p>
	13) मित्र राशी–वृषभ, मिथुन, कन्या, तुला.</p>
<p>
	14) प्रिय राशी–मकर, कुंभ.</p>
<p>
	15) प्रिय नक्षत्र –पुष्य, अनुराधा, उत्तरा, भाद्रपद.</p>
<p>
	16) शनीची उच्च राशी –तुला</p>
<p>
	17) नीच राशी –मेष</p>
<p>
	18)    शनीचे कार्यक्षेत्र –पेट्रोलियम, लोखंड पोलाद, उद्धोग, प्रेस, वैधकीय क्षेत्र, कारखाना, कोळसा, कातडी ,न्यायालय, ट्रान्सपोर्ट उद्योग इ.</p>
<p>
	सर्व फोटो शनि शिंगणापूर  देवस्थान , अहमदनगर <br />
	<br />
	Edited by : Ratnadeep Ranshoor</p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 16 Nov 2024 07:15:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 16 Nov 2024 08:04:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मार्लेश्वर मंदिर संगमेश्वर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/marleshwar-temple-sangameshwar-124072700037_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/marleshwar-temple-sangameshwar-124072700037_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/27/thumb/1_1/1722077397-5894.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/27/thumb/1_1/1722077397-5894.jpg</image>
      <description><![CDATA[संगमेश्वर जवळ असलेले, मार्लेश्वर एक तीर्थ स्थान आहे. पहाडांवर वरती आलेले हे मंदिरभगवान शंकरांना समर्पित आहे. तसेच हे मंदिर जवळ असलेल्या शानदार धारेश्वर धबधब्यसाठी प्रसिद्ध आहे. मार्लेश्वर रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर गावामध्ये स्थित आहे. हे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="marleshwar mandir" class="imgCont" height="557" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/27/full/1722077397-5894.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="marleshwar mandir" width="740" /></p>
	</p>
	संगमेश्वर जवळ असलेले, मार्लेश्वर एक तीर्थ स्थान आहे. पहाडांवर वरती आलेले हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे. तसेच हे मंदिर जवळ असलेल्या शानदार धारेश्वर धबधब्यसाठी प्रसिद्ध आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मार्लेश्वर रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर गावामध्ये स्थित आहे. हे मंदिर पर्यटकांची भक्ति आणि नैसर्गिक सुंदरता याकरिता विशेषकरून ओळखले जाते. मार्लेश्वर मंदिरात एक गुफा मंदिर आहे. जी सुंदर सह्याद्री पर्वतांच्या रांगांनी घेतली आहे. ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर जवळ मराल गांव मध्ये स्थित आहे. तसेच शिखर पर्यंत पोहचण्यासाठी कमीतकमी 400 पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिरातून सह्याद्रीची विशाल दरी आणि नदी दृष्टीस पडते. डाव्या बाजूला गुफाचे प्रवेशव्दार आहे. तसेच प्रवेशव्दाराजवळ थंड पाण्याचे कुंड आहे.जेव्हा आपण गुफांमध्ये प्रवेश करतो तेव्हा मार्लेश्वरची मूर्ती पाहावयास मिळते. गुफेच्या परिसरात अनेक साप आढळतात.  </p>
<p>
	 </p>
<p>
	स्थानीय लोकांकडून मलेश्वर बद्दल अनेक आख्यायिका ऐकण्यात येतात. इथे मकरसंक्रांती आणि महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मकरसंक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वर आणि गिरिजादेवी यांचा विवाह करतात. हा उत्सव स्थानीय लोक मोठ्या श्रद्धेने साजरा करता. तसेच महाशिवरात्री आणि त्रिपुरी पौर्णिमेला इथे जत्रा भरते. 18 व्या शतकाच्या सुरवातीपासून हे शिवलिंग मुरादपुर मध्ये होते, ज्याला तानाशाह मुरादखान व्दारा मुरादपुरच्या लोकांना खूप त्रास व्हायचा.यानंतर हे शिवलिंग गुफा मध्ये आणण्यात आले. मंदिराच्या पुढे &#39;धारेश्वर&#39; धबधबे आहे. हे धबधबे खूप सुंदर आहे. तसेच इथे जाण्यासाठी पावसाळा हा छान ऋतू आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मार्लेश्वर मंदिर संगमेश्वर जावे कसे?</p>
<p>
	जवळच्या प्रमुख शारांमधून मराल गावापर्यंत राज्य परिवहनच्या बस चालतात. तसेच खाजगी वाहन याने देखील तुम्ही रत्नागिरी वरून जाऊ शकतात. </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 14 Oct 2024 07:00:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 14 Oct 2024 08:27:30 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[श्री सांवरिया सेठ चित्तोडगढ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/shri-sanwariya-seth-chittaurgarh-124082200035_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/shri-sanwariya-seth-chittaurgarh-124082200035_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/22/thumb/1_1/1724325034-2802.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/22/thumb/1_1/1724325034-2802.jpg</image>
      <description><![CDATA[मेवाडचे प्रसिद्ध कृष्ण धाम श्री सांवरिया मंदिर राजस्थान मधील भक्ति, शक्ति, पराक्रम आणि बलिदानसाठी जगप्रसिद्ध ऐतिहासिक जिल्हा चित्तोडगढच्या मंडफिया गावामध्ये आहे. इथे देशभरातून भक्त दर्शनासाठी येतात.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="sanwariya seth" class="imgCont" height="561" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/22/full/1724325034-2802.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="sanwariya seth" width="676" /></p>
	</p>
	मेवाडचे प्रसिद्ध कृष्ण धाम श्री सांवरिया मंदिर राजस्थान मधील भक्ति, शक्ति, पराक्रम आणि बलिदानसाठी जगप्रसिद्ध ऐतिहासिक जिल्हा चित्तोडगढच्या मंडफिया गावामध्ये आहे. इथे देशभरातून भक्त दर्शनासाठी येतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	इतिहास-</p>
<p>
	ऐतिहासिक मान्यतेनुसार, भगवान श्री सावरियाजींच्या या चमत्कारिक मूर्तीच्या लोकप्रिय दंतकथा प्रसिद्ध आहे. मेवाडचा शासक राणा संग्राम सिंह यांचा बाबरशी युद्धानंतर 1584 मध्ये मृत्यू झाला. तसेच संत मीराबाईचा पती भोजराजही लग्नानंतर केवळ आठ वर्षे जगला. तिच्या आई-वडिलांचेही निधन झाले आणि मीराबाई एकटी राहिली. तसेच त्या वेळी ऋषी-मुनींचा समूह देशाच्या विविध भागांत फिरत मेवाड भागात आला. या ऋषी-मुनींजवळ गिरधर गोपाळ श्री सावरियाजींच्या चार मूर्ती होत्या. या मूर्तींची दररोज संपूर्ण धार्मिक विधी करून पूजा केली जात होती आणि भजन आणि कीर्तन केले जात होते.  </p>
<p>
	 </p>
<p>
	या श्री सांवरियाजींच्या चार मूर्तींपैकी एक छोटी मूर्ति ने मीराबाईचे मन आकर्षित केले. त्या या देखण्या श्री सांवरियाजींच्या मूर्तीला पाहतच राहिल्या. तसेच मीराबाई तिची वीणा वाजवायची, नाचायची आणि भजने व कीर्तन गात गायची. नंतर ती वृंदावनला गेली. तिथे भक्तीचा प्रसार करीत नंतर द्वारका येथे गेली जिथे भक्तीचा प्रवाह वाहत ती भगवान श्री द्वारकाधीशमध्ये विलीन झाली.</p>
<p>
	 </p>
<p>
	पौराणिक कथांनुसार सुमारे 250 वर्षांपूर्वी मांडफिया गावातील रहिवासी भोलीराम गुर्जर नावाच्या गुराख्याला बागुंड गावाच्या छपरावर असलेल्या वटवृक्षाखाली चार मूर्ती जमिनीत गाडल्या गेल्याचे स्वप्न पडले. व खड्डा खणण्यात आला. तर त्यामध्ये चार मूर्ती आढळल्या. या चार मूर्तींपैकी एक मूर्ती खड्डा खोदताना तुटली आणि त्याच खड्ड्यात गाडली गेली. तसेच राहिलेल्या तीन मूर्ती बाहेर काढण्यात आल्या. परस्पर चर्चेनंतर या तीन मूर्तींपैकी एक मूर्ती बागुंद आणि दुसरी मूर्ती भाडसोडा गावात आणण्यात आली तर तिसरी सुंदर मूर्ती मंडफिया गावातील नागरिकांनी मोठ्या थाटामाटात आणली. श्री सांवरिया सेठ यांचा जयजयकार केला. तसेच भक्त भोलीराम गुर्जर यांच्या घराच्या व्हरांड्यात श्री सांवरियासेठजींची मूर्ती तात्पुरती ठेवण्यात आली होती. मांडफिया या गावातील भक्त भोलीराम यांच्या घरी तात्पुरती ठेवण्यात आली. </p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच चमत्कारिक मूर्ती म्हणून लोकांमध्ये ती स्वीकारली जाऊ लागली. दिवसेंदिवस प्रभू श्री सांवरियाजींच्या दर्शनासाठी भक्तांची संख्या वाढत असताना गावातील मंडफिया व आजूबाजूच्या सोळा गावांतील प्रमुख भाविकांशी चर्चा करून ही चमत्कारिक मूर्ती भक्त भोलीराम गुर्जर यांच्या ओसरीतून काढण्यात आली व पूजा केल्यानंतर भक्त भोलीरामच्या घराजवळ मातीचे मंदिर बांधून त्याची स्थापना करण्यात आली. नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला.</p>
<p>
	 </p>
<p>
	मंदिरातील प्रमुख धार्मिक उत्सव-</p>
<p>
	श्री सांवरियाजी सेठ मंदिरामध्ये वर्षभर विविध पारंपरिक धार्मिक उत्सवांचे आयोजन केले जाते. मुख्यता जन्माष्टमी, एकादशी, दिवाळीनिमित्त तीन दिवसीय भव्य जत्रेचे आयोजन केले जाते व अन्नकूट एकादशी, निर्जला एकादशी, देवशयनी एकादशी, होळी, शरद पौर्णिमा, वसंत पंचमी महाशिवरात्री इत्यादी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्दशीला श्री सांवरियासेठांचा खजिना म्हणजे दानपेटी उघडली जाते. तसेच दर महिन्याच्या अमावस्येला महाप्रसाद भक्तांना वाटला जातो. </p>
<p>
	 </p>
<p>
	श्री सांवरिया सेठ मंदिर कसे जावे?</p>
<p>
	सर्वात पहिले राजस्थानच्या चित्तौगढ किंवा उदयपुर जावे लागेल. तिथून श्री सांवरिया सेठ मंदिर मण्डफिया करिता बस किंवा टॅक्सीने जावे लागेल. </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 24 Sep 2024 07:45:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 24 Sep 2024 07:54:45 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[व्यादेश्वर महादेव मंदिर रत्नागिरी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/vyadeshwar-mahadev-temple-ratnagiri-124072500029_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/vyadeshwar-mahadev-temple-ratnagiri-124072500029_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/25/thumb/1_1/1721902210-1364.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/25/thumb/1_1/1721902210-1364.jpg</image>
      <description><![CDATA[श्री व्यादेश्वर हे एक प्राचीन मंदिर आहे. तसेच भक्तांकरिता पूजनीय आहे. हे मंदिर भगवान महादेवांना समर्पित आहे. असे मानले जाते की, भगवान शिव व्याडेश्वर रूपामध्ये गुहागर मध्ये राहतात. हे 70 फूट लांब आणि 80 फूट उंच व्याडेश्वर मंदिर खडकाने बनलेले आहे. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Vyadeshwar Guhagar" class="imgCont" height="540" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/25/full/1721902210-1364.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Vyadeshwar Guhagar" width="720" /></p>
	</p>
	श्री व्यादेश्वर हे एक प्राचीन मंदिर आहे. तसेच भक्तांकरिता पूजनीय आहे. हे मंदिर भगवान महादेवांना समर्पित आहे. असे मानले जाते की, भगवान शिव व्यादेश्वर रूपामध्ये गुहागर मध्ये राहतात. हे 70 फूट लांब आणि 80 फूट उंच व्याडेश्वर मंदिर खडकाने बनलेले आहे. मंदिर पंचायतन शैली मध्ये बनलेले आहे. ज्याच्या चारही दिशांना चार सहायक मंदिर आहे. हे मुख्य मंदिर या चबुतऱ्याच्या मध्ये स्थित आहे. भगवान शंकरांच्या चारही बाजूंनी भगवान गणेश, देवी पार्वती, भगवान विष्णु और देवी लक्ष्मी आणि सूर्य आहे. मुख्य मंदिरासमोर नंदीची एक सुंदर मूर्ती स्थापित आहे. सर्व मुर्त्या संगमरमर पासून बनलेल्या आहे. व्याडेश्वर मंदिरला तीन प्रवेशव्दार आहे. पूर्व, पश्चिम आणि दक्षिण कोपरा.</p>
<p>
	 </p>
<p>
	मंदिराचा इतिहास आणि आख्यायिका-</p>
<p>
	व्याडेश्वर मंदिराचे पूर्व दिशाकडे मुख आहे. मंदिरामध्ये प्रवेश करतांना मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला हनुमान मंदिर आणि गरुड मंदिर पाहवयास मिळते. मंदिरामध्ये महिरापी, भगवान गणेश आणि देवी लक्ष्मी यांचे चित्र प्रदर्शित आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	एका पौराणिक कथा अनुसार परशुराम यांनी कोंकण भूमि निर्माण केली होती. त्यांनी देवी-देवतांना  कोकणात वास्तव्य करणे आणि विभिन्न कुळांची जवाबदारी सांभाळण्यासाठी विनंती केली होती. भगवान शंकरांचे भक्त असल्या कारणाने परशुराम यांनी भगवान शंकरांना प्रत्येक दिवशी दर्शन देण्याची प्रार्थना केली. भगवान शिव यांनी प्रार्थना स्वीकार केली. भगवान परशुरामांनी 60 विप्रांची व्यवस्था केली. &#39;व्याद&#39; नावाचा विप्रने गुहागर मध्ये एक शिवलिंग स्थापित केले. त्यावेळी, वाईट विचारांची वृत्ती बळावली होती, याकरिता देवांना अदृश्य रूपामध्ये राहावे लागत होते. याकरिता, भगवान शिव यांनी  व्याद मुनि व्दारा स्थापित शिवलिंग मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. म्हणून या शिवलिंगाला व्यादेश्वर महादेव नावाने ओळखले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	सण आणि उत्सव-</p>
<p>
	गुडी पडावा, गणेश चतुर्थी, शिमगा, महाशिवरात्री, हनुमान जयंती आणि विजयदशमी इत्यादी मोठे सण, उत्सव मोठ्या जलौषात साजरे करण्यात येतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	श्रावण आणि कार्तिक महिन्यामध्ये संपूर्ण क्षेत्र तीर्थक्षेत्रात बदलते. शिवलिंग वर दही-भाताचा नैवेद्य लावण्यात येतो. आषाढी आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी भगवान व्याडेश्वर यांचा मुखवटा भक्तांना दर्शन देण्यासाठी सभामंडपात ठेवण्यात येतो. व्याडेश्वर मंदिर मध्ये एक अजून मुख्य सण साजरा करतात ती म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा आहे. जी कार्तिक महिन्यामध्ये येते. सकाळी पूजा, रुद्राभिषेक आणि हवन केले जाते. संध्याकाळी कीर्तन आणि तुलसी विवाह केला जातो.</p>
<p>
	 </p>
<p>
	कसे जावे व्यादेश्वर महादेव मंदिर </p>
<p>
	रस्ता मार्ग- : गुहागर, चिपळूण पासून 45 किमी दूर आहे व्यादेश्वर महादेव मंदि. तसेच या मार्गावर अनेक वाहन उपलब्ध आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	वायुमार्ग: जवळच गोवा विमानतळ आणि कोल्हापुर विमानतळ जे फक्त 148 किमी दूर आहे. विमान तळावरून टॅक्सी सेवा उपलब्ध होऊ शकते.</p>
<p>
	 </p>
<p>
	रेल्वे मार्ग:  चिपळूण रेल्वे स्टेशन पासून 35 किमी आहे व्यादेश्वर महादेव मंदिर. </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 06 Sep 2024 07:09:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 06 Sep 2024 08:50:59 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बांके बिहारी मंदिर मथुरा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/banke-bihari-temple-mathura-124082000041_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/banke-bihari-temple-mathura-124082000041_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/20/thumb/1_1/1724152139-6483.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/20/thumb/1_1/1724152139-6483.jpg</image>
      <description><![CDATA[बांके बिहारी मंदिर भारतमध्ये उत्तर प्रदेश मधील मथुरा जिल्ह्यातील वृंदावन धाममधील रमण रेती वर स्थापित आहे. हे भारतातील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. बांके बिहारी श्री कृष्णाचे एक रूप आहे. जे यामध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. याचे निर्माण ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="banke bihari" class="imgCont" height="510" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/20/full/1724152139-6483.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="banke bihari" width="640" /></p>
	</p>
	बांके बिहारी मंदिर भारतमध्ये उत्तर प्रदेश मधील मथुरा जिल्ह्यातील वृंदावन धाममधील रमण रेती वर स्थापित आहे. हे भारतातील प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. बांके बिहारी श्री कृष्णाचे एक रूप आहे. जे यामध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. याचे निर्माण स्वामी हरिदास यांनी केले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	बांके बिहारी मंदिर इतिहास-</p>
<p>
	बांके बिहारी हे मंदिर श्री वृन्दावन धामच्या एका सुंदर परिसरात वसलेले आहे. बांके बिहारी मंदिराचे निर्माण 1860 मध्ये झालेले आहे. हे मंदिर राजस्थानी वास्तु कलेचा एक नमुना आहे. स्वामी हरिदास जी भगवान श्रीकृष्णाचे मोठे भक्त होते. तसेच त्यांचा संबंध निम्बर्क पंथशी होता. या मंदिराचे 1921 मध्ये स्वामी हरिदासजी यांच्या अनुयायीव्दारा पुनर्निर्माण करण्यात आले होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	वृंदावन मध्ये स्थापित बांके बिहारी यांची प्रतिमा काळ्या रंगाची आहे. मान्यता आहे की, या मूर्तीमध्ये साक्षात भगवान श्री कृष्णा आणि राधा रानी सामावलेले आहे.या प्रतिमेचे दर्शन घेतल्यास राधा कृष्णचे दर्शन घेतल्याचे पुण्य मिळते. </p>
<p>
	 </p>
<p>
	प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पंचमी तिथिला इथे बांके बिहारी प्रकटोत्सव साजरा करण्यात येतो. वर्षातून केवळ याच दिवशी बांके बिहारी यांच्या चरणांचे दर्शन होते. यादिवशी यांच्या चरणांचे दर्शन करणे भाग्याचे मानले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	बांके बिहारी मंदिर समोर दरवाजावर नेहमी एक पडदा लावला असतो आणि तो पडदा एक-दोन मिनिटांच्या अंतराने बंद करून उघडला जातो अशा आख्यायिका आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="434" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2019-03/10/full/1552156957-4325.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="banke bihari temple" width="740" /></p>
	एकदा एक भक्त पाहत होता त्याच्या भक्तीने वशीभूत होऊन श्री बांके बिहारी पळून गेलेत. पुजारीने जेव्हा मंदिराचे दरवाजे उघडले. तर तिथे श्री बांके बिहारी दिसले नाही. तेव्हापासून ठाकूरजींचा पडदा झलक दर्शनावेळी उघडायचा आणि बंद ठेवायचा असा नियम करण्यात आला. अशा अनेक कथा लोकप्रिय आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	लोकांचा असा विश्वास आहे की जो कोणी बांके बिहारी मंदिरात जातो, बांके बिहारी जी त्याच्या मनोकामना पूर्ण करतात. तसेच बांके हे नाव कसे पडले ते जाणून घ्या, बासरी वाजवताना भगवान श्री कृष्णाची मुद्रा आहे, डाव्या गुडघ्याजवळ मुंडण आहे. त्यामुळे बासरी धरण्यासाठी सरळ हात वाकलेला राहिला. त्याचप्रमाणे त्याचं डोकंही या काळात एका बाजूला थोडं झुकलं होतं. म्हणून त्यांना बांके बिहारी असे म्हणतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	बांके बिहारी मंदिर मथुरा जावे कसे?</p>
<p>
	विमानमार्ग- मथुरा पासून 46 किमी दूर खेरिआ एयर पोर्ट आहे. तसेच आगरा विमानतळ मथुरा पासून 136 किमी आहे. विमानतळावरून कॅप किंवा टॅक्सी ने मंदिरापर्यंत सहज जात येते.  </p>
<p>
	 </p>
<p>
	रेल्वे मार्ग-</p>
<p>
	देशातील अनेक मोठ्या रेल्वे स्टेशनवरून मथुरा येथे जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे. मथुरा रेल्वे मार्ग अनेक मोठ्या जंक्शन स्टेशनला जोडलेला आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	रस्ता मार्ग- </p>
<p>
	मथुरा शहर अनेक मोठ्या शहरांना बस मार्ग द्वारा जोडलेले आहे.   </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 21 Aug 2024 07:00:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 20 Aug 2024 16:45:29 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कुबेर भंडारी मंदिर वडोदरा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/kuber-bhandari-temple-vadodara-124081400036_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/kuber-bhandari-temple-vadodara-124081400036_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/14/thumb/1_1/1723632477-9821.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/14/thumb/1_1/1723632477-9821.jpg</image>
      <description><![CDATA[भारतामध्ये एक असे कुबेर मंदिर आहे. जिथे दर्शन घेतल्यानंतर आजपर्यंत कोणीही रिकाम्या हाती परत आले नाही. चला जाणून घेऊ या या मंदिराबद्दल. भारतात एक मंदिर आहे ज्याला कुबेर भंडारी मंदिर नावाने ओळखले जाते. या मंदिराबद्दल इथे एक लोककथा प्रचलित आहे. कोणता ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Mahadev Kuber Bhandari" class="imgCont" height="480" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-08/14/full/1723632477-9821.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Mahadev Kuber Bhandari" width="640" /></p>
	</p>
	भारतामध्ये एक असे कुबेर मंदिर आहे. जिथे दर्शन घेतल्यानंतर आजपर्यंत कोणीही रिकाम्या हाती परत आले नाही. चला जाणून घेऊ या मंदिराबद्दल. भारतात एक मंदिर आहे ज्याला कुबेर भंडारी मंदिर नावाने ओळखले जाते. या मंदिराबद्दल इथे एक लोककथा प्रचलित आहे. कोणता ही व्यक्ती धनत्रयोदशीच्या किंवा दिवाळीच्या दिवशी दर्शन करण्यासाठी जातो तो कधीही रिकाम्या हाती परतत नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	हे कुबेर भंडारी मंदिर गुजरात मधील वडोदरा शहराजवळ चानोद कर्नाळी गावात आहे. या प्रसिद्ध आणि पवित्र मंदिरामध्ये धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या काही दिवसांपूर्वीच भक्तांची गर्दी जमायला लागते. इथे फक्त गुजरात मधीलच नाही तर देशातील इतर राज्यातील देखील लोक दर्शनासाठी येतात. व धनप्राप्तीसाठी कुबेर देवाचा आशीर्वाद घेतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	कुबेर भंडारी मंदिर इतिहास-</p>
<p>
	गुजरात मधील वडोदरा मध्ये असलेले कुबेर भंडारी मंदिराचा इतिहास खूप मनोरंजक आहे. सांगितले जाते की या मंदिराचे निर्माण सुमारे पंचवीश्ये वर्षांपूर्वी करण्यात आले होते. नर्मदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर खूप सुंदर आहे. अनेक लोकांचे म्हणणे आहे की या मंदिराचे निर्माण साक्षात भगवान शंकरानी केले आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	कुबेर भंडारी मंदिर पौराणिक आख्यायिका-</p>
<p>
	ज्या प्रकारे या मंदिराचा इतिहास मनोरंजक आहे. त्याच प्रमाणे या मंदिराची आख्यायिका देखील प्रचलित आहे, असे म्हणतात की, भगवान शिव आणि पार्वती पायी निघालेले होते. रस्त्यामध्ये माता पार्वतीला भूक लागली व तिने भगवान शंकरांना अग्रह केला. उमला भोजन आणि पाणी हवे. खूप शोधल्यानंतर देखील महादेवांना भोजन मिळाले नाही व ते नर्मदा काठी उभे राहिले. व याठिकाणी या मंदिराचे निर्माण झाले. यामुळे या मंदिराला भोजन देणारे किंवा धन देणारे मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिरामध्ये दिवाळीपूर्वी भक्तांची गर्दी होते. येथील दर्शन घेणारा भक्त कधीही निराश होत नाही. तसेच एक मान्यता आहे की, जो भक्त धनत्रयोदशीच्या या मंदिराच्या परिसरातील माती घेऊन तिजोरीमध्ये ठेवेल त्याच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद अखंड राहतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	कुबेर भंडारी मंदिर जावे कसे?</p>
<p>
	रस्ता मार्ग- वडोदरामधील रस्ते अनेक शहरांना जोडलेले आहे. तुम्ही टॅक्सी, कार किंवा बसने मंदिरापर्यंत पोहचू शकतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	रेल्वे मार्ग- जवळच वडोदरा जंक्शन स्टेशन आहे. जे मंदिरापासून 65 किमी अंतरावर आहे. हा रेल्वेमार्ग अनेक शहरांना जोडतो. </p>
<p>
	 </p>
<p>
	विमानमार्ग- या मंदिरापासून 60 किमी अंतरावर वडोदरा विमानतळ आहे. विमानतळावरून मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी तुम्ही टॅक्सी, कॅप बुक करून जाऊ शकतात. </p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 15 Aug 2024 06:47:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 14 Aug 2024 16:22:56 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[चक्रेश्वर महादेव मंदिर मुंबई]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/chakrashwar-mahadev-temple-mumbai-124073100033_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/chakrashwar-mahadev-temple-mumbai-124073100033_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/31/thumb/1_1/1722421756-3819.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/31/thumb/1_1/1722421756-3819.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रातील मुंबईमध्ये नालसोपारात असलेले चक्रेश्वर महादेव मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे. हे एक प्राचीन मंदिर आहे. महाराष्ट्राला नेहमी धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभला आहे. तसेच नैसर्गिक वारसा देखील लाभला आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Chakreshwar Mahadev" class="imgCont" height="541" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/31/full/1722421756-3819.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Chakreshwar Mahadev" width="740" /></p>
	</p>
	महाराष्ट्रातील मुंबईमध्ये नालसोपारात असलेले चक्रेश्वर महादेव मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे. हे एक प्राचीन मंदिर आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्राला नेहमी धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा लाभला आहे. तसेच नैसर्गिक वारसा देखील लाभला आहे. तसेच महाराष्ट्रात अनेक प्राचीन मंदिरे आहे तसेच हजारो वर्षापासून वाहणाऱ्या नद्या आहे. असेच एक प्राचीन चक्रेश्वर महादेव मंदिर नालसोपारा मध्ये आहे.  </p>
<p>
	 </p>
<p>
	मंदिर मोठे नाही आहे पण जमिनीच्या एका छोट्या तुकड्यावर उभे आहे. पण दूर दूर पर्यंत याला एक पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते, सोपारा महाराष्ट्रातील सर्वात ऐतिहासिक शहरांपैकी एक शहर आहे.  </p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच सोपाराच्या उत्तर-पश्चिम भागात  नैसर्गिक सौंदर्यायाने नटलेला एक तलाव आहे त्याला चक्रेश्वर तलाव नावाने ओळखले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	तलाव आणि चक्रेश्वर महादेव मंदिर हे हिंदू मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण  स्मारक. या मंदिराच्या स्थापनेच्या किंवा बांधकामाचा नेमका कालखंड अजून इतिहासकारांना समजलेला नाही. किंवा मंदिराच्या इतिहासाबद्दल काही उल्लेखनीय तथ्ये अशी आहेत की मंदिराची एकदा चोरी झाली होती, चोरांनी ते आणखी एक पाऊल पुढे टाकले आणि चक्रेश्वर तलावामध्ये जवळजवळ अनेक मूर्ती आणि पुरातन वस्तू फेकल्या. मंदिराचे अवशेष नंतर तलावातून बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्या योग्य ठिकाणी स्थापित केले गेले.</p>
<p>
	 </p>
<p>
	चक्रेश्वर महादेव मंदिर मुंबई जावे कसे?</p>
<p>
	चक्रेश्वर महादेव मंदिरे पाहायला जाण्यासाठी तुम्हाला रस्ता मार्ग, विमान मार्ग, रेल्वे मार्गाने देखील जाता येईल. तसेच खाजगी वाहन करून देखील जात येईल. मुंबई मध्ये गेल्यानंतर विमान तळावरून किंवा रेल्वे स्टेशनवरून तुम्ही टॅक्सी करून देखील जाऊ शकतात.</p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 01 Aug 2024 06:36:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 31 Jul 2024 15:59:44 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अरुणेश्वर महादेव मंदिर निंभोरा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/aruneshwar-mahadev-temple-nimbhora-124073000036_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/aruneshwar-mahadev-temple-nimbhora-124073000036_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/30/thumb/1_1/1722335400-134.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/30/thumb/1_1/1722335400-134.jpg</image>
      <description><![CDATA[अरुणेश्वर धाम एक शांत वातावरण प्रदान करते. अरुणेश्वर धाम महाराष्ट्रामधील एक रत्न आहे. जे  आध्यात्मिकता आणि नैसर्गिक सुंदरतेची एक देणगी आहे. हे मंदिर भगवान महादेवांना समर्पित आहे.  
 मंदिराची मान्यता आणि विराजमान भगवान अरुणेश्वर धाम आपल्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Aruneshwar Dham" class="imgCont" height="544" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/30/full/1722335400-134.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Aruneshwar Dham" width="740" /></p>
	</p>
	अरुणेश्वर धाम एक शांत वातावरण प्रदान करते. अरुणेश्वर धाम महाराष्ट्रामधील एक रत्न आहे. जे  आध्यात्मिकता आणि नैसर्गिक सुंदरतेची एक देणगी आहे. हे मंदिर भगवान महादेवांना समर्पित आहे.  </p>
<p>
	 </p>
<p>
	मंदिराची मान्यता आणि विराजमान भगवान अरुणेश्वर धाम आपल्या आध्यात्मिक महत्वाची प्रसिद्ध आहे.  हे मंदिर दूर दूरच्या भक्तांना आकर्षित करते. या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी दूर दुरून श्रद्धाळू मंदिरात दाखल होतात. मंदिर परिसराचे मुख्य आकर्षण अरुणेश्वर मंदिर आहे. जे भगवान शंकरांना समर्पित आहे. मंदिराची  वास्तुकला माहाराष्ट्राच्या समृद्ध, सांस्कृतिक वारसा दर्शवते. तसेच जटिल नक्षीकाम आणि मुर्त्या प्रदर्शित करते. मुख्य मंदिराशिवाय, अरुणेश्वर धाम मध्ये वेगवेगळ्या देवतांना समर्पित छोटे छोटे मंदिर आहे. हे मंदिरे हिंदू पौराणिक कथा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध धार्मिक परंपरेची ओळख करून देण्यासाठी योग्य पर्याय आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	पौराणिक आख्यायिका- </p>
<p>
	प्रजापिता ब्रह्मा यांना दोन मुली होत्या, एकीचे नाव होते कद्रु आणि दुसरीचे नाव होते विनता. ऋषी कश्यप यांनी या दोघींसोबत विवाह केला. दोन पत्नीअसल्यामुळे ऋषी आनंदित होते. एकदा दोन्ही बहिणींनी ऋषींना वरदान मागितले. कद्रु ने शंभर नागांना जन्म देण्याचे आणि विनता ने दोन मुले जे नाग मुलांपेक्षा देखील शक्तिशाली असतील.असे वरदान प्राप्त केले. जेव्हा दोन्ही गर्भवती झाल्या, या दरम्यान ऋषी तपस्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेलेत. कद्रु ने 100 नागांना लागलीच जन्म दिला. तर विनता ला दोन अंडे झाले, ज्यांना तिने एका पात्रात ठेवले. 500 वर्ष निघून गेल्यानंतर देखील विनिताला पुत्र प्राप्ती होत न्हवती. तिने दोन्ही अंड्यांना फोडून टाकले. ज्यामधून एक मुलगा निघाला, पण त्या मुलाला डोके आणी शरीर तर होते पण पाय न्हवते. रागात येऊन नवजात बाळाने आपल्या आईला श्राप दिला की, हव्यास पोटी मला निर्माण ना होऊ देता आधीच मला बाहेर काढून टाकले. याकरिता त्याने श्राप दिला की तू दासी होशील.  तसेच दुसरा पुत्र जन्माला आल्यानंतर 500 वर्षानंतर तुला दासी जीवन मधून मुक्त करेल.  </p>
<p>
	 </p>
<p>
	श्राप दिल्यानंतर पुत्र अरुणला वाईट वाटू लागले की, मी माझ्याच आईला श्राप दिला. त्याचे रडणे ऐकून नारदमुनी तिथे आले. व म्हणाले की जे देखील झाले आहे ते भगवंताच्या इच्छिमुळे झाले आहे. तू वनामध्ये जा आणि उत्तर दिशेमध्ये स्थित शिवलिंगचे दर्शन घेऊन पूजा कर. तुला या हीन भावनेमधून बाहेर निघण्यासाठी मदत मिळाले. अरुण महाकाल वन मध्ये गेला. शिवलिंगची पूजा केली. त्याने ज्या शिवलींगाची पूजा केली ते गुफेमध्ये विराजमान आहे. भगवान शंकर त्याच्या आराधनेमुळे प्रसन्न झाले. व अरुणला सूर्याच्या सारथी बनण्याचे वरदान दिले. तेव्हा पासून हे शिवलिंग अरुणेश्वर नावाने ओळखले जाऊ लागले.</p>
<p>
	 </p>
<p>
	अरुणेश्वर महादेव मंदिर कसे जावे-</p>
<p>
	खाजगी वाहन किंवा परिवहन बसने नागपुर वरून कंडाली रोड, अब्दालपुर, निंभोरा आणि शेवटी अमरावतीच्या रस्त्याने जावे लागले. तसेच हा महामार्ग महाराष्ट्रातून जातो. </p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 31 Jul 2024 07:00:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 30 Jul 2024 16:01:30 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गोंदेश्वर महादेव मंदिर नाशिक]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/gondeshwar-mahadev-temple-nashik-124072900040_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/gondeshwar-mahadev-temple-nashik-124072900040_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/29/thumb/1_1/1722247311-8222.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/29/thumb/1_1/1722247311-8222.jpg</image>
      <description><![CDATA[भारताला अनेक धार्मिक संस्कृतीचा देखील वारसा लाभलेला आहे. भारत अनेक देव-देवतांची पूजा, सण मोठ्या उत्साहात साजरे करतात. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्हे इतिहासाची साक्ष देतात. महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना धार्मिक महत्व मोठ्या प्रमाणात आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Gondeshwa...le Sinnar" class="imgCont" height="740" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/29/full/1722247311-8222.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Gondeshwa...le Sinnar" width="740" /></p>
	</p>
	भारताला अनेक धार्मिक संस्कृतीचा देखील वारसा लाभलेला आहे. भारतात अनेक देव-देवतांची पूजा, सण मोठ्या उत्साहात साजरे करतात. तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्हे इतिहासाची साक्ष देतात. महाराष्ट्रात काही जिल्ह्यांना धार्मिक महत्व मोठ्या प्रमाणात आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर जवळ एक ऐतिहासिक रत्ने ज्यामध्ये एक शिवमंदिर आहे. स्थानीय लोकांनी याचे नाव गोंदेश्वर ठेवले आहे. मंदिराच्या देखरेखीचे काम भारतीय पुरातत्व विभागची औरंगाबाद शाखा करते. इथे महादेवांच्या मंदिरासोबत इतर मंदिरात अनेक देवीदेवतांची पूजा केली जाते. मंदिराचा इतिहास, वास्तुकला आणि धार्मिक श्रद्धा जणू बोलतांना दिसते.  </p>
<p>
	 </p>
<p>
	शहराचा इतिहास 9व्या शतकात उत्तर महाराष्ट्रात स्थापन केलेल्या सेउना यादवांच्या शिलालेखांवरून येतो. सिन्नर ही त्यांची राजधानी होती. सेउना चंद्र. हे अनेक इतिहासकारांनी सेउना राजवंशाचे पहिले शासक आणि शहराचे संस्थापक मानले आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	अनुदानाशी संबंधित तांब्याची प्लेट संगमनर आणि कलस बुद्रकमध्ये याचा उल्लेख सिंदीनगरा नावाने आहे. हे अनुदान यादव शासक भिल्लमा द्वतीय (970-1005) आणि भिल्लमा तृतीय ने दिले होते. एका शिला-लेखमध्ये छोटी नदी सरस्वतीचा उल्लेख देवनदीरूपामध्ये आहे जिथे हे शहर स्थापित आहे. या शहराचा इतिहास नाशिक क्षेत्राच्या इतिहासाची जोडलेला आहे. भव्य अद्भुत कला लाभलेले हे मंदिर महादेवांना समर्पित आहे. तसेच याचा उल्लेख पांडव लेणी गुंफामधील मिळालेला शिला-लेख आणि यूनानी भू-वैज्ञानिक टालेमी च्या पुस्तकात मिळाला आहे.  </p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच हे मंदिर हेमाडपंती शैलीतील एक उत्तम नमुना आहे. तसेच या मंदिरात सभामंडपात गेल्यावर गाभारा दृष्टीस पडतो. तसेच महाशिवरात्री, श्रावण महिन्यांमध्ये इथे अनेक भक्त महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. तसेच रथसप्तमीला इथे भक्त मोठ्या श्रद्धेने दाखल होतात, व सूर्याची पूजा करतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	गोंदेश्वर महादेव मंदिर जावे कसे?</p>
<p>
	नाशिक पासून काही किलोमीटर अंतरावर असलेला सिन्नर तालुका इथून तुम्हाला खाजगी वाहन किंवा परिवह मंडळाच्या बस ने देखील जात येईल. तसेच रेल्वे मार्गाने जायचे असल्यास नाशिक स्टेशन वर उतरून बस ने किंवा खाजगी वाहनाने तुम्ही गोंदेश्वर महादेव मंदिर पर्यंत पोहचू शकतात. </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 30 Jul 2024 07:00:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 29 Jul 2024 15:34:08 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भुलेश्वर महादेव मंदिर पुणे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/bhuleshwar-mahadev-temple-pune-124072600016_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/bhuleshwar-mahadev-temple-pune-124072600016_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/26/thumb/1_1/1721975668-3707.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/26/thumb/1_1/1721975668-3707.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रातील पुण्यामध्ये असलेले भुलेश्वर महादेव मंदिर कोरीव नक्षींसोबत अद्भुत रहस्यांनी भरलेले आहे. भुलेश्वर महादेव मंदिर हे भगवान शंकरांना समर्पित आहे. भगवान शिव यांचे भुलेश्वर महादेव मंदिर, हजारो वर्षांपासून पिंडीच्या खाली अर्पित केला गेलेला ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Bhuleshwar Temple" class="imgCont" height="679" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/26/full/1721975668-3707.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Bhuleshwar Temple" width="740" /></p>
	</p>
	महाराष्ट्रातील पुण्यामध्ये असलेले भुलेश्वर महादेव मंदिर कोरीव नक्षींसोबत अद्भुत रहस्यांनी भरलेले आहे. भुलेश्वर महादेव मंदिर हे भगवान शंकरांना समर्पित आहे. भगवान शिव यांचे भुलेश्वर महादेव मंदिर, हजारो वर्षांपासून पिंडीच्या खाली अर्पित केला गेलेला नैवेद्य संध्याकाळी गायब होतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	भारतामध्ये मंदिरांची वास्तुकला पासून त्यांच्याशी जोडलेल्या पौराणिक कथा, रहस्य जगभरात प्रसिद्ध आहे. या मंदिरांमध्ये लपलेले रहस्य आज पर्यंत कोणीही शोधू शकलेले नाही. तसेच पुण्यामधील भुलेश्वर महादेव मंदिर देखील रहस्यमयी आहे. इथे घडणाऱ्या रहस्यमयी घटना पाहून डोळे उघडेच राहतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	भुलेश्वर महादेव मंदिर महादेवाचे मंदिर आहे, जे पुण्यापासून कमीतकमी 45 किलोमीटर आणि पुणे सोलापुर राजमार्गावरून 10 किलोमीटरदूर अंतरावर आहे. हे मंदिर एका पहाडावर आहे. तसेच याचे निर्माण 13 व्या शतकात झाले आहे. मंदिराच्या भिंतीवर शास्त्रीय नक्षीकाम आहे. याला संरक्षित स्मारक घोषित केले गेले आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	भुलेश्वर महादेव मंदिर आख्यायिका-</p>
<p>
	पौराणिक कथेनुसार, एकदा महादेव या मंदिरात साधना करीत होते. तेव्हा माता पार्वतीने एक रूप धारण करून महादेवांची तपस्या भंग केली. तसेच भगवान शंकर माता पार्वतीला ओळखू शकले नाही म्हणून या मंदिराला भुलेश्वर महादेव मंदिर असे नाव पडले.</p>
<p>
	 </p>
<p>
	नैवेद्य होतो अदृश्य-</p>
<p>
	या मंदिरामध्ये मागील 250 वर्षांपासून पिडींच्या खाली नैवेद्य ठेवण्याची परंपरा आहे. महादेवांना अर्पित केलेला नैवेद्य संध्याकाळच्या आरतीच्या वेळीस अदृश्य होतो. तसेच नैवेद्याचा काही भाग ताटलीत उरलेला असतो. तेथील नागरिकांचे म्हणणे आहे की नागदेवता स्वतः येऊन हा प्रसाद ग्रहण करतात.  तसेच इथे महादेवांसोबत गणेश जी, कार्तिकेय आणि पूर्ण कुटुंबाला नारीरूपात पुजले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच महादेवांच्या मंदिरांमध्ये नंदीजी शिवलिंग समोर विराजमान असतात, पण मंदिरामध्ये शिवलिंग समोर नंदीजींचे मुख नाही तर दुसऱ्या बाजूला आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	भुलेश्वर महादेव मंदिर इतिहास-</p>
<p>
	भुलेश्वर महादेव मंदिराचे निर्माण 13 व्या शतकात यादव राजवंशद्वारा करण्यात आले आहे. मंदिराची  वास्तुकला की द्रविड शैलीची आठवण करून देते. मंदिरातील बाहेरील दरवाजे जटिल नक्षीकामांनी सजवले आहे, जे हिंदू पौराणिक कथांच्या दृश्यांसबोत पुष्प आणि ज्यामितीय पैटर्नला दर्शवतात. मंदिराच्या प्रवेशव्दारावर अलंकृत तोरण आहे ज्यावर विविध देवी-देवतांची चित्र आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	तसेच भुलेश्वर महादेव मंदिरात साजरा करण्यात येणार सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्रि आहे.  तसेच नवरात्री देखील मंदिरात मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येते.</p>
<p>
	 </p>
<p>
	भुलेश्वर महादेव मंदिरात जावे कसे?</p>
<p>
	पुण्यापासून अवघ्या 45 किमी अंतरावर असलेले भुलेश्वर महादेव मंदिर पाहायला जाण्यासाठी पुण्यावरून खाजगी वाहन देखील उपलब्ध असतील. तसेच परिवहन ने देखील जात येते. हे मंदिर पुणे सोलापुर राजमार्गावरून 10 किलोमीटर अंतरावर आहे. </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 27 Jul 2024 07:00:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 27 Jul 2024 09:01:01 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[कोपेश्वर महादेव कोल्हापूर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/kopeshwar-mahadev-kolhapur-124072400029_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/kopeshwar-mahadev-kolhapur-124072400029_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/24/thumb/1_1/1721816948-6051.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/24/thumb/1_1/1721816948-6051.jpg</image>
      <description><![CDATA[आपल्या भारताचे प्राचीन नाव अखंड भारत होते असे काही तज्ञ सांगतात. हे अगदी बरोबर आहे याचे दाहरण आज देखील पाहावयास मिळते. भारताला अश्या काही वास्तू लाभल्या आहे ज्यामुळे कळते की आपल्या भारताची संस्कृती अनमोल आहे. भारत सारखा देश अवघ्या जगात कुठे ही नाही.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Kopeshwar Mahdev Temple Kolhapupr" class="imgCont" height="925" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/24/full/1721816948-6051.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Kopeshwar Mahdev Temple Kolhapupr" width="740" /></p>
	</p>
	आपल्या भारताचे प्राचीन नाव अखंड भारत होते असे काही तज्ञ सांगतात. हे अगदी बरोबर आहे याचे दाहरण आज देखील पाहावयास मिळते. भारताला अश्या काही वास्तू लाभल्या आहे ज्यामुळे कळते की आपल्या भारताची संस्कृती अनमोल आहे. भारत सारखा देश अवघ्या जगात कुठे ही नाही. </p>
<p>
	 </p>
<p>
	महाराष्ट्रातील कोल्हापुर जवळ खिद्रापुर मध्ये कोपेश्वर महादेव मंदिर आहे. या मंदिराची वास्तुकला कोणतीही साधारण डिजाइन नाही आहे तर यामध्ये अनेक रहस्य लपलेले आहे, जे आजदेखील रहस्य आहे. या मंदिराची वास्तुकला अद्भुत आणि लक्षणीय आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	कोपेश्वर मंदिराचा इतिहास व वास्तुकला-</p>
<p>
	खिद्रापुरचे कोपेश्वर महादेव मंदिर चालुक्य वंशाच्या उत्कृष्ट वास्तुकलेचा दर्शवते. यामंदिराचे निर्माण चालुक्यव्दारा करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर स्थित हे मंदिर12 व्या शतकातील 109-78 ई. स. मध्ये शैलाहार वंशाचे राजा गंधारादित्य व्दारा बनवण्यात आले आहे. कृष्णा नदीच्या काठावर स्थित हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	मंदिर परिसरात तुम्हाला 12 शिलालेख दिसतील. जे इतिहासाची साक्ष देतात. पण आता सध्या दोन ते तीन शिलालेख दिसतात. तसेच या मंदिरात दोन शिवलिंग आहे, त्यामधील एक भगवान शिव यांना समर्पित आहे तर दुसरे भगवान विष्णू यांना समर्पित आहे. मंदिराचे छत उघडे आहे. ज्यामुळे सूर्याची किरणे रोज महादेवांचा अभिषेक करतात. कोपेश्वर मंदिराच्या निर्माणबद्दल वेगवगेळे मत आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	कोपेश्वर महादेवांची कथा-</p>
<p>
	असे सांगण्यात येते की, सती व्दारा दक्षच्या यज्ञ कुंडामध्ये प्राण दिल्यांनतर भगवान शंकरांना भयंकर क्रोध आला. ते सतीचे पार्थिव देह घेऊन क्रोधामध्ये तांडव नृत्य करायला लागले. चारही दिशांमध्ये हाहाकार झाला.</p>
<p>
	 </p>
<p>
	तेव्हा भगवान विष्णूंना त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी यावे लागले. हे मंदिर या क्षणाचे प्रतीक आहे. क्रोधित अर्थात कुपित शिव यांना कोपेश्वर संबोधले जाते. यामुळे या मंदिरात दोन शिवलिंग आहे.  </p>
<p>
	 </p>
<p>
	नंदी जो प्रत्येक शिव मंदिराचा अविभाज्य घटक आहे, या मंदिरामध्ये अनुपस्थित आहे. याची देखील एक आख्यायिका आहे. नंदी सती सोबत पिता दक्ष यांच्या घरी गेला होता. </p>
<p>
	 </p>
<p>
	कोपेश्वर मंदिर पर्यंत कसे पोहचावे?</p>
<p>
	कोपेश्वर मंदिर, ज्याला खिद्रापुर मंदिराच्या नावाने ओळखले जाते, कोल्हापुर, इचलकरंजी किंवा मिरज सोबत अनेक मार्गानी इथपर्यंत पोहचता येते.</p>
<p>
	 </p>
<p>
	विमान सेवा : जर तुम्ही विमानाचा प्रवास करीत आहात तर जवळच कोल्हापूरचे विमानतळ आहे. कोल्हापुरमध्ये छत्रपती राजाराम महाराज विमानतळ आहे, जे खिद्रापुर पासून 55 किमी दूर आहे. बेळगाव विमानतळ कमीतकमी 101 किमी दूर आहे. तुम्ही इथून टॅक्सीने जाऊ शकतात.   </p>
<p>
	 </p>
<p>
	रेल्वे सेवा : रेल्वेने येण्याकरिता, कोल्हापुर रेल्वे स्टेशन जवळ आहे. तिथून तुम्ही बस किंवा टॅक्सी करून कोपेश्वर महादेव मंदिरापर्यँत पोहचू शकतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	रस्ता मार्ग : खिद्रापुर कोल्हापुर पासून फक्त 60 किलोमीटर दूर आहे. तसेच सार्वजनिक आणि खाजगी वाहन सेवांनी जोडलेला आहे. कोल्हापुर शहरामध्ये एसटी बस डेपो जवळ आहे. तसेच आरामदायी प्रवास करण्यासाठी तुम्ही कोल्हापूर वरून खाजगी वाहन ठरवू शकतात. </p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 25 Jul 2024 07:00:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 29 Jul 2024 14:53:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सतत वाढत आहे भारतातील ही 6 शिवलिंगे आणि एक नंदी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shravan-marathi/these-6-shivlingas-and-one-nandi-continuously-increasing-in-india-124071500029_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shravan-marathi/these-6-shivlingas-and-one-nandi-continuously-increasing-in-india-124071500029_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/15/thumb/1_1/1721027963-2264.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/15/thumb/1_1/1721027963-2264.jpg</image>
      <description><![CDATA[1. पौडीवाला शिव मंदिर: हिमाचल प्रदेशातील नाहानपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या पौडीवाला शिव मंदिराचे शिवलिंग दरवर्षी जवसच्या एका दाण्याएवढे वाढते. त्यांची स्थापना रावणाने केल्याचे सांगितले जाते. या ठिकाणाला स्वर्गाची दुसरी पौडी असेही]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-07/15/full/1721027963-2264.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="khajuraho matangeshwar shiv mandir" width="740" /></p>
	</p>
	हिंदू मंदिरे चमत्कारांनी भरलेली आहेत. तुम्हाला अशी शेकडो मंदिरे सापडतील जिथे चमत्कार पाहून तुम्ही थक्क व्हाल. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की 6 ठिकाणी शिवलिंग सतत वाढत आहे तर एका ठिकाणी नंदी महाराज देखील वाढत आहेत. नंदी महाराज इतके वाढले आहेत की मंदिरांचे खांब आता धोक्यात आले आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	1. पौडीवाला शिव मंदिर: हिमाचल प्रदेशातील नाहानपासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या पौडीवाला शिव मंदिराचे शिवलिंग दरवर्षी जवसच्या एका दाण्याएवढे वाढते. त्यांची स्थापना रावणाने केल्याचे सांगितले जाते. या ठिकाणाला स्वर्गाची दुसरी पौडी असेही म्हणतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	2. तिल भांडेश्वर: काशीमध्ये अनेक शिवमंदिरे आहेत परंतु बाबा तिल भांडेश्वराच्या मंदिरातील शिवलिंगाचा आकार दरवर्षी तीळाएवढा वाढतो. सत्ययुगात अवतरलेले हे स्वयंघोषित शिवलिंग कलियुगापूर्वी दररोज वाढत असे. त्यामुळे अशाप्रकारे संपूर्ण काशी या शिवलिंगात विलीन होईल की काय अशी चिंता निर्माण झाली होती. तेव्हा शिवाची पूजा केली गेली तर त्यांनी प्रकट होऊन सांगितले की यापुढे या शिवलिंगाचा आकार दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशीच वाढेल. </p>
<p>
	 </p>
<p>
	3. मृदेश्वर महादेव: गुजरातच्या गोध्रा येथे असलेल्या मृदेश्वर महादेवाच्या वाढत्या शिवलिंगाविषयी अशी श्रद्धा आहे की ज्या दिवशी हे शिवलिंग साडेआठ फूट आकाराचे होईल, त्या दिवशी ते मंदिराच्या छताला स्पर्श करेल. तेव्हापासून प्रलय सुरू होईल. या शिवलिंगाचा आकार एका वर्षात तांदळाच्या दाण्याएवढा वाढतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	4. मातंगेश्वर मंदिर: खजुराहो येथील मातंगेश्वर मंदिराचे शिवलिंग, जेथे भगवान श्रीरामा यांनी देखील पूजा केल्याचे सांगितले जाते. या शिवलिंगाविषयी असे म्हटले जाते की दरवर्षी त्याचा आकार तिळाच्या आकाराऐवढा वाढत आहे. सध्या ते 18 फूट आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	5. भूतेश्वर महादेव: छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर गरीबीबंद जिल्हा आहे, येथे नैसर्गिकरित्या तयार झालेले अर्धनारीश्वर शिवलिंग आहे, ज्याला भूतेश्वर महादेव म्हणतात. त्याला भाकुर्र महादेव असेही म्हणतात. असे मानले जाते की दरवर्षी हे शिवलिंग एक इंच ते अडीच इंच वाढते.</p>
<p>
	 </p>
<p>
	6. बिलावली महाकाल: मध्य प्रदेशातील देवास शहरातील बिलावली गावात एक प्राचीन शिवलिंग आहे जे उज्जैनच्या महाकालाची प्रतिकृती मानली जाते. श्रावण महिन्यातील शिवरात्रीला या शिवलिंगाचीही एक तीळ वाढ होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	7. नंदी महाराज: श्री यागंती उमा महेश्वर मंदिर आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यात आहे. यांगती उमा महेश्वर मंदिरात शिवलिंगासमोर दगडी नंदी विराजमान आहे, जे सतत वाढत आहे. असे मानले जाते की अगस्त्य ऋषींनी बांधलेल्या या मंदिरात नंदीची मूर्ती सतत वाढत आहे आणि यामुळे मंदिरातील अनेक खांब हटवावे लागले.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 15 Jul 2024 12:37:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 15 Jul 2024 12:51:42 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shravan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[श्री गोंदवलेकर महाराज समाधी मंदिर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/shri-gondavalekar-maharaj-temple-in-budruk-satara-124010300047_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/shri-gondavalekar-maharaj-temple-in-budruk-satara-124010300047_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-01/03/thumb/1_1/1704282649-2713.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-01/03/thumb/1_1/1704282649-2713.jpg</image>
      <description><![CDATA[१९६८ मध्ये आध्यात्मिक गुरू ब्रह्मचैतन्य यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठाची स्थापना केली होती. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठ पर्वती येथील मित्रमंडळ चौकात आहे. 

येथे केंद्रस्थानी श्री महाराजांचे समाधी स्थळ असून परिसर विकसत केले गेले ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="" class="imgCont" height="435" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-01/03/full/1704282649-2713.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Gondavalekar Maharaj samadhi mandir" width="740" /></p>
	</p>
	एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत महाराष्‍ट्रात अनेक विख्यात संत झाले आहे. श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज त्यापैकी एक. ह्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५) रोजी गोंदवले बुद्रुक या गावी झाला. हे गाव सातारा-पंढरपूर रस्त्यावर सातार्‍यापासून चाळीस मैलांवर आहे. श्री महाराजांचे मूळ नाव गणेश रावजी घुगरदरे आहे. संपूर्ण घराणे सदाचारी व लौकिकवान होते. घरात विठ्ठलभक्ती, पंढरीची वारी असायची. अध्यात्माची ओढ असल्याने नवव्या वर्षीच दोन सोबत्यांसह गणू यांनी गुरुशोधार्थ घरातून पलायन केले. प्रवासाची विलक्षण आवड असल्याने वयाच्या १२ वर्षापासून ४५ वर्षापर्यंत केलेल्या प्रवासाने त्यांना समाजजीवन उत्तम रीतीने पहाण्यास मिळाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	१९६८ मध्ये आध्यात्मिक गुरू ब्रह्मचैतन्य यांनी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठाची स्थापना केली होती. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मठ पर्वती येथील मित्रमंडळ चौकात आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	येथे केंद्रस्थानी श्री महाराजांचे समाधी स्थळ असून परिसर विकसत केले गेले आहे. येथे दर्शनासाठी लांबलांबून भाविक येतात तसेच दरवर्षी उत्सवास सहभागी होण्यासाठी भाविकांचे प्रमाण वाढतच आहे. येथे सभागृह, भक्तांसाठी प्रसाद, पाणी, स्वच्छतागृह इतर गरजा व त्या त्या प्रमाणात सोयी करण्यात आल्या आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	समाधि मंदिर सभागृहात भिंतींवर संगमरवरी दगड चढवलेले आहेत. तर समाधि मंदिरावर गोपाळ कृष्णाचे मंदिर, समाधि मंदिर, तीर्थ मंडप आहे. मंदिराच्या दारा आणि खिडक्यांवरील कोरीव काम आकर्षित करतं. श्रींची समाधी अगदी त्यांच्या आवडीप्रमाणे साधेपण घेतलेली आहे. समाधीवर कोणताही दागिना नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	आईसाहेबांनी १९१८ साली देह त्यागल्यावर समाधिमंदिराच्या जवळच त्यांचे छोटेसे मंदिर बांधण्यात आले. त्यासमोरील अंगणात ब्रह्मानंद सभामंडप आहे. येथे तीन प्रसादमंडप व भव्य स्वयंपाकघर असून येथे दररोज दोन ते अडीच हजार भाविक प्रसाद भोजनाचा लाभ घेतात. </p>
<p>
	 </p>
<p>
	येथील निवासासाठी जवळपास अडीचशे खोल्या आहेत. भक्त निवासासाठी श्रीराम, चैतन्य, आनंदसागर, डॉ. कुर्तकोटी, चिंतामणी, रामानन्द निवास या इमारती उभ्या केल्या गेल्या आहेत. तसेच गर्दीच्या वेळी विविध हॉल मध्ये भक्तांची सोय करण्यात येते.</p>
<p>
	 </p>
<p>
	येथे सकाळी काकड आरतीचे वेळी व संध्याकाळी गोमातेची आरती करून नैवेद्य दाखविण्याची पद्धत पूर्वीप्रमाणे अजूनही सुरु आहे. येथे सर्व मिळून ५०च्या वर गायी आणि बैल आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	श्री पांडुरंग महाराजांनी देह ठेवल्यावर त्यांच्या स्मरणार्थ येथे एक मजली इमारत बांधण्यात आली आहे ज्यात खाली एक छोटे सभागृह असून येथे साधकांना जप करण्याची सोय आहे. तर वरच्या मजल्यावर ग्रंथ विभाग आहे जिथे श्री महाराजांविषयी व संस्थान विषयी प्रकाशित झालेले विविध अंक, स्मरणिका, पुस्तके याचा संग्रह आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	कसे पोहचाल?</p>
<p>
	गोंदावले हे महाराष्ट्रातील अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामधे, पुणे-पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून अंदाजे ६४ किमी वर गोंदावले बुद्रुक हे गाव आहे. </p>
<p>
	पुण्याहून १५३ किमी व मुंबईहून ३२० किमी दूर स्थित या जागी येण्यासाठी एसटी महामंडळाची रोजची सेवा उपलब्ध आहे. </p>
<p>
	राष्ट्रीय महामार्ग ४ मार्गे पुण्याहून येताना शिरवळ फाट्यापासून लोणंद -फलटण- दहिवडी मार्गेही गोंदवले येथे येऊ शकतात. </p>
<p>
	राज्यातील सर्व प्रमुख शहरांपासून बससेवा उपलब्ध आहे.</p>
<p>
	रेल्वेने गोंदवल्यास येऊ इच्छित पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील कोरेगाव येथे उतरून बसमार्गे येथे येऊ शकतात.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 19 Apr 2024 08:19:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 19 Apr 2024 08:41:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[महाराष्ट्रात पाच ज्योतिर्लिंग, एका जागी तर रावणाने स्वत: केली होती पूजा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/there-are-five-jyotirlingas-in-maharashtra-in-one-place-ravana-himself-worshiped-​-124030600047_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/there-are-five-jyotirlingas-in-maharashtra-in-one-place-ravana-himself-worshiped-​-124030600047_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-02/16/thumb/1_1/1676543314-1704.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-02/16/thumb/1_1/1676543314-1704.jpg</image>
      <description><![CDATA[देशभरातील करोडो महादेव भक्तांसाठी महाशिवरात्री हा दिवस महत्वपूर्ण असतो. यावर्षी महाशिवरात्री 8 मार्चला साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकरांच्या विविध मंदिरात श्रद्धाळु दर्शन करण्यासाठी येतात. भारतात 12 प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत. ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="555" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-02/16/full/1676543314-1704.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Bhimashankar jyotirlinga" width="740" /></p>
	देशभरातील करोडो महादेव भक्तांसाठी महाशिवरात्री हा दिवस महत्वपूर्ण असतो. यावर्षी महाशिवरात्री 8 मार्चला साजरी केली जाणार आहे. महाशिवरात्रीला भगवान शंकरांच्या विविध मंदिरात श्रद्धाळु दर्शन करण्यासाठी येतात. भारतात 12 प्रमुख ज्योतिर्लिंग आहेत. ज्यांपैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व ज्योतिर्लिंग मंदिरात भक्तांची खूप मोठया प्रमाणात गर्दी पाहण्यास मिळते. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>भीमाशंकर ज्योतिर्लिंग-</strong> महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 100 किमी दूर भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील 12 ज्योतिर्लिंगांमधील एक महत्वाचे ज्योतिर्लिंग मानले जाते. भीमाशंकर हे भव्य मंदिर सह्याद्रि पर्वतात 3,250 फुट उंचीवर स्थापित आहे. तसेच हे स्थान भीमाशंकर वन्यजीव अभ्यारण्यच्या जवळ असल्यामुळे हे ट्रेकर्सचे आवडते स्थान आहे. तसेच भीमाशंकर मंदिर सकाळी 4.30 वाजता उघडते व रात्री 9.30 वाजता बंद होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग - </strong> नाशिक पासून 28 किमी दूर असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर ब्रह्मगिरि पर्वतात वसलेले आहे. या मंदिरात ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांची छोट्या छोट्या लिंगामध्ये पूजा केली जाते. त्र्यंबकेश्वर मंदिर सकाळी 5.30 वाजता उघडते व संध्याकाळी 9 वाजता बंद होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग-</strong> महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर यूनेस्कोच्या विश्व धरोहर स्थळ मध्ये सहभागी आहे. तसेच घृष्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतांना पुरुषांना आपले वरील कपडे काढावे लागतात. हे एकमात्र ज्योतिर्लिंग आहे जिथे भक्त आपल्या हातांनी शिवलिंगाला स्पर्श करू शकतात. हे मंदिर सकाळी 5.30 वाजता उघडते आणि रात्री 9.30 वाजता बंद होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग-</strong> महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात महादेवांचे औंढा नागनाथ मंदिर आहे. जिथे नागनाथ ज्योतिर्लिंगची पूजा केली जाते. अशी मान्यता आहे की या मंदिरात पूजा केल्याने भक्त प्रत्येक प्रकारच्या विषापासून आपले रक्षण करू शकतात. औंढा नागनाथ मंदिर हे सकाळी 4 वाजता उघडते आणि रात्री 9 वाजता बंद होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग- </strong>महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात परळीमध्ये वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर विशेषकरून भगवान शकरांच्या भक्तांसाठी एक तीर्थ स्थळ मानले जाते. असे सांगण्यात येते की रावणाने या ठिकाणी भगवान शिवांची पूजा केली होती. परळी वैजनाथ हे मंदिर सकाळी 5 वाजता उघडते व रात्री 9 वाजता बंद होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	वैद्यनाथ लिंगाच्या स्थापनेबद्दल असे सांगितले जाते की एकदा राक्षस राज रावणाने हिमालयात स्थायिक होऊन भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. त्या राक्षसाने त्यांचे प्रत्येक डोके कापून शिवलिंगाला अर्पण केले. या प्रक्रियेत त्यांनी आपली नऊ मस्तकी अर्पण केली आणि जेव्हा ते दहावे मस्तक कापायला तयार झाला तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी पूर्वीप्रमाणेच रावणाची दहा मुंडके परत लावली. त्यांनी रावणाला वरदान मागायला सांगितले. रावणाने भगवान शिवाला हे शिवलिंग घेऊन लंकेत स्थापित करण्याची परवानगी मागितली. शंकरजींनी हे लिंग घेऊन जाताना जमिनीवर ठेवल्यास ते तिथे स्थापित होईल, असे बंधन घातले. </p>
<p>
	 </p>
<p>
	रावणाने शिवलिंगासोबत चालत असताना वाटेत &#39;चिताभूमी&#39;मध्ये लघवी करण्यासाठी ते लिंग एका अहिराच्या स्वाधीन केले आणि तो लघुशंकेतून निवृत्त झाला. येथे शिवलिंग जड असल्याने अहिरांनी ते जमिनीवर ठेवले. ते लिंग तिथेच स्थिर झाले. परत आल्यावर रावणाने त्या शिवलिंगाला मोठ्या ताकदीने उपटण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. शेवटी तो निराश झाला आणि त्या शिवलिंगावर अंगठा दाबून तो रिकाम्या हाताने लंकेला निघाला. येथे ब्रह्मा, विष्णू, इंद्र इत्यादी देवांनी तेथे पोहोचून त्या शिवलिंगाची विधिवत पूजा केली. तिथे देवी-देवतांनी भगवान शिवाला पाहिले आणि शिवलिंगाला पवित्र केले आणि त्यांची स्तुती केली. त्यानंतर ते स्वर्गात निघ़न गेले. हे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग माणसाला त्याच्या इच्छेनुसार फळ देणार आहे.<br />
	<p>
		<strong>अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.</strong></p>
	<p>
		 </p>
	<p>
		Edited By- Dhanashri Naik </p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 07 Mar 2024 05:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 06 Mar 2024 17:20:17 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mahashivaratri]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[द्वारिका धाम बद्द्ल 5 मनोरंजक गोष्टी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/5-interesting-facts-about-dwarika-dham-124030400034_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/5-interesting-facts-about-dwarika-dham-124030400034_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/hp/home-page/2019-06/13/thumb/1_1/1560408513-5235.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/hp/home-page/2019-06/13/thumb/1_1/1560408513-5235.jpg</image>
      <description><![CDATA[हिंदूंच्या चार धाम मधील द्वारिका हे श्री कृष्णाचे निवास स्थान मानले जाते. महाभारत काळात मथुरा अंधक संघाची राजधानी तर द्वारिका वृष्णियांची राजधानी होती. या दोन्ही यदुवंशची शाखा होत्या. असे म्हणतात की, मथुरातून द्वारकेला जाण्यासाठी सरस्वती नदीतून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/hp/home-page/2019-06/13/full/1560408513-5235.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	<strong>Dwarikadhish Dham Mandir Temple :</strong> हिंदूंच्या चार धाम मधील द्वारिका हे श्री कृष्णाचे निवास स्थान मानले जाते. महाभारत काळात मथुरा अंधक संघाची राजधानी तर द्वारिका वृष्णियांची राजधानी होती. या दोन्ही यदुवंशची शाखा होत्या. असे म्हणतात की, मथुरातून द्वारकेला जाण्यासाठी सरस्वती नदीतून जाण्याकरिता जहाजाचा उपयोग केला जायचा. चला तर जाणून घेऊ या श्रीकृष्णाच्या द्वारिकेबद्द्ल 5 मनोरंजक गोष्टी </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>1. श्रीकृष्णाची द्वारिका कोणी बनवली होती- </strong>सप्तपुरीं मध्ये एक द्वारिका आहे. भगवान श्रीकृष्णाची प्रिय नगरी द्वारिकाचे निर्माण विश्वकर्मा आणि मयदानव ने मिळून केली होती. असे म्हणतात की, विश्वकर्मा देवतांचे तर मयदानव असुरांचे शिल्पकार होते. ययाति चे प्रमुख पाच पुत्र होते. 1. पुरु, 2. यदु, 3. तुर्वस, 4. अनु आणि 5. द्रुहु. यांतील यदुला त्याच्या वडिलांनी दक्षिणमध्ये राहण्यास स्थान दिले होते. जे आजचे सिन्ध-गुजरात प्रांत आहे. या किनाऱ्यावर श्रीकृष्णाने द्वारिका निर्माण केली होती. तसेच याला कुशस्थली देखील म्हणायचे. पौराणिक कथानुसार महाराज रैवतकने समुद्रातून भूमि बाहेर काढून इथे एक नगरी वसवली होती. इथे त्यांनी द्वारका कुश पसरवून यज्ञ केल्या मुळे  याला कुश्लस्थली संबोधले गेले. तसेच इतर मान्यतामुळे रामाचे पुत्र कुशचे वंशज यांनी वसवले होते. हे देखील बोलले जाते, इथेच त्रिविक्रम भगवान ने &#39;कुश&#39; नावाच्या दानवाचा वध केला होता म्हणून याला कुशस्थली पण संबोधले जाते.  पण इथे महाराजा रैवतकने आपली नगरी वसवली होती. सतयुगचे राजा आनतनंदन सम्राट रैवतचे पुत्र महाराज कुकुदनीची पुत्री रेवतीचा विवाह बलरामजीशी  झाला होता. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>2. द्वारिका का संबोधले- </strong>श्रीकृष्णने मथुरातुन आपल्या 18 कुळचे हजारों लोकांसोबत पलायन केले. तर ते कुशस्थली आले होते आणि इथेच त्यांनी नवीन नगरी वसवली आणि त्याचेनाव त्यांनी द्वारका ठेवले. ही अभेद्य दुर्ग होती. जिला शेकडो दरवाजे होते म्हणून द्वारका संबोधले जाते. द्वारकेवर जरासंध आणि शिशुपाल यांनी अनेक वेळेस आक्रमण केले.  </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>3. द्वारिका का कशी नष्ट झाली-</strong> पुराणांनुसार द्वारिकेचा विनाश समुद्रात बुडाल्यामुळे झाला. पण असेमानले जाते की, पण समुद्रात जाण्यापूर्वी शत्रूंनी नष्ट केली होती. द्वारिका समुद्रात बुडणे व यादव कुळ नष्ट झाल्यानंतर श्रीकृष्णाचे प्रपौत्र वज्र अथवा वज्रनाभ द्वारिकाचे यदुवंशचे अंतिम शासक होते. जे यादवांच्या आपापसातील  झालेल्या युद्धात जीवित होते. द्वारिका समुद्रात बुडाल्या नंतर अर्जुन द्वारिकेला गेले आणि वज्र तसेच शेष राहिलेले  यादव महिलांना हस्तिनापूरात घेऊन गेले. श्रीकृष्णाचे प्रपौत्र वज्रला हस्तिनपुरात मथुरेचा राजा घोषित केले. वज्रनाभच्या नवाने मथुरा क्षेत्रला ब्रजमंडल संबोधले जाते. </p>
<p>
	 </p>
<p>
	शास्त्रज्ञानुसार, जेव्हा हिमयुग समाप्त झाले तेव्हा समुद्राचा जलस्तर वाढला आणि त्यात देश-जगातील अनेक किनारा असलेले शहर बुडाले . द्वारिका देखील त्यातीलच एक होती. पण प्रश्न हा निर्माण होतो की, हिमयुग तर दहा हजार वर्षा पूर्वी समाप्त झाले होते. भगवान श्रीकृष्णने नव्या द्वारिकाचे निर्माण पाच हजार तीनशे वर्षा पूर्वी केले होते. तर हिमयुग दरम्यान समुद्रात बुडण्याची कल्पना अर्धी खरी वाटते. </p>
<p>
	 </p>
<p>
	 एका डॉक्यूमेंट्री सीरीज &#39;एंशियंट एलियन&#39; मध्ये अशा प्रकरचा दावा केला गेला आहे की, द्वारिकेला एलियंस ने बनवले होते  आणि त्यांनीच तिला नष्ट केले होते. जरी &#39;एंशियंट एलियन&#39; सीरीज  अनुसार ही पण शक्यता वर्तवली जाते की  शक्यता आहे की  श्रीकृष्णांचा सामना एलियनशी झाला आणि  मग दोघांमध्ये घोर युद्ध झाले असेल ज्यामुळे द्वारिका नष्ट झाली. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>4. समुद्रात द्वारिकेला केव्हा शोधले-</strong> समुद्रात तळाशी मोठया प्रमाणात द्वारिकेचे अवशेष मिळाले आहे. यामुळे असे समजतेकी द्वारिका नगरी ही खूप सुंदर होती. या शहराच्या चारही बाजूंनी ऊंच अश्या भिंती होत्या व त्यात अनेक दरवाजे होते. त्या भिंती आजतायागत  समुद्रात आहे. समुद्रातील द्वारिकेच्या अवषेशांना सर्वात पहिले भारतीय वायुसेनेच्या पायलटांनी समुद्राच्या वरून  उडतांना पाहिले होते. आणि त्या नंतर 1970 मध्ये जामनगरच्या गजेटियर मध्ये यांचा उल्लेख केला गेला आहे. नंतर ऑर्कियोलॉजिस्‍ट प्रो. एसआर राव आणि त्यांच्या टीम ने 1979-80 मध्ये समुद्रात  560 मीटर लांब द्वारिकेची भींत शोधली होती. सोबतच तिथे त्यांना त्या वेळीचे भांडे पण मिळाले. जे 1528 ईसा पूर्व ते  3000 ईसा पूर्वचे आहे. पाहिले 2005 मग 2007 मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचे निर्देशनमध्ये भारतीय नौसेनाचे पाणबुडयांनी समुद्रमध्ये सामावलेली द्वारिका नगरीचे अवषेशांना यशस्वीपणे बाहेर काढले होते. त्यांनी अश्या वस्तु एकत्रित केल्या ज्यांना पाहून आश्चर्य वाटते. 2005 मध्ये नौसेनाच्या सहयोगाने प्राचीन द्वारिका नगरीशी जोडलेले अभियान दरम्यान समुद्राच्या तळाशी कापलेले-तुटलेले दगड मिळाले आणि कमीतकमी 200 नमूने एकत्र केले गेले. मिळालेल्या माहितीनुसार हे नमूने सिन्धु घाटी सभ्यताशी मिळते-जुळते नाही पण हे एवढे प्राचीन होते की सर्व आश्चर्यचकित झाले. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>5.द्वारिका धामची यात्रा- </strong>जर तुम्ही द्वारिकेच्या यात्रेला जात असाल तर जाणून घ्या की, द्वारिका 2 आहेत. गोमती द्वारिका, बेट द्वारिका. गोमती द्वारिका धाम आहे, बेट द्वारिका पुरी आहे. बेट द्वारिकासाठी समुद्र मार्गाने जावे लागते. चार धाम मधील  एक द्वारिका धाम मंदिर कमीतकमी 2 हजार पेक्षा अधिक वर्ष जुने आहे. द्वारिकाधीश मंदिर पासून कमीतकमी 2 किमी दूर एकांतात रुक्मिणीचे मंदिर आहे. ज्या स्थान वर त्यांचे हरि गृह&#39; होते तिथे आज प्रसिद्ध द्वारिकाधीश मंदिर आहे. आणि शेष नगरी समुद्रात आहे.द्वारिकाधीश मंदिर सामान्य जनतेसाठी सकाळी 7 ते रात्री 9:30 पर्यंत सुरु असते. तसेच दुपारी 12:30 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद राहते. <br />
	<p>
		<strong>अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.</strong></p>
	<p>
		 </p>
	<p>
		Edited By- Dhanashri Naik </p>
</p>
<br />]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 05 Mar 2024 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 04 Mar 2024 16:30:59 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[मंगेशी मंदिर गोवा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/mangeshi-temple-goa-124022200014_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/mangeshi-temple-goa-124022200014_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-02/22/thumb/1_1/1708589040-8157.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-02/22/thumb/1_1/1708589040-8157.jpg</image>
      <description><![CDATA[मंगेशी मंदिर पणजी पासून 21 कि.मी. दूर गोवा मधील पोंडा तालुक्यात प्रिओलच्या मंगेशी गावात स्थित आहे. या मंदिराच्ये मुख्य आराध्य श्री मंगेश आहे. ज्यांना 'मंगिरीश' पण म्हटले जाते. त्यांना भागवान शिवाचे अवतार मानले जाते आणि इथे शिवलिंगच्या रुपात पूजले ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="mangeshi" class="imgCont" height="480" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2024-02/22/full/1708589040-8157.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="mangeshi" width="740" /></p>
	</p>
	मंगेशी मंदिर पणजी पासून 21 कि.मी. दूर गोवा मधील पोंडा तालुक्यात प्रिओलच्या मंगेशी गावात स्थित आहे. या मंदिराच्ये मुख्य आराध्य श्री मंगेश आहे. ज्यांना &#39;मंगिरीश&#39; पण म्हटले जाते. त्यांना भागवान शिवाचे अवतार मानले जाते आणि इथे शिवलिंगच्या रुपात पूजले जाते. श्री मंगेश हिंदू गौड सारस्वत ब्राह्मणांचे कुलदेवता आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>इतिहास- </strong></p>
<p>
	पहिले कुशस्थल गावात श्री मंगेश यांचे विशाल मंदिर होते. श्री मंगेश स्वयंभू लिंग त्यातच स्थापित होते. पण गोमांतक प्रदेशात जेव्हा पोर्तुगीजांनी प्रवेश करून उपद्रव प्रारंभ केला. तेव्हा भाविक भक्त श्री मंगेश यांना पालकित विराजमान करून ‘प्रियोल’ गावात घेऊन आले. काही दिवसांनी तिथेच मंदिर बनवले गेले. असे सांगितले जाते की, परशुराम यांच्याव्दारे यज्ञ कार्य संपन्न करण्यासाठी सह्याद्रि पर्वताच्या रांगांमध्ये जे ब्राह्मण परिवार तिरहुत वरून आणले गेले होते. त्यातीलच एक परमशिव भक्त शिव शर्मासाठी भगवान शंकर स्वयं या लिंगरुपात प्रकट झाले होते. भगवान शंकरांनी त्या वेळी पशुचे रूप धारण करून माता दुर्गाला भयभीत केले होते. भयभीत माता पार्वती आवाज देणार होत्या ‘मां गिरीश पाहि’, &#39;कैलाशनाथ मला वाचवा&#39; पण भयभीत झाल्याने त्यांच्या मुखातून ‘मांगीश’ निघाले. भगवान प्रकट झाले तेव्हा पासून या शिवलिंगाचे नाव &#39;मांगीश&#39; झाले. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>कथा-</strong></p>
<p>
	भगवान मंगेश यांना परम आराध्य भगवान शिव यांचा अवतार मानले जाते. त्यांच्या उत्पत्ती सोबत एक खास रोचक प्रसंग जोडलेला आहे. एक प्रसिद्ध किवदन्तीच्या अनुसार, एकदा भगवान शिव आणि देवी पार्वती कैलाश पर्वतावर सारीपाट खेळत होते. शंकरांनी सारखे हारुन अंततः शेवटच्या डावात स्वर्ग दांव वर लावून दिला आणि ते पण हारून गेलेत. खेळात हरल्यामुळे त्यांना आपले निवास्थान त्यागावे लागले. त्यांनी दक्षिणेच्या दिशेने चालणे प्रारंभ केले आणि सह्याद्री पर्वताला पार करत कुशास्थली जाऊन पोहचले. कुशास्थली मध्ये त्यांचे एक अनन्य भक्त लोपेश यांनी त्यांना इथेच रहा अशी विनंती केली. </p>
<p>
	 </p>
<p>
	त्यानंतर देवी पार्वतीने पण स्वर्ग सोडून दिला व भगवान शंकरांना शोधण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागल्या. एक घनदाट जंगलातुन जात असताना अचानक त्यांच्या समोर एक मोठा वाघ आला. ज्याला पाहून त्या घाबरून गेल्यात आणि मंत्राचा जप करू लागल्या. जो भगवान शंकरानी त्यांना स्वत:चे रक्षण करण्यासाठी शिकवला होता. मंत्र होता- "हे गिरिशा ममत्राहि" अर्थात् "हे गिरिराज (पर्वतांचे स्वामी) माझी रक्षा करा. पण माता पार्वती एवढ्या भयभीत होत्या की त्यांचे वाणीवर नियंत्रण राहिले नाही. आणि त्यांच्याकडून चुकीचा मंत्र बोलला गेला. "त्राहि माम गिरिशा" या मंत्राचे त्या उच्चारण करू लागल्या तेव्हा भगवान शिव ज्यांनी स्वत:च वाघाचे रूप धारण केले होते. लगेच वास्तविक रूपात आले. मग देवी पार्वतीच्या आज्ञानुसार, भगवान शिवांनी &#39;मम-गिरिशा&#39; ला त्यांच्या नावांमध्ये सहभागी केले. ज्यांनी त्यांना ओळखले जाते व पूजले जाते. नंतर शिवांना मम-गिरिशाचे संक्षिप्त रूप &#39;मंगिरीश&#39; आणि &#39;मंगेश&#39; नावाने ओळखले जाऊ लागले. </p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>स्थापत्य- </strong></p>
<p>
	हे मंदिर गोव्याचे एक अन्य मंदिर शांता दुर्गा मंदिराच्या शैली मध्ये बनले आहे. इथे एक पाण्याचे कुंड देखील आहे. तसेच मंदिराचे सर्व स्तंभ दगडाने बनले आहे आणि यांच्या मध्ये एक भव्य दीपस्तंभ आहे. मुख्य कक्षात सभागृह आहे. हे मंदिर दर्शनासाठी दिवसभर उघडे असते. तसेच प्रत्येक सोमवारी इथे महाआरती केली जाते. सोमवारीच पालकित प्रतिमा ठेऊन यात्रा निघते. माघ महिन्यात इथे यात्राउत्सव देखील असतो. मंगेशी मंदिराची वास्तुकला विशेष आहे. हे मंदिर 18 व्या शताब्दी मध्ये बनले आहे. तसेच मंगेशी मंदिर हे गोव्यातील प्रमुख मंदिर आहे.<br />
	<strong>अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.</strong><br />
	<br />
	Edited By- Dhanashri Naik </p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 22 Feb 2024 19:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 22 Feb 2024 13:36:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Year Ender 2022 : अयोध्या ते महाकाल कॉरिडॉरपर्यंत, हे 10 धार्मिक स्थळे 2022 मध्ये ‍राहिले चर्चेत]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/year-ender-2022/famous-religious-places-2022-122121200020_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/year-ender-2022/famous-religious-places-2022-122121200020_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-12/12/thumb/1_1/1670827727-9084.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-12/12/thumb/1_1/1670827727-9084.jpg</image>
      <description><![CDATA[Year Ender 2022 top religion place: 2022 हे वर्ष खूप हालचालीचे राहिले. देशात आणि जगात जिथे हिंदू सनातन धर्माचा प्रचार वाढला आहे, तिथे जगातील धर्मही विवेकवादी विचारवंतांच्या निशाण्यावर आले आहेत. दरम्यान, जगभरात अशी काही धार्मिक स्थळे आहेत ज्यांनी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="ayodhaya" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-12/12/full/1670827727-9084.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	</p>
	Year Ender 2022 top religion place: 2022 हे वर्ष खूप हालचालीचे राहिले. देशात आणि जगात जिथे हिंदू सनातन धर्माचा प्रचार वाढला आहे, तिथे जगातील धर्मही विवेकवादी विचारवंतांच्या निशाण्यावर आले आहेत. दरम्यान, जगभरात अशी काही धार्मिक स्थळे आहेत ज्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. जाणून घेऊया देशातील आणि जगातील अशी 10 ठिकाणे जी वर्षभर चर्चेत राहिले .</p>
<p>
	 </p>
<p>
	1. अयोध्या : हे ठिकाण दरवर्षी चर्चेत राहते. यावर्षी सरयू नदीच्या काठावर 15 लाख 76 हजार दिव्यांची रोषणाई करून पूर्वीचा विक्रम मोडला आणि त्याचवेळी उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिराचा पाया तयार करण्यात आला आहे. येथे जगप्रसिद्ध रामलीलाचेही आयोजन करण्यात आले होते ज्यात युक्रेन, रशिया, थायलंड, इंडोनेशिया आणि मलेशिया येथील कलाकारांनी सहभाग घेतला होता.</p>
<p>
	 </p>
<p>
	2. ज्ञानवापी: काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन गेल्या वर्षीच झाले होते, मात्र याच परिसरात असलेल्या ज्ञानवापी मशिदीबाबत या वर्षी बराच गदारोळ झाला. हिंदू दाव्यानुसार येथे शिवलिंग सापडले. काही महिलांनी याठिकाणी शृंगार गौरीची पूजा करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगीही मागितली होती. न्यायालयाने हे प्रकरण सुनावणीयोग्य मानले. ज्ञानवापीचा वाद अजूनही सुरूच आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	3. महाकाल कॉरिडॉर: 11 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्जैनमधील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकाल मंदिराच्या भव्य कॉरिडॉरचे उद्घाटन केले. त्याच्या भव्यतेमुळे ते जगभर चर्चेत आहे. 856 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला महाकाल लोक पाहण्यासाठी आता देशभरातून आणि जगभरातून लोक येत आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	4. केदारनाथ: पुरानंतर केदारनाथचा जीर्णोद्धार करण्यात आला. आजूबाजूला अनेक प्रकारच्या विकासकामांसोबतच केदारनाथला जाण्यासाठी चांगले रस्ते करण्यात आले. त्यामुळे हा विक्रम मोडत 15 लाख भाविक केदारनाथ धामला पोहोचले. हेलिकॉप्टरची सुविधाही पुन्हा सुरू करण्यात आली आहे. केदारनाथ-बद्रीनाथ यात्रा आणि हेमकुंड रोपवे प्रकल्पासह 3400 कोटींच्या योजनांवर काम सुरू झाले. बद्रीनाथ आणि केदारनाथमध्ये पुनर्बांधणीचे काम वेगाने सुरू आहे.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="ayodhaya" class="imgCont" height="503" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-12/12/full/1670827906-7045.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="630" /></p>
	</p>
</p>
<p>
	5. मायापूर इस्कॉन मंदिर: जगातील सर्वात मोठे इस्कॉन मंदिर पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात असलेल्या मायापूरमध्ये उघडले आहे आणि सुमारे 1000 कोटी रुपये खर्चून बांधले जात आहे. याला जगातील सर्वात मोठे मंदिर असेही म्हटले जात आहे. त्याचा परिसर 700 एकरांवर पसरलेला आहे. या मंदिराचे बांधकाम 2024 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	6. दुबईमध्ये असलेले मंदिर: हिंदू आणि शीख समुदायासाठी दुबईमध्ये नुकतेच एका भव्य मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे, जे 2022 मध्ये खूप चर्चेत राहिले. ते 5 ऑक्टोबर 2022 रोजी सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले. येथे शीख आणि हिंदू दोन्ही समुदायांच्या मूर्ती आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	7. अमेरिकेतील मंदिरे: अमेरिकेत अनेक हिंदू मंदिरे आहेत, परंतु 2022 मध्ये उत्तर कॅरोलिनामध्ये श्री वेंकटेश्वर मंदिराच्या नवीन 87 फूट टॉवरचे उद्घाटन करण्यात आले. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत उत्तर कॅरोलिनाचे गव्हर्नर रॉय कूपर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. श्री व्यंकटेश्वर मंदिर हे उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठे हिंदू मंदिर मानले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	8. बागेश्वर धाम: जबलपूरजवळील बागेश्वर धामचे बालाजी महाराजांचे मंदिर वर्षभर सोशल मीडियासह जगभरात चर्चेत आहे. हे ठिकाण मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात आहे. या निवासस्थानात रामभक्त हनुमानजी श्री बागेश्वर बालाजी महाराजांच्या रूपाने वास करतात. तसेच नरेंद्र मोदी यांनी गोरबी येथील हनुमानजींच्या 108 फूट उंच पुतळ्याचे लोकार्पण केले होते, त्यामुळे या बातमीची जोरदार चर्चा झाली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	9 हागिया सोफिया मस्जिद: तुर्कीची हागिया सोफिया मशीद वर्षभर वादात राहिली, ती पूर्वी चर्च होती, नंतर तिचे मशिदीत रूपांतर करण्यात आले, नंतर त्याचे संग्रहालयात रूपांतर करण्यात आले. जुलै 2020 मध्ये, एका तुर्की उच्च न्यायालयाने 1934 चा निर्णय रद्द केला ज्यामुळे त्याचे संग्रहालयात रूपांतर झाले. या निर्णयानंतर त्याचे पुन्हा मशिदीत रूपांतर करण्यात आले. या निर्णयामुळे जगभरातील ख्रिश्चन संतप्त झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	10. गिझा चर्च: इजिप्तमधील गिझा येथील चर्चला आग लागल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत 41 जणांचा मृत्यू झाला. प्रार्थनेला सुमारे 5 हजार लोक जमले होते. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे.<br />
	Edited by : Smita Joshi </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 12 Dec 2022 12:17:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 12 Dec 2022 12:27:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Year Ender 2022]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Mangalgraha Mandir Amalner मंगळ ग्रह दोष निवारणासाठी जागृत देवस्थान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/mangalgraha-mandir-amalner-jalgaon-information-marathi-122112100033_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/mangalgraha-mandir-amalner-jalgaon-information-marathi-122112100033_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2022-11/17/thumb/1_1/1668681472-5788.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2022-11/17/thumb/1_1/1668681472-5788.jpg</image>
      <description><![CDATA[मंदिरात श्री मंगळदेव ग्रहाची स्वयंभू मूर्ती, श्री पंचमुखी हनुमान आणि श्री भूमिमातेची मूर्ती आहे. जाणकारांच्या मते मंदिराचा प्रथम जीर्णोद्वार सन 1933 मध्ये झाला. नंतर 1999 नंतर झालेल्या जीर्णोद्वारानंतर भक्त मंदिराकडे आकर्षित होत आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2022-11/17/full/1668681472-5788.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="amalner mangal grah mandir" width="742" /></p>
	<strong>Mangalgraha Mandir Amalner </strong>मंगळ देव यांना भूमीपुत्र म्हटले आहे. कुंडलीत मंगळ दोष असल्यास मंगळ ग्रहाची शांती केली जाते. मंगळ शांतीसाठी एक विशेष स्थान उज्जैनमधील मंगलनाथ मंदिर असून दुसरे जळगावजवळील अमळनेर येथे असल्याचे सांगितले जाते. <strong>अमळनेर येथील मंदिर प्राचीन, दुर्मिळ आणि जागृत देवस्थान मानले गेले आहे.</strong></p>
<p>
	 </p>
<p>
	मंदिरात श्री मंगळदेव ग्रहाची स्वयंभू मूर्ती, श्री पंचमुखी हनुमान आणि श्री भूमिमातेची मूर्ती आहे. जाणकारांच्या मते मंदिराचा प्रथम जीर्णोद्वार सन 1933 मध्ये झाला. नंतर 1999 नंतर झालेल्या जीर्णोद्वारानंतर भक्त मंदिराकडे आकर्षित होत आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>येथे मंगळवारी भाविक मोठ्या संख्येने येतात कारण ही देवता सर्व मनोकामना पूर्ण करणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. </strong>येथे मंगळ दोष शांती होत असल्याने मांगलिक असल्यामुळे किंवा विविध कारणांमुळे विवाहयोग जुळून येत नसलेल्या भाविकांसह शेतकरी, व्यावसायिक, तसेच सुरक्षा आणि सैन्य दलाशी संबंधित भाविक देखील दर्शनासाठी येतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	विशेष म्हणजे येथे कोणत्याही प्रकाराचा टॅक्स नाही, पार्किंगसाठी शुल्क नाही, दर्शनासाठी व्हीआयपी सुविधा नाही, मंदिराच्या बाहेर पूजा साहित्यासाठी मनमानी दराने विक्री होत नाही, राहण्याची आणि खाण्याची किमान दरावर उत्तम सोय तर शुद्ध पाण्याची व्यवस्था आणि परिसरातील स्वच्छता, हिरवळ यामुळे येथील वातावरण भाविकांचे मन प्रसन्न करते.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>मंगळग्रह मंदिर अमळनेर कसे पोहचाल? How to Reach Shri Mangal Graha Mandir Amalner Maharashtra:</strong></p>
<p>
	 </p>
<p>
	जळगाव पासून अमळनेर सुमारे 60 किमी अंतरावर आहे. तर धुळेपासून अमळनेर सुमारे 36 किमी अंतरावर आहे. येथील बस स्थानकावरुन बस व खाजगी वाहनांचे पर्याय आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	मंगळ ग्रह मंदिर अमळनेर पत्ता- मंगळ ग्रह मंदिर, चोपडा रोड, धनगर गल्ली, अमळनेर, महाराष्ट्र 425401</p>
<p>
	Mangal Grah Mandir, Chopra Rd, Dhangar Galli, Amalner, Maharashtra 425401</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Nov 2022 14:52:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 05 Jan 2023 16:46:23 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Matyagajendra Temple: चित्रकूटच्या या प्रसिद्ध मंदिरात श्री रामाला शिवाची आज्ञा का घ्यावी लागली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/shravan-marathi/matyagajendra-temple-unique-temple-of-chitrakoot-where-lord-shri-ram-had-to-take-orders-from-lord-shiva-122080800031_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/shravan-marathi/matyagajendra-temple-unique-temple-of-chitrakoot-where-lord-shri-ram-had-to-take-orders-from-lord-shiva-122080800031_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-08/08/thumb/1_1/1659949971-2799.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-08/08/thumb/1_1/1659949971-2799.jpg</image>
      <description><![CDATA[Chitrakoot Unique Matgajendra Temple:भगवान रामाचे श्रद्धास्थान असलेल्या चित्रकूट येथील मतगजेंद्र मंदिरात आजकाल भाविकांची गर्दी असते. या प्रसिद्ध मंदिरात वर्षभर भाविक येत असले तरी सावनमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. जवळच्या पवित्र नद्या आणि जवळून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="Chitrakoot Unique Matgajendra Temple" class="imgCont" height="363" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-08/08/full/1659949971-2799.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="550" /></p>
	</p>
	Chitrakoot Unique Matgajendra Temple:भगवान रामाचे श्रद्धास्थान असलेल्या चित्रकूट येथील मतगजेंद्र मंदिरात आजकाल भाविकांची गर्दी असते. या प्रसिद्ध मंदिरात वर्षभर भाविक येत असले तरी सावनमध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. जवळच्या पवित्र नद्या आणि जवळून वाहणाऱ्या मंदाकिनी नदीच्या पाण्याने भक्त भगवान शिवाला अभिषेक करतात. सोमवारी पहाटेपासून मंदिर परिसरात विशेष पूजेसाठी लोकांची गर्दी होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	मत्यगजेंद्र हे भगवान शंकराचे रूप आहे</p>
<p>
	रामघाटावर पवित्र मंदाकिनी नदीच्या तीरावर हे मंदिर आहे. भगवान शंकराचे रूप असलेल्या मत्यागजेंद्राला चित्रकूटचे क्षेत्रपाल म्हणतात, त्यामुळे त्यांच्या दर्शनाशिवाय चित्रकूटची यात्रा फलदायी नाही. मतगजेंद्राच्या अपभ्रंशामुळे मातगजेंद्र हे नावही प्रचलित आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	लक्ष्मणासमोर दिगंबराच्या रूपात प्रकट झाले</p>
<p>
	त्रेता काळात प्रभू श्री राम, माता जानकी आणि भाऊ लक्ष्मण वनवास कापण्यासाठी चित्रकूटला आले, तेव्हा त्यांनी क्षेत्रपाल मत्यगजेंद्र यांची परवानगी घेणे योग्य मानले. स्थानिक संत ऋषी केशवानंद जी सांगतात की श्री रामाने लक्ष्मणाला मत्यगजेंद्र नाथजींकडून निवासाच्या परवानगीसाठी पाठवले, जिथे ते लक्ष्मणासमोर दिगंबराच्या रूपात प्रकट झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	भगवान राम आणि लक्ष्मण यांनी मत्यगजेंद्राच्या शिकवणीचे पालन केले</p>
<p>
	मत्यागजेंद्र एका हाताने गुप्तांगावर आणि दुसरा चेहऱ्यावर ठेवून नाचू लागले. ते पाहून लक्ष्मणाने श्रीरामाला त्याचा अर्थ विचारला. श्रीरामांनी त्याचा अर्थ सांगितला की ब्रह्मचर्य पाळण्याचे आणि वाणीवर संयम ठेवण्याचे लक्षण आहे. दोन्ही भावांनी त्यांच्या वनवासात मत्यागजेंद्रांनी दिलेल्या शिकवणीचे पालन केले आणि 14 पैकी साडेअकरा वर्षे चित्रकूटमध्ये राहिले.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिवपुराणात मंदिराचा उल्लेख आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	हे मंदिर खूप प्राचीन आहे. याची स्थापना स्वतः ब्रह्मदेवाने केली असे मानले जाते. शिवपुराणातही त्याचा उल्लेख आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	नयविंत समोदेशी नब्रम्हा सदाशी पुरी ।</p>
<p>
	यज्ञवेदीच्या ठिकाणीं त्रिदशधनुषमयता ।</p>
<p>
	दशा अष्टोत्तराम कुंड ब्राह्मणम् कल्पितम् पुरा ।</p>
<p>
	धतचकारा विधिवच्छत् यज्ञं खंडितम् । (शिव पुराण आठवा खंड, दुसरा अध्याय)</p>
<p>
	 </p>
<p>
	ब्रह्मदेवाने 108 कुंडीय यज्ञ केले होते</p>
<p>
	या श्लोकाचा अर्थ असा आहे की या ठिकाणी ब्रह्मदेवाने 108 कुंडीय यज्ञ केले, त्यानंतर भगवान शिवाचे मत्यगजेंद्र रूप लिंगाच्या रूपात प्रकट झाले. याच लिंगाची स्थापना या मंदिरात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मंदिरात चार शिवलिंग आहेत, जगात कुठेही शिवलिंग असल्याचे वर्णन नाही. या प्रकरणात एक अद्वितीय मंदिर आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	श्रावणमध्ये भक्तांचा मेळा</p>
<p>
	श्रावण व्यतिरिक्त शिवरात्रीला या मंदिरात भाविकांची गर्दी असते. त्यावेळीही देश-विदेशातील शिवभक्त येथे जमतात. मात्र, मंदिराच्या श्रद्धेनुसार मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रशासनाकडून कोणताही खर्च करण्यात आलेला नाही. सरकारी मदत मिळाल्यास हे मंदिर यात्रेकरूंच्या आकर्षणाचे प्रमुख केंद्रही बनू शकते. </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 08 Aug 2022 14:33:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 08 Aug 2022 14:44:30 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Shravan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[1,800 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या मंदिरात आहे 125 किलो सोन्याचा दरवाजा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/this-temple-is-built-for-rs-1-800-crore-with-125-kg-gold-installed-on-the-door-122032900070_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/this-temple-is-built-for-rs-1-800-crore-with-125-kg-gold-installed-on-the-door-122032900070_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/29/thumb/1_1/1648574512-0046.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/29/thumb/1_1/1648574512-0046.jpg</image>
      <description><![CDATA[नुकतेच देशातील एका ऐतिहासिक मंदिराचे उद्घाटन झाले आहे. पुनर्बांधणीनंतर हे मंदिर पुन्हा खुले करण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या मंदिराच्या पु]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="lakshmi-narasimha-swamy-temple" class="imgCont" height="372" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/29/full/1648574512-0046.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="646" /></p>
	</p>
	नुकतेच देशातील एका ऐतिहासिक मंदिराचे उद्घाटन झाले आहे. पुनर्बांधणीनंतर हे मंदिर पुन्हा खुले करण्यात येत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी 1800 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे मंदिर तेलंगणातील श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर आहे. हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यापूर्वी धार्मिक विधी, यज्ञ आदी मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. सीएम के चंद्रशेखर राव देखील या विधींमध्ये सहभागी होऊ शकतात. हे मंदिर उघडण्याची वेळ केसीआरचे आध्यात्मिक गुरू चिन्ना जेयार स्वामी यांनीही काढली आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	100 एकर यज्ञ वाटिका </p>
<p>
	मंदिर पुन्हा उघडण्यापूर्वी &#39;महा सुदर्शन यज्ञ&#39; देखील केला जात आहे, ज्यासाठी शंभर एकर यज्ञ वाटिका बांधण्यात आली असून त्यात १०४८ यज्ञकुंडले आहेत. या विधीत हजारो पंडित त्यांच्या सहाय्यकांसह सहभागी होणार आहेत. यादद्रीचे हे श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर हैदराबादपासून ८० किमी अंतरावर आहे. या मंदिराचे संकुल 14.5 एकरमध्ये पसरले असून 2016 मध्ये त्याच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली. तर हा मंदिर टाउनशिप प्रकल्प 2500 एकरमध्ये पसरलेला आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	विशेष दरवाजावर 125 किलो सोने जडले आहे </p>
<p>
	या विशाल आणि भव्य मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या पुनर्बांधणीच्या कामात सिमेंटचा वापर करण्यात आलेला नाही. मंदिराच्या पुनर्बांधणीत 2.5 लाख टन ग्रॅनाइट वापरण्यात आले आहे, विशेषत: प्रकाशम, आंध्र प्रदेश येथून आणलेले आहे. याशिवाय मंदिराचे प्रवेशद्वार पितळेचे आहेत. त्यामध्ये सोने बसवले आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	मंदिराच्या गोपुरममध्ये म्हणजेच विशेष गेटवर 125 किलो सोने जडवण्यात आले आहे. यासाठी सीएम केसीआरसह अनेक मंत्र्यांनी सोने दान केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केसीआर यांच्या कुटुंबीयांनी सुमारे दीड किलो सोने दान केले आहे. या मंदिराची रचना प्रसिद्ध फिल्म सेट डिझायनर आनंद साई यांनी तयार केली आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.) </p>
<p>
	   </p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 29 Mar 2022 22:42:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 29 Mar 2022 22:52:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[या झर्‍याचे पाणी गूढतेने भरलेले आहे, कारण जाणून घ्या]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/the-water-of-this-spring-is-full-of-mysteries-such-people-cannot-touch-this-water-know-the-reason-122032100058_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/the-water-of-this-spring-is-full-of-mysteries-such-people-cannot-touch-this-water-know-the-reason-122032100058_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/21/thumb/1_1/1647886755-6109.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/21/thumb/1_1/1647886755-6109.jpg</image>
      <description><![CDATA[भारतात अशी एकच जागा आहे जी देवभूमी म्हणून ओळखली जाते. उत्तराखंड राज्यात उंच बर्फाच्छादित पर्वत आणि हिरवळ यामुळे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="dev bhumi" class="imgCont" height="402" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/21/full/1647886755-6109.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="523" /></p>
	</p>
	भारतात अशी एकच जागा आहे जी देवभूमी म्हणून ओळखली जाते. उत्तराखंड राज्यात उंच बर्फाच्छादित पर्वत आणि हिरवळ यामुळे या ठिकाणी देवाधिदेव महादेव वास करतात असे मानले जाते. असं म्हणतात की इथली भूमी इतकी पवित्र आहे की, पांडवांपासून इथपर्यंत अनेक मोठमोठे राजे तपश्चर्येसाठी ही जागा निवडली होती. असे म्हणतात की उत्तराखंडमध्ये असा एक धबधबा आहे, ज्याच्या पाण्याला कोणताही पापी हात लावू शकत नाही. याविषयी जाणून घेऊया.</p>
<p>
	 </p>
<p>
	पांडव स्वर्गाकडे निघाले होते</p>
<p>
	उत्तराखंडमधील देवभूमी ही भगवान शिवाचे निवासस्थान असल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक ठिकाणी आढळतो. केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. पांडवही याच ठिकाणाहून स्वर्गाला निघाले, असे म्हणतात. याशिवाय उत्तराखंड हे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचे उगमस्थान आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	त्याचे पाणी पाप्यांना शिवतही नाही</p>
<p>
	बद्रीनाथ धामपासून ८ किमी अंतरावर वसुंधरा धबधबा आहे. हा धबधबा 400 फूट उंचीवरून पडतो आणि खाली पडताना त्याचे पाणी मोत्यासारखे दिसते. असे म्हणतात की, उंचावरून पडल्यामुळे त्याचे पाणी दूरवर पोहोचते. पण त्याखाली एखादा पापी उभा राहिला तर झर्‍याचे पाणी त्या पाप्याच्या शरीराला स्पर्शही करत नाही. बद्रीनाथ धामला जाणारे भाविक या धबधब्याला नक्कीच भेट देतात. हा अतिशय पवित्र धबधबा असल्याचे सांगितले जाते. </p>
<p>
	 </p>
<p>
	वसंत ऋतूच्या पाण्यात औषधी घटक</p>
<p>
	असे मानले जाते की या झऱ्याच्या पाण्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. वास्तविक या झर्‍याचे पाणी अनेक वनौषधी वनस्पतींना स्पर्श करताना पडते. ज्या व्यक्तीच्या अंगावर या झर्‍याचे पाणी पडते, त्याचे आजार बरे होतात, असाही समज आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.)</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 22 Mar 2022 08:45:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 21 Mar 2022 23:49:44 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[International Women's Day 2022: भारतातील या 5 मंदिरांमध्ये पुरुषांचा प्रवेश आहे  निषिद्ध , फक्त महिलाच  करतात पूजा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-women-s-day/international-women-s-day-2022-men-are-not-allowed-in-these-5-temples-in-india-only-women-can-worship-122030700014_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-women-s-day/international-women-s-day-2022-men-are-not-allowed-in-these-5-temples-in-india-only-women-can-worship-122030700014_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/07/thumb/1_1/1646625430-8742.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/07/thumb/1_1/1646625430-8742.jpg</image>
      <description><![CDATA[आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022: भारतात हजारो मंदिरे आहेत. भाविक मंदिरात जाऊन देवाची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या मनोका]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	आंतरराष्ट्रीय महिला दिन 2022: भारतात हजारो मंदिरे आहेत. भाविक मंदिरात जाऊन देवाची मनोभावे पूजा करतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाला प्रसन्न करण्यात मग्न असतात. या मंदिरांशी अनेक धार्मिक श्रद्धाही जोडलेल्या आहेत. आपल्या देशात अशी अनेक मंदिरे किंवा धार्मिक स्थळे आहेत, जिथे महिलांना जाण्यास मनाई आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की देशात अशी अनेक मंदिरे आहेत जिथे पुरुषांच्या प्रवेशावर बंदी आहे. त्याच वेळी, अशी अनेक मंदिरे आहेत जिथे पुरुष विशिष्ट वेळी पूजा करू शकत नाहीत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आम्ही तुम्हाला अशाच काही मंदिरांबद्दल सांगत आहोत.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="bramha mandir rajasthan" class="imgCont" height="399" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/07/full/1646625430-8742.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="653" /></p>
	</p>
</p>
<p>
	ब्रह्मा मंदिर, राजस्थान</p>
<p>
	ब्रह्मा मंदिर पुष्कर, राजस्थान येथे आहे. ब्रह्मदेवाचे हे मंदिर संपूर्ण भारतात फक्त इथेच पाहायला मिळेल. हे मंदिर 14 व्या शतकात बांधले गेले होते, जेथे विवाहित पुरुषांना पूर्णपणे निषिद्ध आहे. देवी सरस्वतीच्या शापामुळे कोणताही विवाहित पुरुष येथे जाऊ शकत नाही, असे मानले जाते. त्यामुळे पुरुष अंगणातूनच हात जोडतात आणि विवाहित महिला आत जाऊन पूजा करतात.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="bhagwati mandir" class="imgCont" height="438" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/07/full/1646625526-7818.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
	</p>
</p>
<p>
	भगवती देवी मंदिर, कन्याकुमारी</p>
<p>
	माँ भगवतीची पूजा कन्याकुमारीच्या भगवती देवी मंदिरात केली जाते. असे म्हणतात की भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी  माता एकदा येथे तपश्चर्या करण्यासाठी आली होती. भगवती मातेला सन्यास देवी असेही म्हणतात. त्यामुळे या महाद्वारापर्यंतच संन्यासी पुरुषांना मातेचे दर्शन घेता येते. दुसरीकडे, विवाहित पुरुषांना या मंदिरात जाण्याची परवानगी नाही. येथे केवळ महिलाच पूजा करू शकतात.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="khamkaya mandir" class="imgCont" height="384" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/07/full/1646625644-7837.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
	</p>
</p>
<p>
	कामाख्या मंदिर, गुवाहाटी</p>
<p>
	कामाख्या मंदिर गुवाहाटी, आसाम येथे आहे. कामाख्या मंदिर निलांचल पर्वतावर बांधलेले आहे. मातेच्या सर्व शक्तिपीठांमध्ये कामाख्या शक्तीपीठाचे स्थान अग्रस्थानी आहे. माताच्या मासिक पाळीच्या दिवसात येथे सण साजरा केला जातो. आजकाल मंदिरात पुरुषांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी आहे. या दरम्यान येथील पुजारी देखील एक महिला आहे.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="chakkulathu mandir" class="imgCont" height="359" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/07/full/1646625770-5953.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="599" /></p>
	</p>
</p>
<p>
	चक्कुलाथुकावू मंदिर, केरळ</p>
<p>
	माँ दुर्गा केरळमध्ये स्थित चक्कुलाथुकावू मंदिरात पूजा केली जाते. या मंदिरात दरवर्षी पोंगलच्या दिवशी महिलांची पूजा केली जाते. हे 10 दिवसांपर्यंत चालते. या मंदिरात पुरुषांना प्रवेश पूर्णपणे निषिद्ध आहे. कन्या पूजेच्या शेवटच्या दिवशी पुरुष महिलांचे पाय धुतात.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="santoshimata jodhpur" class="imgCont" height="403" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/07/full/1646625871-3788.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="583" /></p>
	</p>
</p>
<p>
	संतोषी माता मंदिर, जोधपूर </p>
<p>
	जोधपूरच्या संतोषी माता मंदिरात शुक्रवारी पुरुषांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. पुरूष दिवसभर मंदिरात जात असतील तर मंदिराच्या दारात उभं राहूनच आईचं दर्शन घडतं, पण पूजा करता येत नाही. शुक्रवारी माँ संतोषीचा दिवस असून या विशेष दिवशी महिला उपवास करतात. या दिवशी पुरुष येथे येऊ शकत नाहीत.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 07 Mar 2022 09:24:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 07 Mar 2022 09:35:15 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Women's day]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[या मंदिरावर कोणतेही विमान किंवा पक्षी उडू शकत नाही, ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/secrets-of-jagannath-puri-no-plane-or-bird-can-fly-over-this-temple-flag-flutters-against-wind-122011900083_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/secrets-of-jagannath-puri-no-plane-or-bird-can-fly-over-this-temple-flag-flutters-against-wind-122011900083_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/ml/img/article/2018-06/15/thumb/1_1/1529055230-0898.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/ml/img/article/2018-06/15/thumb/1_1/1529055230-0898.jpg</image>
      <description><![CDATA[जगन्नाथ पुरी हे चार धामांपैकी एक आहे. हे हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. या मंदिराचे वैभव आणि चमत्कार जगात]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="477" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/ml/img/article/2018-06/15/full/1529055230-0898.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
	जगन्नाथ पुरी हे चार धामांपैकी एक आहे. हे हिंदूंचे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. या मंदिराचे वैभव आणि चमत्कार जगात प्रसिद्ध आहेत. जगन्नाथ मंदिराशी संबंधित आश्चर्यकारक तथ्ये आणि आश्चर्यकारक चमत्कारांबद्दल जाणून घ्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	मंदिरावर कोणतेही विमान उडू शकत नाही</p>
<p>
	जगन्नाथ पुरी मंदिराबद्दल असे मानले जाते की त्याची देखभाल गरूड पक्षी करतात. गरूड हा पक्ष्यांचा राजा मानला जातो. अशा परिस्थितीत इतर पक्षी या मंदिरावरून उडत नाहीत. त्याचबरोबर जगन्नाथ पुरी मंदिराच्या वरच्या भागात आठ धातूंनी बनवलेले वर्तुळ आहे. त्याला नीलचक्र म्हणतात. असे मानले जाते की हे चक्र मंदिरावरून उडणाऱ्या विमानांमध्ये अडथळा निर्माण करते. त्यामुळे या मंदिरावरून कोणतेही विमान उडू शकत नाही. </p>
<p>
	 </p>
<p>
	वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने उडणारा ध्वज</p>
<p>
	सहसा कोणताही ध्वज वाऱ्यानुसार फडकवला जातो. पण या मंदिराच्या माथ्यावरचा ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकतो. ध्वजाच्या या रहस्याबद्दल शास्त्रज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. </p>
<p>
	 </p>
<p>
	मंदिराचे प्रवेशद्वार अप्रतिम आहे</p>
<p>
	जगन्नाथ पुरी मंदिराला चार दरवाजे आहेत. मुख्य दरवाजाला सिंघद्वारम म्हणतात. असे म्हणतात की या दरवाजातून मंदिराच्या प्रवेशद्वारावर समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. पण मंदिरात प्रवेश करताच लाटांचा आवाज बंद  होतो.<br />
	 </p>
<p>
	प्रसादम शिजवण्याची परंपरा अद्वितीय आहे</p>
<p>
	देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी प्रसाद शिजवण्याची परंपरा आहे. प्रसाद शिजवण्यासाठी सात भांडी एकमेकांवर ठेवली जातात. प्रथम सर्वात वरच्या पात्राचा प्रसाद तयार केला जातो. त्यानंतर अनुक्रमे इतर भांड्यांचा नैवेद्य तयार केला जातो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रसाद शिजवण्यासाठी जळलेल्या लाकडाचा वापर केला जातो. </p>
<p>
	 </p>
<p>
	(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.)</p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 19 Jan 2022 23:44:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 19 Jan 2022 23:49:38 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Kashi Vishwanath Temple: 241 वर्षांनंतर मंदिराचा होणार पुनरुज्जीवन, जाणून घ्या तेथील श्रद्धा आणि इतिहास]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/kashi-vishwanath-temple-them-temple-will-be-revived-after-241-years-find-out-its-history-121121400058_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/kashi-vishwanath-temple-them-temple-will-be-revived-after-241-years-find-out-its-history-121121400058_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2021-12/14/thumb/1_1/1639475869-7879.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2021-12/14/thumb/1_1/1639475869-7879.jpg</image>
      <description><![CDATA[काशी विश्वनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. जे वाराणसीमध्ये हजारो वर्षांपासून आहे. अतिशय प्राचीन मंदिराला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="kashi vishwanath dham" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2021-12/14/full/1639475869-7879.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="kashi vishwanath dham" width="740" /></p>
	kashi-vishwanath-temple : काशी विश्वनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. जे वाराणसीमध्ये हजारो वर्षांपासून आहे. अतिशय प्राचीन मंदिराला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. काशी विश्वनाथ मंदिरावरही अनेक हल्ले झाले. 11 व्या शतकात राजा हरिश्चंद्राने त्याचे नूतनीकरण केले आणि 1194 मध्ये मुहम्मद घोरीने ते पाडले.</p>
<p>
	 </p>
<p>
	241 वर्षांनंतर काशी विश्वनाथ धामचे हे नवे रूप जगासमोर येत आहे. 1194 ते 1669 या काळात काशी विश्वनाथ मंदिरावर अनेक वेळा आक्रमण झाल्याचा इतिहासात उल्लेख आहे. मराठा साम्राज्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी 1777 ते 1780 च्या दरम्यान मंदिराचा जीर्णोद्धार केला. तब्बल अडीच दशकांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ मार्च २०१९ रोजी मंदिराच्या या भव्य दरबाराची पायाभरणी केली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	मान्यता</p>
<p>
	अशी मान्यता आहे की या मंदिराचे दर्शन आरि पवित्र गंगेत स्नान केल्याने मोक्षाची प्राप्ती होते. हिंदू धर्मात असे म्हटले जाते की प्रलय देखील या मंदिराला हानी पोहोचवू शकत नाही. आपत्तीच्या वेळी, भगवान शिव आपल्या त्रिशूळावर ते धारण करतात आणि सृष्टीच्या वेळी ते खाली घेतात. एवढेच नव्हे तर मूळ निर्मितीची जागाही येथील जमीन असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी भगवान विष्णूंनी ब्रह्मांड निर्माण करण्याच्या इच्छेने तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न केले होते आणि नंतर त्यांच्या निद्रानंतर त्यांच्या नाभी-कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला, ज्याने संपूर्ण जगाची निर्मिती केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	इतिहास</p>
<p>
	उत्तर प्रदेशातील वाराणसी शहरात असलेले भगवान शिवाचे हे मंदिर, हिंदूंच्या प्राचीन मंदिरांपैकी एक आहे, जे गंगा नदीच्या पश्चिमेला वसलेले आहे. असे म्हणतात की हे मंदिर भगवान शिव आणि माता पार्वतीचे मूळ स्थान आहे. ज्याचा 11व्या शतकात राजा हरिश्चंद्राने नूतनीकरण केला होता आणि 1194 मध्ये महंमद घोरीने पाडला होता. जे पुन्हा एकदा बांधले गेले पण 1447 मध्ये जौनपूरच्या सुलतान महमूद शाहने ते पुन्हा तोडले.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Dec 2021 15:42:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 14 Dec 2021 15:47:44 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Maihar Devi Temple: हे मंदिर आहे चमत्कारिक, पूजेच्या अगोदरच फुले वाहलेली असतात]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/maihar-maa-sharda-devi-temple-is-very-miraculous-must-visit-once-121101200085_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/maihar-maa-sharda-devi-temple-is-very-miraculous-must-visit-once-121101200085_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-10/12/thumb/1_1/1634063184-6423.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-10/12/thumb/1_1/1634063184-6423.jpg</image>
      <description><![CDATA[मैहर देवी मंदिर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="maihar devi tample" class="imgCont" height="340" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-10/12/full/1634063184-6423.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="653" /></p>
	</p>
	मैहर देवी मंदिर: भारतातील अनेक मंदिरे चमत्कारांनी परिपूर्ण आहेत. या मंदिरांमध्ये घडणाऱ्या घटनांमागचे रहस्य आजही प्रत्येकासाठी न सुटलेले आहे. यापैकी एक मंदिर म्हणजे मैहरमध्ये स्थित मा शारदाचे शक्तिपीठ. 51 शक्तिपीठांपैकी एक, माता सतीचा हार मैहरच्या शारदा मंदिरात पडला होता. हे मंदिर त्रिकुटा पर्वताच्या शिखरावर आहे. असे म्हटले जाते की पर्वताच्या शिखरावर बांधलेल्या या मंदिरात जे लोक भेट देण्यासाठी जातात त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	चमत्कार दररोज घडतात</p>
<p>
	हे एक मंदिर आहे जिथे दररोज एक चमत्कारिक घटना घडते. रात्री मंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतर पुजारीही डोंगराखाली जातात. रात्रीच्या वेळी मंदिरात कोणीही राहत नाही, परंतु पुजाऱ्याच्या आगमनापूर्वी दुसऱ्या दिवशी सकाळी देवीच्या समोर ताजी फुले आढळतात. असे मानले जाते की ते आल्हा आणि उदल हे शूर योद्ध्या ही फुले अर्पण करून जातात. ते अदृश्य असल्याने देवीची पूजा करण्यासाठी दररोज मंदिरात येतात. या दोन्ही योद्ध्यांनी या घनदाट जंगलात पर्वतावर वसलेल्या मा शारदाचे पवित्र निवासस्थान शोधले होते आणि 12 वर्षे तप केले. तेव्हा देवी शारदा प्रसन्न झाली आणि त्यांना अमर होण्याचे वरदान दिले.</p>
<p>
	 </p>
<p>
	आपली जीभ कापून देवीला अर्पण केली होती</p>
<p>
	असेही म्हटले जाते की आल्हा आणि उदल यांनी त्यांची जीभ कापली होती आणि देवीला प्रसन्न करण्यासाठी त्यांना अर्पण केले होते. मग देवी तिच्या भक्तीवर प्रसन्न झाली आणि जीभ पुन्हा जोडली. या मंदिरात आईच्या दर्शनासाठी 1001 पायऱ्या चढाव्या लागतात. जरी गेल्या काही वर्षांपासून येथे रोपवेची सुविधा देखील सुरू झाली आहे आणि भाविक सुमारे 150 रुपयांमध्ये या सुविधेचा वापर करू शकतात.<br />
	 </p>
<p>
	(टीप: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहिती आणि गृहीतकांवर आधारित आहे. वेबदुनिया त्याची पुष्टी करत नाही.)</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 12 Oct 2021 23:54:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 12 Oct 2021 23:57:34 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गंगेचे पाणी कधी खराब का होत नाही, जाणून घ्या]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/learn-why-the-water-of-the-ganges-never-goes-bad-marathi-health-article-121091400042_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/learn-why-the-water-of-the-ganges-never-goes-bad-marathi-health-article-121091400042_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/18/thumb/1_1/1621307204-202.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/18/thumb/1_1/1621307204-202.jpg</image>
      <description><![CDATA[अखेर गंगेचे पाणी इतके पवित्र मानले जाण्याचे कारण काय आहे? यामागे फक्त धार्मिक कारण आहे किंवा काही ठोस वैज्ञानिक तथ्य आहे का? आज आम्ही तुम्हाला गंगेच्या पाण्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत आणि गंगेचे पाणी इतके पवित्र का मानले जाते हे देखील ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="Ganga aarti" class="imgCont" height="385" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-05/18/full/1621307204-202.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="ganga maiya" width="644" /></p>
	अखेर गंगेचे पाणी इतके पवित्र मानले जाण्याचे कारण काय आहे? यामागे फक्त धार्मिक कारण आहे किंवा काही ठोस वैज्ञानिक तथ्य आहे का? आज आम्ही तुम्हाला गंगेच्या पाण्याशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत आणि गंगेचे पाणी इतके पवित्र का मानले जाते हे देखील सांगत आहोत ...</p>
<p>
	 </p>
<p>
	म्हणूनच गंगेचे पाणी इतके पवित्र मानालं जातं...</p>
<p>
	 </p>
<p>
	विविध संशोधनातून असे दिसून आले आहे की गंगेच्या पाण्यात जीवाणू नष्ट करण्यासाठी आश्चर्यकारक गुणधर्म आहेत.संशोधनात आढळले आहेत कुी गंगाच्या पाण्यात रोग निर्माण करणारे ई कोलाई बॅक्टेरिया मारण्याची क्षमता आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	शास्त्रज्ञ म्हणतात की पाण्यात बॅक्टेरियोफेज व्हायरस आहेत जे गंगेच्या पाण्यातील बॅक्टेरिया खातात. हे व्हायरस जीवाणूंची संख्या वाढल्यास सक्रिय होतात आणि त्यांचा नाश करतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	शास्त्रज्ञांना असे म्हणायचे आहे की जेव्हा गंगेचे पाणी हिमालयातून येते, तेव्हा अनेक प्रकारच्या माती, खनिजे आणि औषधी वनस्पतींवर त्याचा परिणाम होतो.</p>
<p>
	<br />
	 या कारणास्तव गंगेचे पाणी फार काळ खराब होत नाही आणि त्याचे औषधी गुणधर्म राहतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात असेही आढळले की गंगाच्या पाण्यात वातावरणातून ऑक्सिजन शोषण्याची आश्चर्यकारक क्षमता आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	गंगेच्या पाण्यातही भरपूर सल्फर आहे,त्यामुळे ते जास्त काळ खराब होत नाही आणि त्यात कीटक वाढत नाहीत.</p>
<p>
	 </p>
<p>
	याच कारणामुळे हिंदू धर्मात गंगेचे पाणी इतके पवित्र मानले जाते.</p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 14 Sep 2021 16:06:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 14 Sep 2021 16:11:09 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Health Article]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अंबडची मत्स्योदरी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/matsyodari-devi-119021500009_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/matsyodari-devi-119021500009_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-02/15/thumb/1_1/1550209278-2718.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-02/15/thumb/1_1/1550209278-2718.jpg</image>
      <description><![CDATA[अंबड या मराठवाड्यातील तालुक्यात मत्स्योदरीचे स्थान आग्नेय दिशेकडील डोंगरावर आहे. 'मत्स्यश्वरदरम यास्यासम मत्स्योदरी']]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="ambdachi matsyodari" class="imgCont" height="652" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2019-02/15/full/1550209278-2718.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	</p>
	अंबडची मत्स्योदरी - अंबड या मराठवाड्यातील तालुक्यात मत्स्योदरीचे स्थान आग्नेय दिशेकडील डोंगरावर आहे. &#39;मत्स्यश्वरदरम यास्यासम मत्स्योदरी&#39; या उक्तीप्रमाणे या डोंगराचा आकार माशासारखा असल्यामुळे या देवीला हे नाव पडले असावे. डोंगर समोरून तोंड उघडलेल्या माशासारखा आणि मागील बाजू निमुळती माशाच्या शेपटीसारखी आहे. स्कंदपुराणातील सह्याद्री खंडांतर्गत उपलब्ध कथेनुसार अंबरीश ऋषींनी कठोर तपश्चर्या आणि अनुष्ठाने करून हालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती अशा तीन रुपात इथे देवीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. डोंगरावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. प्रवेशद्वाराच्या आतील दोन्ही बाजूस देवड्या आहेत. पुढे एक चौक आहे. मंदिराच्या मधल्या चौकट भिंतीवर एक सुंदर शिल्प कोरलेले आहे. तीन मासे आणि त्यांचे एकच तोंड असे हे शिल्प आहे. डोंगराच्या पायर्‍याशी असलेल्या समाधीत दगडात कोरलेले दोन मानवी पाय दिसतात. अंबरीश राजाची समाधी असे याला म्हणतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	निलंग्याची हरगौरी- गौरी हे शिवाच्या शक्तीचे रुप मानले गेले आहे. गौरी ही चार हात, तीन डोळे आणि आभूषणांनीयक्त असावी असे म्हटले आहे. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा गावामधल्या एका मंदिरात अशी प्रतिमा आहे. निलंगा येथील नीलकंठेश्वर मंदिर हे त्रिदल पध्दतीचे आहे. मुख्य गर्भगृहात शिवपिंडी असून डावीकडे तीन फूट उंचीची सुरेख अशी विष्णू प्रतिमा आहे. समोर उमामहेश्वर अलिंगन मूर्ती दिसते. शिवाच्या डाव मांडीवर देवी बसली असून शिवाचा डावा हात तिच्या डाव्या खांद्यावर आहे. पीठाच्या पायाशी घोरपडीचे शिल्प आहे. निलंग्याच्या प्रतिमेला शिवपार्वती असे न म्हणता हरगौरी असे संबोधले जाते. शिव म्हणजे हर आणि पार्वतीची होते गौरी. ही हर-गौरीची प्रतिमा साडेचार-पाच फूट उंच आहे. उजव्या वरच्या हातात त्रिशूळ, खालच्या हातात अक्षमाला असून तो हात अभयमुद्रेत दाखवला आहे. गौरीच्या डाव हातात बीजपूरक आहे. शिवाला जटामुकुट असून देवीच्या केसावर फुलांची वेणी आहे. पीठावर शिवाच्या पायाशी नंदी असून देवीच पायाशी घोरपड शिल्पित केलेली दिसते.</p>
<p>
	 </p>
<p>
	म. अ. खाडिलकर</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 15 Feb 2019 10:40:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 15 Feb 2019 11:12:56 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पवित्र तीर्थक्षेत्र तुळजापूर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/tuljapur-118101200007_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/tuljapur-118101200007_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2018-10/12/thumb/1_1/1539330445-9401.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2018-10/12/thumb/1_1/1539330445-9401.jpg</image>
      <description><![CDATA[तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. समुद्रसपाटीपासून 270 मीटर उंचीवर वसलेल्या बालाघाट पर्वतरांगेत हे ठिकाण आहे. तुळजापूर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="tuljapur" class="imgCont" height="469" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2018-10/12/full/1539329972-8716.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="640" /></p>
	</p>
	तुळजापूर हे महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. समुद्रसपाटीपासून 270 मीटर उंचीवर वसलेल्या बालाघाट पर्वतरांगेत हे ठिकाण आहे. तुळजापूर मराठ्यांच्या कार्यकाळात भरभराटीस आले. भोसले राजघराण्याचे हे कुलदैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मोहिमेवर निघायचे नाहीत. मंदिर परिसरात सर्वत्र चिंचेची झाडे असल्याने या परिसराचे मूळ नाव चिंचपूर होते. कालांतराने श्री तुळजा भवानी मातेच्या वास्तव्यामुळे त्याचे नाव तुळजापुर झाले. देदेशभरातून दरवर्षी लाखो भाविक येथे भेट देतात. नवरात्राच्या काळात ह्या क्षेत्रास विशेष धार्मिक महत्व प्राप्त होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	तुळजापूर नजीक पंढरपूर व अक्कलकोट ही महाराष्ट्रातील दोन प्रमुख तीथेक्षत्रे आहेत. मंदिरात दररोज पहाटे चारच्या सुमारास चौघड्याच्या निनादाने पुजेस प्रारंभ होतो. दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेस चैत्र पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो. शंभू महादेवाच्या सन्मानार्थ याच महिन्यात शिखर-शिंगणापूर येथे जत्राही भरते. पौर्णिमेच्या दुधाळ प्रकाशात येथून परतताना भाविक तुळजापूरला भेट देतात. कर्नाटकातल्या विजापूर येथील शाकंबरी देवीच्या सन्मानार्थ दरवर्षी पौष महिन्यात शाकंबरी नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. मंदिरात दरवर्षी आश्विन महिन्यात शारदीय नवरात्री उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरा करण्यात येतो. श्री तुळजा भवानी मंदिर न्यास मंदिराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळते. मंदिराच्या आवारातच न्यासाचे कार्यालय आहे. भेट देणार्‍या सर्व भक्तांसाठी राहण्याची व जेवणाची व्यवस्था न्यासामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. </p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="tuljapur" class="imgCont" height="400" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2018-10/12/full/1539330445-9401.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
	</p>
</p>
<p>
	<strong>मुख्य मंदिर </strong></p>
<p>
	मंदिरात प्रवेशासाठी राजा शहाजी व राजमाता जिजाऊ यांच्या नावे दोन द्वारे आहेत. मुख्य दाराच्या पहिल्या माळ्यावर श्री संत ज्ञानेश्वर धार्मिक ग्रंथालय व श्री संत तुकाराम धार्मिक ग्रंथालय आहे. ग्रंथालयांना लागूनच श्री समर्थ विशेष हे विश्रामगृहही आहे. महाद्वारातून प्रवेश करताना आपणास तुळजा भवानी मंदिर न्यासाचे कार्यालय व राजा शाहू प्रशासकीय सदनाच्या कार्यालयांसोबतच भारतीय स्टेट बँक व उपडाकघरही दृष्टीस पडते. मंदिरात नारळ फोडण्यास मनाई आहे. मंदिराच्या छायाचित्रणाची परवानगी नाही. </p>
<p>
	 </p>
<p>
	पायर्‍या उतरल्यावर उजव्या हातावर गोमुख तीर्थ तर डाव्या हातावर कल्लोळ तीर्थ दृष्टीस पडते. भवानी मातेच्या दर्शनाअगोदर भाविक या पवित्र तीर्थात स्नान करतात. मंदिराच्या आवारातच अमृत कुंड व दुध मंदिर आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या हातावर सिद्धीविनायक मंदिर आहे तर उजव्या बाजूस आदिशक्ती, आदिमाता मातंगीदेवीचे मंदिर आहे. माता अन्नपूर्णेचे मंदिरही येथेच आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस मार्कडेय ‍ऋषींचे मंदिर आहे. तसेच पायर्‍या उतरत खाली गेल्यास तुळजा भवानी मातेचे मंदिर आहे. मंदिराच्या बरोबर समोर यज्ञकुंड आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	जाण्याचा मार्ग </p>
<p>
	सोलापूर व उस्मानाबदहून तुळजापूरला जायला नियमित बस आहेत. सोलापुरहून जवळपास चाळीस किलोमीटरवर तुळजापूर आहे. उस्मानाबादहून येथील अंतर 16 किलोमीटर आहे. रेल्वेने जायचे झाल्यास सोलापूर हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे. विमानाने जायचे असल्यास पुणे किंवा हैदराबाद गाठावे लागेल व तेथून तुळजापुरला यावे लागेल.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 12 Oct 2018 13:04:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 12 Oct 2018 13:18:33 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[श्रीक्षेत्र माहुरगड]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/mahurgad-118100900024_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/mahurgad-118100900024_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2018-10/09/thumb/1_1/1539085819-4747.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2018-10/09/thumb/1_1/1539085819-4747.jpg</image>
      <description><![CDATA[नांदेडपासून 140 कि. मी. अंतरावर असलेले महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान म्हणजे श्रीक्षेत्र माहुर. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="mahurgarh" class="imgCont" height="640" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2018-10/09/full/1539085819-4747.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="640" /></p>
	</p>
	नांदेडपासून 140 कि. मी. अंतरावर असलेले महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान म्हणजे श्रीक्षेत्र माहुर. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पिठापैकी माहूर हे एक मुख्य पीठ आहे. हे श्री रेणुकादेवी जगदंबेचे ठिकाण आहे. समुद्र सपाटीपासून 2 हजार 600 फूट उंचीवर असलेल्या दोन शिखरांच्या टोकावर श्री दत्तात्रय आणि रेणुकादेवीचे स्थान आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	येथील पर्वत रांगेत काही जैन लेणीही आढळतात. माहूर किल्ल्याचे प्रवेशव्दार हत्ती दरवाजा म्हणून ओळखले जाते. किल्ल्याभोवती धन बुरूज, निशानी बुरूज आणि महाकाय बुरुज आहेत. किल्ल्यावर ब्रम्हतिर्थ नावाने ओळखले जाणारे मोठे जलाशय आहे. या किल्ल्याला पैनगंगा खोर्‍यावर नियंत्रण करण्याच्यादृष्टीने ऐतिहासिक महत्त्व आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला राजगड किल्ला जवळच्या पाच किलोमीटर परिसरात विस्तीर्ण पसरलेला आढळतो. किल्ल्याची भक्कम तटबंदी आजही पाहायला मिळते. माहूरला सोनपीर दर्गादेखील आहे. माहूरभोवती दाट वन असून त्यात वन्य प्राणी आढळतात. गडाच्या परिसरात माता अनुसूया आणि परशुरामाचेही मंदीर आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	दरवर्षी नवरात्रात व दत्त जयंतीला येथे मोठी यात्रा भरते. वार्षिक महोत्सवासाठी येथे सर्व धर्म व पंथाचे लोक मोठ्या संख्येने येतात. दररोज हजारो भाविकांची येथे वर्दळ असते. पावसाळ्यात गडाभोवतीचा हिरवागार परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. येथील दत्तशिखर आणि देवदेवेश्वर हे महानुभवांचे प्रसिध्द स्थळ आहेत. अभिरुषीतिर्थ, काजलतिर्थ, मातृतिर्थ आणि रामतिर्थ ही इतर पवित्र स्थळे या परिसरात आहेत. गडावरील मध्ययुगीन ऐतिहासिक स्थानामध्ये राणी महल, खुदाबंदखान दर्गा, मस्जिद आणि दिवाण-ए-खास सभागृह आहे. फरीद शाही दर्गा आणि गडावरील धबधब्यालादेखील मध्ययुगीन ऐतिहासिक वारसा आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	माहूर ही गोंडांच्या आदिवासी राज्याची राजधानी होती. पुराणकाळातील परशुरामाच्या कथा या भागात प्रचलित आहेत. ऋषीमुनींची तपोभूमी म्हणूनही माहूरचे प्राचीन काळापासून महत्त्व आहे. अत्यंत प्राचीन काळापासून येथे मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळले आहेत. सातव्या शतकातील वाकाटकांच्या काळातील पांडवलेण्यांचे सौंदर्यही येथे पाहावयास मिळते. येथील गुंफा मोठ्या आकाराच्या आहेत.</p>
<p>
	 </p>
<p>
	पावित्र्य आणि नैसर्गिक सौंदर्याचे अनोखे मिश्रण माहूरगडावर पाहायला मिळते. येथील धार्मिक पर्यटनाबरोबरच ऐतिहासिक पर्यटनालाही महत्त्व येत आहे. अभ्यासकांच्यादृष्टीने हा परिसर महत्त्वाचा आहे. गडावर देवीचे दर्शन घेतांना विड्याचा प्रसाद आणि सोबत गावात मिळणार्‍या पुरणपोळीच्या नैवेद्याची चवही येणार्‍या भाविकांसाठी विशेष अशीच असते. धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी माहूरला एकदा तरी जायलाच हवे. </p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 10 Oct 2018 00:19:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 09 Oct 2018 17:21:57 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[हिरण्यकेशीचा उगम]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/hiranyakeshi-118060800018_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/hiranyakeshi-118060800018_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2018-06/08/thumb/1_1/1528451767-7614.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2018-06/08/thumb/1_1/1528451767-7614.jpg</image>
      <description><![CDATA[आजर्‍यातून आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे जाताना अलीकडे डाव्या अंगानं जाणारा रस्ता दाट जंगलाच्या दिशेने जातो. साधारणतः 3 किलोमीटरचा रस्ता]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="hiranyakeshi" class="imgCont" height="274" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2018-06/08/full/1528451767-7614.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="400" /></p>
	</p>
	आजर्‍यातून आंबोलीच्या मुख्य धबधब्याकडे जाताना अलीकडे डाव्या अंगानं जाणारा रस्ता दाट जंगलाच्या दिशेने जातो. साधारणतः 3 किलोमीटरचा रस्ता संपला की, छोट्या साकवावरून पलीकडे जावं लागतं. तिथून गेलं की, हिरण्यकेशी मंदिरासह याच नावाने प्रचलित असलेल्या नदीच्या उगमाची भेट होते. तुम्ही पावसाळ्यात गेला तर मन प्रसन्न करणारी सफर तुम्ही नक्कीच अनुभवता.</p>
<p>
	 </p>
<p>
	सावंतवाडीपासून 35 कि.मी. वर असलेली आंबोली म्हणजे सदाहरित जंगलाने वेढलेला परिसर. कोणत्याही ऋतूत एक-दोन दिवस निसर्ग सान्निधत घालविणसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. हंगामात दणदणीत पाऊस तुमचे मन मोहून घेतो. जून ते ऑक्टोबरदरम्यान 750 सें.मी.च्या आसपास पाऊस पडतो. एखाद्या सफारीत धुक्याची दुलई पसरलेली दिसेल. क्षणात धुकं आणि क्षणात लखलखीत हिरवाईचा नजारा पाहायला मिळतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	आंबोलीतील अनेक महत्त्वाच्या प्रेक्षणीय ठिकाणांपैकी हिरण्याकेशी हे एक आहे. हिरण्यकेशी देवीमुळे नदीचा उगम झाला. सात गुहांमधून ही नदी पृथ्वीत्या भेटीला येते, अशी आख्यायिका सांगितली जाते. मुख्य रस्तपासून साधारण 3 कि.मी. अंतर आतमध्ये जावे लागते. वाटेत छोटी दोन गावे लागतात. नंतर नुसताच पसरलेला डांबरी रस्ता उंचसखल आणि वळणावळणाचा. रस्ता संपला की, पुढे दिसते पसरलेले जंगल आणि मळलेल्या पायवाटा. तिथे गाडी थांबवून उजव्या हाताला छोट्या ओहोळावरून चालत पुढे जायचं. लोखंडी साकव पार केला की, एकदम पेव्हिंग ब्लॉकने सजवलेला रस्ता लागतो. पावसाळ्यात थोडं जपून चालायचं. खेकड्यांची पिल्लं हमखास आपल्या पायाखाली ये-जा करताना दिसतात. चार पायर्‍या चढून गेल्यावर हिरण्यकेशी देवीचे मंदिर दिसू लागते.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="hiranyakeshi" class="imgCont" height="228" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2018-06/08/full/1528451798-2455.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="300" /></p>
	</p>
</p>
<p>
	मंदिरगुहेतच आहे. येथूनच नदीचा उगम झालेला दिसतो. गुहा साधारणतः अडीचशे ते तीनशे मीटर लांब आहे. मंदिरात समोर महादेवाची पिंडी, गणेशमूर्ती आणि महालक्ष्मी दिसते. महादेव पिंडीच्या दोन्ही बाजूने पुढे आल्यावर गायमुख दिसते. अतिप्राचीन गुहेतून पाण्याचा स्रोत झुळझुळतो. मंदिरासमोरील मुख्य कुंड पाण्याने सदोदित भरलेले असते.</p>
<p>
	 </p>
<p>
	शेजारीच अस्थी विसर्जनाची जागा आहे. महाशिवरात्री दिवशी मंदिरात मोठा उत्सव होतो. हा स्रोत पूर्वाभिमुख आहे. पुढे ही नदी आंबोलीतून आजरा तालुक्यात प्रवेशते. रातीर्थाजवळून गावं गावं ओलांडून कर्नाटक राज्याकडे मार्गस्थ होते.<br />
	 </p>
<p>
	म. अ. खाडिलकर </p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 08 Jun 2018 15:18:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 08 Jun 2018 15:27:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[तीर्थक्षेत्र : पावस]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/pawas-113072600012_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/pawas-113072600012_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2017-03/19/thumb/1_1/1489939477-7832.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2017-03/19/thumb/1_1/1489939477-7832.jpg</image>
      <description><![CDATA[सोहम साधनेचा पुरस्कार करून लोकोद्धार करणारे स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीपासून अवघ्या २० कि. मी. अंतरावर]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;clear: both;">
	<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
		<img align="left" alt="pawas" class="imgCont" height="259" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2017-03/19/full/1489939477-7832.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="410" /></p>
</p>
<font style="font-size:11pt; color:#000000">सोहम साधनेचा पुरस्कार करून लोकोद्धार करणारे स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थान रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीपासून अवघ्या २० कि. मी. अंतरावर आहे. या ठिकाणी स्वामीजींचे समाधी मंदिर आहे. स्वामी स्वरूपानंदांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक विचार भक्तांपर्यन्त सुबोधणे पोहचविला. त्यांचे प्रेमळ व्यक्तिमत्व सर्वसामान्यांच्या हिताबद्दलची तळमळ आणि साधेपणा यामुळे त्यांचा भक्त परिवार फार मोठा आहे. त्यांच्या भक्तमंडळींनी `स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ&#39; हा ट्र्स्ट स्थापन करून स्वामीजींच्या विचार व कार्याचा प्रसार करण्याचे कार्य सुरू केले आहे.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">पावस येथे येणाऱ्या भक्तांसाठी मंडळातर्फे अधिकाधिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. श्री स्वामी मंदिर, उत्सव मंडप, भक्त निवास, आध्यात्मिक मंदिर आदि प्रकल्प या मंडळाने प्रत्यक्षात आणले आहेत. स्वामीजींनी लिहिलेल्या ग्रंथांचं प्रकाशनही मंडळातर्फे केले जाते. ज्या निवासात स्वामीजींनी सतत चाळीस वर्षे वास्तव्य केले ते अनंत निवास भक्त मंडळाने श्रद्धापूर्वक जतन करून ठेवलेले आहे. मंडळातर्फे ग्रंथ पारायण, शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत तसेच भक्तांना भोजन व प्रसाद असे उपक्रम राबविले जातात.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">मंदिराच्या आवारात एका आवळीच्या झाडातून एक स्वयंभू गणपतीही प्रकट झाला आहे. येथे विश्वेश्वर व सोमेश्वर मंदिरे आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 20 Mar 2017 00:53:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sun, 19 Mar 2017 21:34:57 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आश्चर्य! 2000 वर्ष जुने शिवलिंग, दरवळतो तुळशीचा सुगंध]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/2000-years-old-shivling-found-in-chhattisgarh-117012500028_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/2000-years-old-shivling-found-in-chhattisgarh-117012500028_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-12/22/thumb/1_1/1482394882-6413.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2016-12/22/thumb/1_1/1482394882-6413.jpg</image>
      <description><![CDATA[छत्तिसगढ राज्यात खणताना एक असे शिवलिंग सापडले ज्यात तुळशीचा सुगंध दरवळतो. तज्ज्ञांचा दावा आहे की हे लिंग 2000 वर्ष जुने आहे आणि द्वादश ज्योतिर्लिंगात असलेल्या पत्थरांपासून निर्मित केलेले आहे. हे ज्योतिर्लिंग अनेक ऐतिहासिक वस्तू, सभ्यता आणि त्याहून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	छत्तिसगढ राज्यात खणताना एक असे शिवलिंग सापडले ज्यात तुळशीचा सुगंध दरवळतो. तज्ज्ञांचा दावा आहे की हे लिंग 2000 वर्ष जुने आहे आणि द्वादश ज्योतिर्लिंगात असलेल्या पत्थरांपासून निर्मित केलेले आहे. हे ज्योतिर्लिंग अनेक ऐतिहासिक वस्तू, सभ्यता आणि त्याहून जुळलेल्या प्रसंगांची आठवण करवून देतं.</p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="354" src="http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2016-12/22/full/1482394882-6413.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="630" /></p>
</p>
<p>
	छत्तिसगढाच्या महासमुंद जिल्ह्यात सिरपुरमध्ये खणताना पुरातत्त्व तज्ज्ञांना हे शिवलिंग प्राप्त झाले. हे शिवलिंग 4 फूट लांब आणि 2.5 फूट गोलाकार आहे. या शिवलिंगावर जानवं आणि असंख्य शिव धारी आधीपासूनच अंकित होत्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	निष्कर्षातून माहीत पडले आहे की हजारो वर्षांपूर्वी येथे विशाल मंदिर होतं. ज्याचे निर्माण पहिल्या शताब्दीच्या सरभपुरिया राजांद्वारे करण्यात आले होते. 12 व्या शतकात चित्रोत्पला महानदी पुरात हे मंदिर पूर्णपणे ध्वस्त झाले आणि उरलेला भाग जमिनीत दफन झाला. मागील अनेक वर्षांपासून पुरातत्त्व विभागाने येथून अनेक लहान-मोठे शिवलिंग बाहेर काढले, नंतर हा विशाल आकाराचा शिवलिंग बघून तर सर्व हैराण झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	शिवलिंगासोबतच काही शिक्के, ताम्रपत्र, भांडी, शिलालेख आणि मुरत्या सापडल्या आहेत. या सर्व वस्तू 2000 वर्ष जुन्या असल्याचे मानले जात आहे. हे स्थान राज्याची राजधानी रायपूरहून 78 किमी लांब आणि महासमुंदहून 35 किमी लांबीवर आहे.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 25 Jan 2017 16:53:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 25 Jan 2017 16:55:43 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ : आळंदी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/ज्ञानेश्वरांचे-समाधीस्थळ-आळंदी-111121300007_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/ज्ञानेश्वरांचे-समाधीस्थळ-आळंदी-111121300007_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-07/29/thumb/1_1/1469792620-2575.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-07/29/thumb/1_1/1469792620-2575.jpg</image>
      <description><![CDATA[संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. याला देवाची आळंदी असेही म्हणतात. (चोराची आळंदी या नावाचेही एक गाव आहे.) पुण्यापासून आळंदी अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
		<img align="center" alt="sant gyaneshwar" class="imgCont" height="232" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2016-07/29/full/1469792620-2575.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="525" /></p>
</p>
<font style="font-size:11pt; color:#000000">संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. याला देवाची आळंदी असेही म्हणतात. (चोराची आळंदी या नावाचेही एक गाव आहे.) पुण्यापासून आळंदी अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्यानंतर १५४० मध्ये भव्य समाधी मंदिर बांधण्यात आले. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">त्यांच्याशिवाय येथे विठ्ठल रखुमाई, राम, कृष्ण, मुक्ताई यांची मंदिरेही येथे आहेत. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. आषाढात येथून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते. आळंदी ते पंढरपूर हे अंतर दीडशे किलोमीटर आहे. पण भक्तीरसात चिंब भिजलेले वारकरी पावसापाण्याची तमा न बाळगता पायी हे अंतर पार पाडतात. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या तपसामर्थ्याचा प्रभाव दाखविण्यासाठी वाघावरून आलेल्या चांगदेवाचे गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवून दाखविल्याची आख्यायिका आहे. ती भिंत येथे आहे. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">जाण्याचा मार्ग : पुणे स्टेशन तसेच स्वारगेटहून आळंदीला जाण्यासाठी एसटी तसेच पीएमटीच्या बस उपलब्ध आहेत. </font><br />]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 29 Jul 2016 17:06:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 29 Jul 2016 17:14:53 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सांगलीचे प्रसिद्ध गणपती पंचायतन मंदिर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/सांगलीचे-प्रसिद्ध-गणपती-पंचायतन-मंदिर-112011100006_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/सांगलीचे-प्रसिद्ध-गणपती-पंचायतन-मंदिर-112011100006_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/15/thumb/1_1/1455539292-8357.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-02/15/thumb/1_1/1455539292-8357.jpg</image>
      <description><![CDATA[सांगलीचा गणपती आहे सोन्याचा, त्याला बाई आवडे भरजरी शेला' अशी असे सांगलीच्या गणपतीबद्दल म्हटले जाते. सांगलीचे आराध्यदैवत श्री. गणपती पंचायतन मंदिर पटवर्धन घराण्याचे उपास्य दैवत]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;">
	<img align="left" alt="sangali panchayat mandir" class="imgCont" height="148" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2016-02/15/full/1455539292-8357.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="200" /></p>
&#39;<font style="font-size:11pt; color:#000000">सांगलीचा गणपती आहे सोन्याचा, त्याला बाई आवडे भरजरी शेला&#39; अशी असे सांगलीच्या गणपतीबद्दल म्हटले जाते. सांगलीचे आराध्यदैवत श्री. गणपती पंचायतन मंदिर पटवर्धन घराण्याचे उपास्य दैवत आहे. सांगली संस्थानचे पहिले अधिपती कै. चिंतामणराव थोरलस आप्पासाहेब पटवर्धन यांनी यांनी या देवस्थानची स्थापना केली. ते जेव्हा सांगलीत आले तेव्हा सांगली केवळ पाच हजार वस्तीचे लहान खेडेगाव होते. या शहरास राजधानीचे रूप देण्याचा संकल्प करून त्यांनी गणेशदुर्ग किल्ला आणि गणपती मंदिर उभारले.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">सुमारे दोनशे वर्षाची परंपरा असणा-या या मंदिराची श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी अलीकडच्या काळात शोभा वाढविली आहे. पंचायतन, अर्थात पाच मंदिरांनी बनलेले. गणपतीबरोबरच शिव, सूर्य, चिंतामणेश्वरी, लक्ष्मीनारायण देवतांची मंदिरे याठिकाणी आहेत. मंदिराचा परिसर विलोभनीय आहेच शिवाय मंदिरातील प्रसन्न वातावरण भाविकांना मंत्रमुग्ध करते. थुई थुई उडणारे कारंजे, उंच शिखरे, त्यावरील नक्षीकाम, बागबगिचे आणि मुख्य म्हणजे गणरायाची देखणी मूर्ती लक्ष वेधून घेणारी आहे. </font><br />
<br />
<!--Image-->
<p class="wdp_articleRImg">
	<span style="color: rgb(0, 0, 0); font-size: 11pt;">संस्थानकाळात सन. 1811 ला मंदिरच्या बांधकामास प्रारंभ झाला. मंदिरासमोरील भव्य महाद्वार कुरुंदाच्या दगडात बांधण्यात आले आहे. तर मंदिरांची बनावट काळ्या दगडातील आहे. बांधकाम पूर्णं झाल्यावर 1844 साली पाचही मुर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. बांधकाम पूर्णं होण्यास जवळजवळ तीस वर्षांचा कालावधी लागला. पाचही मुर्त्यां संगमरवरी आहेत. श्री. क्षेत्र महाबळेश्वर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आणलेल्या संगमरवरी दगडांपैकी जो दगड शिल्लक होता, तो उपलब्ध करून या मुर्त्या बनविण्यात आल्या आहेत. भिमाण्णा पाथरवट व मुकुंद पाथरवट यांनी या मुर्त्या तयार केल्या आहेत. संस्थान काळातच श्री. गणपती पंचायतन संस्थान ट्रस्ट या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्यामार्फत दररोज पूजाअर्चा सुरू करण्यात आली. </span></p>
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">दीडशे वर्षाचा काळ लोटला तरी आजही हे मंदिर नवीन वाटते. श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन सांगलीत आल्यानंतर त्यांनी मंदिरास गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेक सुधारणा घडवून आणल्या. अन्नछत्र सुरू केले, उर्दू, जर्मन भाषेचे वर्ग सुरू केले. सुनीतीराजे पटवर्धन सभागृह बांधून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना दिली. मंगल कार्यालयाची उभारणी करून अनाथ, अपंग जोडप्यांसाठी हे कार्यालय मोफत उपलब्ध करून देण्यात आले.</font><br />
<br />
<!--Image-->
<p class="wdp_articleLImg">
	<p>
		<img alt="sangali ganapati" border="0" class="wdp_img" hspace="4" src="/mr/articles/1201/11/images/img1120111006_1_2.jpg" vspace="4" /></p>
	<p class="wdp_imgSrc">
		<p class="wdp_left">
			 </p>
		WD</p>
</p>
<!--endImage--><font style="font-size:11pt; color:#FF8000"><b>संस्थानचा गणेशोत्सव </b></font><br />
<font style="font-size:11pt; color:#000000">गणपती मंदिराप्रमाणेच संस्थान ट्रस्टचा गणेशोत्सव खास आकर्षण असते. गणपती मंदिरची आकर्षक सजावट करण्यात येते. या गणेशोत्सवाची चाहूल करून देण्यासाठी उत्सव सुरू होण्यापूर्वीच &#39;चोर&#39; गणपती बसतात. गणपती मंदिर व दरबार हॉलमध्ये विविध कार्यक्रमानंतर पाचव्या दिवशी जल्लोषी मिरवणुकीने संस्थानच्या उत्सवमूर्तीचे विसर्जन होते. हत्ती, उंट, घोडे, भालदार, चोपदारांसह श्रींची मूर्ती विसर्जनासाठी रथातून सरकारी घाटाकडे निघते आणि दर्शनासाठी एकच गर्दी लोटते. रथावर फुले, पेढ्यांचा वर्षाव होतो. &#39;पुढल्या वर्षी लवकर या... &#39; च्या गजरात गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात येतो.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#FF8000"><b>हत्तींची परंपरा </b></font><br />
<font style="font-size:11pt; color:#000000">गणपती पंचायतन संस्थानाची हत्तींचीही परंपरा आहे. पूर्वी मंदिरात पंचवीस हत्ती होते. संस्थान खालसा झाल्यानंतर संख्या कमी झाली. सुंदर गजराज उंचापुरा व देखणा हत्ती सांगलीची शान होता. त्याच्या निधनानंतर बबलू हत्तीचे आगमन झाले. गेली 20 ते 25 वर्षे बबलूने सांगलीकरांना लळा लावला होता. त्याला &#39;लाडका बबलू&#39; असे म्हटले जात. संस्थानाचा हत्ती असल्याने त्याचा वेगळाच डामडौल होता. श्रीमंत विजयसिंहराजे यांनी त्याच्यासाठी पंखे, शॉवर आणि टीव्हीची सोय केली होती. खाण्यापिण्याचेही लाड होत असत. याचवर्षी त्याचे अचानक निधन झाले. त्याच्या अंतयात्रेवेळी जनसागर लोटला होता.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#FF8000"><b>कसे जाल : </b></font><br />
‍<font style="font-size:11pt; color:#000000">पुण्याहून सुमारे 235 कि.मी तर कोल्हापूरातून 45 कि.मी अंतर आहे.</font><br />
<font style="font-size:11pt; color:#000000">रेल्वे - सांगली ‍दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर असल्याने पुणे-मुंबईवरून याठिकाणी येण्यास थेट रेल्वे गाड्या आहेत.</font><br />
<font style="font-size:11pt; color:#000000">रस्ता मार्ग - पुणे, कोल्हापूरातून प्रत्येक अर्धा तासाला एस.टी ची सोय.</font><br />
‍<font style="font-size:11pt; color:#000000">हवाई मार्ग - कोल्हापूर येथे विमानतळ असून येथून पुणे, मुंबई विमानसेवा सुरू आहे.</font><br />
<font style="font-size:11pt; color:#000000"><b>व्हिडिओ पाहा</b></font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 16 Feb 2016 09:14:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 15 Feb 2016 17:58:40 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[विठ्ठल मंदिराचे म्युझिक स्तंभ; एक गूढ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/विठ्ठल-मंदिराचे-म्युझिक-स्तंभ-एक-गूढ-116010700017_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/विठ्ठल-मंदिराचे-म्युझिक-स्तंभ-एक-गूढ-116010700017_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-01/07/thumb/1_1/1452165739-1005.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-01/07/thumb/1_1/1452165739-1005.jpg</image>
      <description><![CDATA[16 व्या शतकात कर्नाटकाच्या हम्पी येथे निर्मित विठ्ठल मंदिराचे संगती स्तंभांचा गूढ अजून कायमच आहे. या मंदिरात 56 खांब आहे, ज्याने हात लावल्याने संगीत ऐकू येतं. तुंगभद्रेच्या काठावर वसलेले हे मंदिर स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. संपूर्ण ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<span style="font-size: 16px;">16 व्या शतकात कर्नाटकाच्या हम्पी येथे निर्मित विठ्ठल मंदिराचे संगीत स्तंभांचा गूढ अजून कायमच आहे. या मंदिरात 56 खांब आहे, ज्याने हात लावल्याने संगीत ऐकू येतं. तुंगभद्रेच्या काठावर वसलेले हे मंदिर स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. संपूर्ण मंदिरातील खांब पोकळ नसून त्यातून आजही &#39;सरगम&#39;चा निनाद ऐकण्यात येतो.</span></p>
<p>
	<br />
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="hampi vitthal temple" class="imgCont" height="289" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2016-01/07/full/1452165739-1005.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="397" /></p>
	<br />
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">या मंदिराचे बांधकाम राजा कृष्णदेवराय द्वितीय यांच्या कारकीर्दीत पूर्ण झाले. द्रविडी शैलीतील बांधकाम असलेल्या या मंदिराच्या आजूबाजूला छोटी मंदिरे आहेत. मंदिरात एकामागे एक रथ पीठ, ध्वज पीठ, ज्यो‍ती पीठ, डाली पीठ आणि तुळशी वृंदावन आहेत. अशी आख्यायिका आहे की येथील दगडी रथात गरूड प्रभू विष्णूला वंदन करायला जातात. मंदिराच्या चारी बाजूंना असलेल्या मंडपात विष्णूचे अवतार कोरलेले आहेत.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">या मंदिराचे पर्यटकांना खास आकर्षण आहे. तसेच पर्यटकांच्या गर्दीमुळे या कृतीला नुकसान होण्याची भीती असल्यामुळे स्तंभांना थपकी लावण्याची मनाही आहे.</span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 07 Jan 2016 16:45:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 07 Jan 2016 16:52:29 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नवस पूर्ण करणारी श्री मनसादेवी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/नवस-पूर्ण-करणारी-श्री-मनसादेवी-115110600007_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/नवस-पूर्ण-करणारी-श्री-मनसादेवी-115110600007_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-11/06/thumb/1_1/1446791116-9403.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-11/06/thumb/1_1/1446791116-9403.jpg</image>
      <description><![CDATA[मनसादेवीचे मंदिर चंदीगढ (पंजाब) जवळ मनीमाजरा या ठिकाणी आहे. हे एक प्रमुख शक्तिपीठ आहे. येथे सतीचे मस्तक पडले. चैत्र आणि नवरात्र काळात येथे मोठा उत्सव होतो]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;">
		<img align="left" alt="mansa devi" class="imgCont" height="354" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-11/06/full/1446791116-9403.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="274" /></p>
	<span style="font-size: 16px;">मनसादेवीचे मंदिर चंदीगढ (पंजाब) जवळ मनीमाजरा या ठिकाणी आहे. हे एक प्रमुख शक्तिपीठ आहे. येथे सतीचे मस्तक पडले. चैत्र आणि नवरात्र काळात येथे मोठा उत्सव होतो. मोठी जत्रा भरते. मनीमाजराचा राजा गोपालसिंह याने सन 1868 चैत्र शुक्लपक्ष अष्टमीला या मंदिराचे बांधकाम सुरू केले आणि सन 1872 शुक्ल अष्टमी आश्विनला मंदिर पूर्ण झाले. या मंदिराचे बांधकाम मुस्लीम कारागिरांनी केले. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">मंदिरात दुर्गासप्तशती, रामायण, कृष्णलीलामधील काही चित्रे आहेत. मंदिरात महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या तीन पिंडी आहेत. प्रदक्षिणा करताना आपल्याला वैष्णोदेवी, कालीदेवी, हनुमान, गणेश मंदिराचेही दर्शन घडते. या मंदिराजवळच पटियालाचे राजे यांनी स्थापलेले मनसादेवी मंदिर आहे. दोन्ही ठिकाणाचे पुजारी राजपुरोहित आहेत. त्यांना राजाश्रय आहे. पंडित ज्वालाप्रसाद यांचे अध्यक्षतेखाली मंदिराचे कामकाज चालते. येथे दिवस-रात्र अन्नछत्र चालविले जाते. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">जनता अन्नक्षेत्र हरियाणा व्यापारी मंडळ व ग्रेन मार्केट व्यापारी मंडळ चालविते. विविध सामाजिक संस्था, सेवक दल, कार्यकर्ते यांचाही सहयोग या मंदिराच्या कामकाजासाठी झालेला आहे. मंदिर काहीसे गुरुद्वारापद्धतीचे, थोडी मोगल बांधकामाची छाप असलेले दिसते.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">मनसादेवीच अनेक कथा आहेत. मोगल सम्राट अकबर येथील लोकांकडून धान्य वसूल करीत असे. एकदा येथील लोकांना, जहागीरदारांना दुष्काळामुळे धान्यकर देता आला नाही. अकबराने बर्‍याच लोकांना कैद केले. धान्यकराची सक्ती केली तेव्हा देवीच्या एका भक्तीने जो कवी होता त्याचे नाव गरीबदास होते. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">त्याने देवीची पूजा केली, यज्ञ केला. देवी प्रसन्न झाली. देवीने गरीबदासाची इच्छा पूर्ण केली व सर्व लोक, जहागीरदार यांना कैदेतून मुक्त  केले. अकबराने धान्यकर वसूल केला नाही. मनातील इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणजे मनसादेवी असे नाव या देवीला लोकांनी दिले. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">पटियालाचे राजे देवीभक्त होते. स्वप्नात देवीने राजाला दर्शन देऊन मंदिर निर्माण करण्यास सांगितले. राजाने देवीची आज्ञा मानून मोठे मंदिर बांधले. पटियाला येथे महाल तसेच भव्य विशाल मंदिर आहे. या मंदिराला राजाश्रय आहे. भरपूर उत्पन्न असल्याने भाविकांसाठी येथे अन्नछत्र चालविले जाते. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">मनसादेवी मंदिराला भारतातून सर्व राज्यातील भाविक नवरात्रात येतात. नवस, इच्छा पूर्ण करणारी देवी म्हणून मनसादेवी प्रसिद्ध आहे. येथे नैनादेवी मंदिरा (हिमाचल प्रदेश भाकरा नानगल आनंदपूर) प्रमाणे भाविक सोने, चांदीचे दागिने, वस्तू देवीला अर्पण करतात. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">जगदीशचंद्र कुलकर्णी </span></p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 06 Nov 2015 11:54:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 06 Nov 2015 11:56:55 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[इंदूर : प्रेक्षणिय स्थळ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-religious-articles/इंदूर-प्रेक्षणिय-स्थळ-115081000015_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-religious-articles/इंदूर-प्रेक्षणिय-स्थळ-115081000015_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-08/10/thumb/1_1/1439201692-2527.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-08/10/thumb/1_1/1439201692-2527.jpg</image>
      <description><![CDATA[इंदूर म्हटले की, मराठी इतिहासांतील कितीतरी जुन्या आठवणी जाग्या होतात. इंदूर हे नाव इंद्रेश्वर मंदिरावरून पडलेले आहे. हे मंदिर  १७ व्या शतकातील आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="indore" class="imgCont" height="316" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-08/10/full/1439201692-2527.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
	<span style="color:#b22222;"><span style="font-size: 16px;">इंदूर शहराला फार मोठा इतिहास आहे. या संस्थानाचे संस्थापक मल्हारराव होळकर (१६९४ ते १७६६) यांनी आपल्या मामाच्या मदतीने पेशव्यांच्या सन्यात प्रवेश केला. इंदूर हे मध्य प्रदेशातील एक मोठे संस्थान. इंदूर म्हटले की, मराठी इतिहासांतील कितीतरी जुन्या आठवणी जाग्या होतात. इंदूर हे नाव इंद्रेश्वर मंदिरावरून पडलेले आहे. हे मंदिर  १७ व्या शतकातील आहे. सरदार मल्हाराव होळकर, अहिल्याबाई यांच्यामुळे इंदूर महाराष्ट्राला जवळचे वाटते. भौगौलिकृष्टयाही इंदूर महाराष्ट्राला जवळ आहे. इंदूरच्या उत्तरेला ग्वाल्हेर, पूर्वेला देवास व भोपाळ, दक्षिणेला पूर्वीचा मुंबई इलाखा आणि पश्चिमेला बडवानी व धार ही शहरं आहेत.</span></span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">त्याने पेशव्यांकडून मनसब, माळव्याची जहांगीर व नर्मदेच्या उत्तरेकडील मराठयांच्या हालचालींचं सेनापतीपद हे अधिकार क्रमाक्रमाने मिळवलं. त्याच्या हयातीतच त्याचा मुलगा खंडेराव मृत्यू पावल्याने खंडेरावाचा मुलगा मालेराव यास गादीवर बसवण्यात आलं. तथापि मालेरावाच्या अकाली निधनामुळे खंडेराव यांच्या पत्नी अहिल्याबाई यांनी १७५४ ते१७९५ पर्यंत इंदूर संस्थानाची जबाबदारी सांभाळली. धार्मिकता, औदार्य, देवळांचे जीर्णोद्धार, न्याय व राज्यकारभाराची उत्तम व्यवस्था यासाठी अहिल्याबाई इतिहासात प्रसिद्ध झाल्या. अहिल्याबाईंनीच इंदूर शहराची भरभराट केली. २० एप्रिल १९४८ रोजी हे संस्थान मध्य भारत संघात विलीन झाले.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">भोपाळ ही मध्य प्रदेशची प्रशासकीय राजधानी असली तरी सांस्कृतिक राजधानी आहे ती इंदूर. स्थानिक भाषेत इंदौर. मुंबई-पुण्याहून १४ तासांचा ट्रेनचा प्रवास करून इंदूर गाठता येते, तर औरंगाबाद, जळगाव येथून रात्रभराच्या बसच्या प्रवासानंतर आपण इंदूरला पोहोचतो. मुंबई-पुण्याहून इथं विमानसेवाही आहे. इंदूरचा विमानतळ हा भारतातला एकमेव असा विमानतळ असावा, की जिथून मुख्य शहर फक्त १५ मिनिटांच्या अंतरावर आहे.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">मुंबईहून संध्याकाळी अवंतिका एक्स्प्रेसमध्ये बसायचं, सकाळी येणा-या स्थानकांवर खास ताजे इंदुरी पोहे खायचे की साडेनऊच्या आत आपण इंदूरला पोहोचलेले असतो. ट्रेन शिवाय आता बससेवाही सुरू झाली आहे.  </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">इंदूरची खाद्यसंस्कृती तर प्रसिद्ध आहे. इथले लोक खाण्यासाठी जगतात, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इंदूरच्या खवय्येपणाचे किस्से सर्वदूर पसरले आहेत आणि त्यात कणभरही अतिशयोक्ती नाही, हे इथे आल्या आल्या कळतं. त्याचबरोबर खाणं हे वेळेला बांधील नाही, त्यामुळे खायचं केव्हा हा प्रश्न पडायचं कारण नाही. इंदुरी लोकांचा दिवस सुरू होतो (आणि संपतोही) तो पोहे आणि जिलबीने. जिथे जाल तिथे पोहे दिसतात. केव्हाही गेलात तरी गरम पोहे मिळतात. या पोह्यावर विविध प्रकारची शेव, मसाला घालून ते दिले जातात. काही ठिकाणी जिलेबीही मिळते. सकाळी नाष्टा म्हणजे पोहे, हे इथं समीकरण आहे. एवढया प्रचंड प्रमाणात पोहे खपणारं हे भारतातील एकमेव शहर असावं. या विधानात कणभरही अतिशयोक्ती नाही.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">इंदूरमध्ये आलात आणि बडा सराफ्याला गेला नाहीत तर तुम्ही इंदूर पाहिलंच नाही, असं म्हटलं जातं. कारण सराफा हा इंदूरच्या खाद्यसंस्कृतीचं जिवंत प्रतीक आहे. इथं ‘जिवंत’ या शब्दाला फार अर्थ आहे. इंदूर शहराच्या मधोमध होळकरांचा जो राजवाडा आहे त्याच्या मागच्या भागात अतिशय दाटीवाटीने असलेली दुकानं आहेत. यात कपडे, सराफांची दुकानं अर्थातच जास्त आहेत. थोडं पुढे गेल्यास सराफ बाजारच लागतो. या बाजारालाच सराफा म्हणतात. पण हा सराफा सोन्यापेक्षाही तेथील खाद्यसंस्कृतीसाठीच जास्त प्रसिद्ध आहे.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">सराफी दुकानं बंद झाली की, रात्री साडेनऊनंतर विविध खाद्यपदार्थाची दुकानं लागण्यास सुरुवात होते. ही दुकानं रात्रभर उघडी असतात. तिथली स्पेशालिटी असलेले गराडू, साबुदाणा खिचडी, कचोरी, दहीवडा, गुलाब जाम, गोलगप्पा अशी यादी न संपणारी आहे. पोटात जेवढी जागा असेल आणि विविध चवी घेण्याची जिभेची तयारी असेल तेवढे विलक्षण चवींचे पदार्थ इथं मिळतात. या भागात रात्रभर चहलपहल असते आणि ही काही यात्रेतल्यासारखी एका रात्रीची दुकानं नसतात, तर वर्षातील ३६५ दिवस हे चित्र असंच असतं. सराफा कधीही झोपत नाही. छप्पन भोग नावाच्या एका भागात मिठायांची दुकाने आहेत.</span></p>
<p>
	 </p>
<p style="text-align: right;">
	<u><strong><span style="color:#b22222;"><span style="font-size:16px;">पुढील पानावर बघा इंदूरचे प्रेक्षणीय स्थळे </span></span></strong></u></p><p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="khajaran mandir,indore" class="imgCont" height="333" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/hp/religion-ganeshotsav/2014-08/26/full/1409049619-633.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="500" /></p>
	<span style="font-size: 16px;"><strong><span style="color: rgb(0, 0, 205);"><a href="http://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-115081000014_1.html">खजराना गणपतीचे मंदिर </a>- </span></strong>इंदूरचे खजरराना हे गणपतीचे स्वयंभू मंदिर आहे. मंदिराची स्थापना 1735 मध्ये झाली. राजमाता अहिल्यादेवीच्या कालखंडात येथील पंडित मंगल भट्ट यांच्या स्वप्नात येवून विघ्‍नहर्त्याने त्यांना बाहेर काढण्याची विनंती केली, अशी मान्यता आहे. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size: 16px;"><strong><span style="color: rgb(0, 0, 205);">गीताभवन -</span></strong> ही वास्तू शहरातच आहे .सिंधमधून फाळणीच्या वेळी  भारतात आलेल्या एका सिंधी गृहस्थाने ही वास्तू उभारली आहे . हे मंदिर  भव्य आणि सुंदर आहे .प्रवेशद्वार  दक्षिणेतील  गोपुराच्या पद्धतीचे आहे. अनेक देवतांच्या  सुंदर मूर्तीची मंदिरे आहेत .सभागृहात  इतिहासकालीन दृश्यांची तैलचित्रे रंगवलेली आहेत. प्रवेशद्वार  चार पूर्णाकृती दगडांवर उभारलेले आहेत .</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size: 16px;"><strong><span style="color: rgb(0, 0, 205);">जुना राजवाडा -</span></strong> हा वाडा होळकर घराण्याचा असून सात मजली आहे.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size: 16px;"><strong><span style="color: rgb(0, 0, 205);">मल्हारी मार्तंड मंदिर -</span></strong> शिवलिंग, मध्यभागी गणेशमूर्ती व नटराजमूर्ती येथे विराजमान आहेत. येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती आहे. होळकरांच्या राजघराण्याचे तपशील असलेले फलक येथे आहेत.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size: 16px;"><a href="http://marathi.webdunia.com/article/marathi-religious-articles/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-108041200035_1.htm"><strong><span style="color: rgb(0, 0, 205);">इंदूरची बिजासन देवी - </span></strong></a>वैष्णोदेवीप्रमाणे येथेही देवी पाषाणातील पिंडरूपात आहे. मंदिराच्या पुजार्‍यांच्या मते, या पिंडी स्वयंभू आहेत. त्या येथे कधीपासून आहेत, याची नेमकी माहिती कुणाकडेच नाही. आम्हीच अनेक वर्षांपासून त्यांची पूजा करत आहोत, असे पूजारी सांगतात. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size: 16px;"><strong><span style="color: rgb(0, 0, 205);">लालबाग महाल -  </span></strong>हा खूप मोठ्या  विस्ताराचा राजवाडा आहे.पण बाहेरून अतिशय सामान्य अशी वास्तू वाटते. आता होळकर घराण्यातील  कोणीही व्यक्ती तेथे राहत नाही .शेवटच्या वंशज (उषा राजे मल्होत्रा)विवाहानंतर मुंबईला १९६० च्या सुमारास  स्थायिक झाल्या .त्यांनतर महालाची देखभाल पुरातन तत्व विभागाकडे आली आहे .</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size: 16px;"><strong><span style="color: rgb(0, 0, 205);">गोमतगिरी - </span></strong>जैन तीर्थक्षेत्र आहे. हे स्थान स्वच्छ, सुबक आणि सुंदर आहे. येथील भव्य फरसबंद आवारात बाहुबलीची विशाल मूर्ती आहे.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size: 16px;"><strong><span style="color: rgb(0, 0, 205);">नखराली ढाणी </span></strong>- इंदूर ते महू रस्त्यावर राऊमध्ये १९९५ पासून वसलेले, एक संस्कृती-ग्राम-निकेतन आहे. येथे प्रवेश करण्यासाठी शुल्क आहे. मात्र त्यात भोजनही समाविष्ट आहे. येथे राहण्याचीही व्यवस्था आहे.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size: 16px;"><strong><span style="color: rgb(0, 0, 205);">अन्नपूर्णा मंदिर</span></strong> - येथे प्रशस्त वेदपाठशाळा (वेदविद्यापीठ) वेदमंदिर सभागृह आहे. येथे मूर्तिरूप वेद आहेत. येथील अन्नपूर्णा देवीची यात्रा त्र्यंबकेश्वर येथे जाते. ह्या मंदिराची बांधणी मथुरेच्या मीनाक्षी मंदिरासारखी आहे. प्रवेशद्वारात चार पूर्णाकृती हत्तिया आहेत व द्वार प्लास्टरचे आहे दगडाचे नाही. मंदिरात अन्नपूर्णादेवीची मूर्ती आहे व इतर काही छोटी मंदिरे आहेत . </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size: 16px;"><strong><span style="color: rgb(0, 0, 205);">काच मंदिर</span></strong> - संपूर्ण इमारत बाहेरच्या बाजूला रस्त्यावरून( आत येण्याच्या भाग सोडून)प्रवेशद्वारापासून आत सर्वत्र रंगीत काचांच्या तुकड्यांची बांधलेली आहे. हुकूमचंद शहा या गृहस्थाने ती बांधली आहे. यात भिंतीवर, छतावर मूर्ती आहेत. त्यातून महाविराच्या  जैन धर्मातील दृश्ये आहेत. चित्रात बारकावे स्पष्ट दिसतात. (फोटो काढायला परवानगी नाही )ही वास्तू गावातच भर वस्तीत आहे. <br />
	 </span></p>
<p>
	<span style="font-size: 16px;"><strong><span style="color: rgb(0, 0, 205);">छत्री</span></strong> - खान नदीच्या  काठावर होळकर घराण्यातील व्यक्तींच्या समाध्या येथे बांधल्या आहेत.मराठी वास्तुकलेचा यात उत्कृष्ठ नमुना बघायलामिळतो..</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size: 16px;"><strong><span style="color: rgb(0, 0, 205);">क्लाथ मार्केट -</span></strong> खुद्द इंदूरमध्ये सुती कपडे, साडया अतिशय स्वस्त आणि विपुल प्रमाणात मिळतात. त्यामुळे जाताना एक मोठी रिकामी पिशवी घेऊन जाणं सोयीस्कर.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size: 16px;">इंदूरचे महाराष्ट्र मंडळ व त्यांचे ग्रंथालय</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size: 16px;">बाकी गावात पाहण्याजोगी एक-दोन मंदिरं आहेत. मांडू तिथून जवळ आहे. मांडूला रात्रीची वस्ती केल्यास किल्ला छान फिरून होतो. मांडूला शक्यतो पावसाळ्यानंतर, हिवाळ्यात जावं. तिथला उन्हाळा सहन होण्याजोगा नसतो. इंदूरपासून तासाभराच्या अंतरावर कुमार गंधर्वाचं देवास आहे. जमल्यास तिथे चक्कर मारावी. जवळ उज्जनला महांकाळेश्वराचं मंदिर आहे. ते बारा ज्योतिर्लिगांपैकी एक आहे. मंदिर वेगळ्याच धाटणीचं, नक्की पाहण्याजोगं आहे.  </span><br />
	<span style="color: rgb(255, 0, 0); font-size: 16px;">महाराष्ट्राबाहेरचं मराठी जग पाहायचं असेल तर इंदूरला नक्की भेट द्या.</span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 10 Aug 2015 15:32:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 10 Aug 2015 15:51:25 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Articles]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[इंदूरचे खजराना गणपतीचे मंदिर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/इंदूरचे-खजराना-गणपतीचे-मंदिर-115081000014_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/इंदूरचे-खजराना-गणपतीचे-मंदिर-115081000014_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/religion-ganeshotsav/2014-08/26/thumb/1_1/1409049619-633.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/religion-ganeshotsav/2014-08/26/thumb/1_1/1409049619-633.jpg</image>
      <description><![CDATA[इंदूरचे खजराना हे गणपतीचे स्वयंभू मंदिर आहे. मंदिराची स्थापना 1735 मध्ये झाली. राजमाता अहिल्यादेवीच्या कालखंडात येथील पंडित मंगल भट्ट यांच्या स्वप्नात येवून विघ्‍नहर्त्याने त्यांना बाहेर काढण्याची विनंती केली, अशी मान्यता आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<span style="font-size: 16px;"> </span>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="khajaran mandir,indore" class="imgCont" height="333" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/hp/religion-ganeshotsav/2014-08/26/full/1409049619-633.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="500" /></p>
</p>
<p style="text-align: center;">
	<span style="color:#b22222;"><span style="font-size:16px;">ऊँ गं गाणपत्ये नमो नमः </span></span></p>
<p style="text-align: center;">
	<span style="color:#b22222;"><span style="font-size:16px;">सिद्धी विनायक नमो नमः </span></span></p>
<p style="text-align: center;">
	<span style="color:#b22222;"><span style="font-size:16px;">अष्ट विनायक नमो नमः </span></span></p>
<p style="text-align: center;">
	<span style="color:#b22222;"><span style="font-size:16px;">गणपती बाप्पा मोरया...  </span></span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">इंदूरचे खजराना हे गणपतीचे स्वयंभू मंदिर आहे. मंदिराची स्थापना 1735 मध्ये झाली. राजमाता अहिल्यादेवीच्या कालखंडात येथील पंडित मंगल भट्ट यांच्या स्वप्नात येवून विघ्‍नहर्त्याने त्यांना बाहेर काढण्याची विनंती केली, अशी मान्यता आहे. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">पंडितजींनी राजमाता अहिल्यादेवी यांच्या दरबारात स्वप्नकथन केले. पंडितजींना स्वप्नात दिसलेल्या जागी खोदकाम करण्यात आले. खोदकामानंतर निघालेल्या गणपतीच्या मूर्तीची येथील मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेनंतर अल्पावधीतच मंदिराची जागृत देवस्थान म्हणून ख्याती पसरली. मंगलमूर्ती मोरयाचे येथील जागृत वास्तव्य भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, अशी मान्यता आहे. मनोकामना करून भक्तीभावाने येथे धागा बांधल्यास भक्ताची इच्छापूर्ती होते. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">मनोकामना पूर्तीनंतर येथे बांधण्यात आलेल्या हजारो धाग्यांमधून भक्त कोणत्याही एका धाग्याची गाठ सोडते. मंदिर परिसर भव्य व मनोवेधक आहे. मुख्य मंदिराव्यतिरिक्त इतर देव-देवतांची लहान-मोठी 33 मंदिर येथे आहेत. मुख्य मंदिरात गणपतीच्या प्राचीन मूर्तीसहित भगवान शंकर व दुर्गामाता यांच्या मूर्त्याही आहेत. इतर 33 मंदिरातून अनेक देव-देवतांचे वास्तव्य आहे. मंदिराच्या विस्तृत पसरलेल्या आवारात पिंपळाचा प्राचीन वृक्षही आहे. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">वृक्षास मनोकामना पूर्ण करणारा मानण्यात येते. मंदिरात येणारे श्रद्धाळू या वृक्षास प्रदक्षिणा जरूर घालतात. वृक्षावर हजारो पोपटांचे वास्तव्य आढळते. संध्याकाळच्या प्रसन्न, स्वर्गीय वातावरणात आपल्या मधूर वाणीने अधिकच भर घालतात. सर्वधर्मसमभाव या मंदिराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. कोणत्याही धर्मीयास येथे प्रवेश वर्ज्य नाही. हिंदुप्रमाणेच इतरधर्मीयही येथे येवून नतमस्तक होतात. वाहन खरेदीनंतर अनेकांची वाहन घेऊन पहिली भेट असते ती खजराना मंदिराचीच. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">भगवान विघ्नहर्त्याशी निगडीत सर्वच उत्सव येथे तेवढ्याच उत्साहाने पार पडतात. दर बुधवारी येते यात्रा भरते. यावर्षी गणेशोत्सवास येथे अकरा लाख मोदकांचा प्रसाद अर्पण करण्यात आला. मंदिराच्या निर्माणापासून पंडित मंगल भट्ट कुटुंबीयच मंदिराची सेवा व देखरेख करत आहेत. </span></p>
<p>
	<span style="font-size:16px;"> <span class="Apple-tab-span" style="white-space:pre"> </span></span></p>
<p>
	<span style="font-size:16px;">काही वर्षांअगोदर वाद उद्भवल्याने जिल्हा प्रशासनाकडे व्यवस्थापन सोपवण्यात आले होते. मंदिराच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत भट्ट कुटुंबीयांचे सक्रीय योगदान आहे. सद्या भालचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनाखाली देखरेख, व्यवस्था सांभाळण्यात येते. मंदिराच्या पुननिर्माणासाठी त्यांनी कित्येक वर्ष उपवास पाळला आहे. वयोवृद्ध भालचंद्र महाराज प्रमुख प्रसंगी आजही पूजाअर्चा करतात. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;"><span style="color:#0000cd;">कधी जायचे - </span>मंदिराच्या दर्शनासाठी आपण कधीही जाऊ शकता. मंदिरास लागूनच प्रत्येक बुधवारी यात्रा भरते. मंदिरातील विशेष आयोजन बघायचे झाल्यास गणेश चतुर्थीस अवश्य भेट द्या. यावेळी विशेष पूजेचे आयोजन करण्यात येते. गणपतीस विशेष नैवद्य अर्पण करतात. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;"><span style="color:#0000cd;">पोहचायचे कसे -</span> इंदोर मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी आहे. आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गाने हे शहर जोडलेले आहे. देशभरातून येथे पोहचण्यासाठी रस्तामार्ग, रेल्वे व हवाई सेवा उपलब्ध आहे. </span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 10 Aug 2015 15:17:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 10 Aug 2015 15:22:32 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[तिरूमला येथील श्रीनिवास]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/तिरूमला-येथील-श्रीनिवास-115060600010_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/तिरूमला-येथील-श्रीनिवास-115060600010_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-06/06/thumb/1_1/1433584093-2592.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-06/06/thumb/1_1/1433584093-2592.jpg</image>
      <description><![CDATA[भारतात त्रैमीस पर्वताच्या परिसरात मोठे जंगल आहे. या जंगलात अनेक ऋषिमुनी तप करीत असतात. शौनकादी महामुनींनी सूतमहर्षीना प्रार्थना केली. कलियुगातील श्री व्ंकटेश्वर बालाजीचा महिमा आम्हाला सांगावा. तेव्हा सूतमहर्षीनी तो सर्वाना सांगितला. भृग महर्षी ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;">
		<img align="left" alt="tirumala" class="imgCont" height="421" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-06/06/full/1433584093-2592.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="400" /></p>
	<span style="font-size: 16px;">भारतात त्रैमीस पर्वताच्या परिसरात मोठे जंगल आहे. या जंगलात अनेक ऋषिमुनी तप करीत असतात. शौनकादी महामुनींनी सूतमहर्षीना प्रार्थना केली. कलियुगातील श्री व्ंकटेश्वर बालाजीचा महिमा आम्हाला सांगावा. तेव्हा सूतमहर्षीनी तो सर्वाना सांगितला. भृग महर्षी ब्रह्मदेवाच्या दरबारात आले. भृग आणि ब्रह्मदेव यांच्यात वाद झाला. भूलोकात तुझे मंदिर असणार नाही व तुझी पूजा कोणी करणार नाही असा भृगऋषींनी ब्रह्मदेवाला शाप दिला. ते शंकर दरबारात आले. त्यावेळी शंकर-पार्वती एकांतात होते. भूलोकात तुझी लिंग स्वरूपात पूजा होईल, असा शाप भृगूंनी शंकराला दिला. भृग</span><span style="font-size: 16px;">ऋ</span><span style="font-size: 16px;">षीनी भगवान विष्णूची परीक्षा घेऊन त्यांच्या वक्षस्थळावर लाथ मारली. त्यामुळे लक्ष्मी रागावून भूलोकी कोल्हापूर येथे जाऊन तप करीत बसली. जाताना तिने भृगूला शाप दिला. ज्या ब्राह्मणाच्या कारणाने आपण दोघे वेगळे झालो त्या ब्राह्मण जातीचे लोक दरिद्री जन्मतील. विद्या विकून ते जगतील.<br />
	<br />
	लक्ष्मीच्या शोधासाठी श्री हरी भूलोकात आले. तिरूमला येथे एका वारुळात श्रीनिवास रूपात तप करू लागले. श्रीहरीला वराह स्वामींनी शेषाचल पर्वतावर जागा दिली. भाविक आधी वराहस्वामींचे दर्शन घेतात नंतर श्रीनिवास (हरी)चे दर्शन घेतात. नारायणपूर ते तिरूपती तीस मैल अंतर आहे. तेथे सुधर्मा राजा राज्य करीत होता. सुधर्माच्या  पत्नीच्या पोटी आकाशराजा नावाने जन्मास आला. आकाशराजा यज्ञस्थानी जमीन नांगरू लागला. त्याला पेटी जमिनीत सापडली. पेटीत कन्या होती. आकाशराजाने तिचे नाव पद्मावती ठेवले. वेंकटाचल पर्वतावर श्रीनिवास (हरी) आई बकुलादेवीबरोबर वाढू लागला. शिकार करणसाठी श्रीनिवास जंगलात गेला. तिथे पद्मावतीचे दर्शन श्रीनिवासाला झाले. पद्मावतीने श्रीनिवासासाठी भिल्लीणीचा वेश घेतला. पद्मावतीची आई धरणीदेवी. वैशाख शुद्ध दशमी शुक्रवारी प्रात:काळी शुभ मुहूर्तावर पद्मावती-श्रीनिवास यांचा विवाह झाला.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">पुढे आकाशराजाचा मुलगा वसुदान आणि आकाशराजाचा भाऊ तोडमान यच्यात राज्यावरून वैर वाढले. श्रीनिवासाने राज्य दोघात वाटून भांडण मिटविले. पुढे तोडमानने श्रीनिवासासाठी मोठे आल (मंदिर) बांधले. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">ब्रह्मोत्सवासाठी ध्वजारोहण, सर्व भूपालनवाहन, चंद्रप्रभा वाहन, हनुमंत वाहन, अश्ववाहन आणि रथ तयार केले. लक्ष्मीदेवी व पद्मावती दोघींना श्रीनिवासाने आपल्या वक्षस्थळी सामावून घेतले. शेषाचलम, वेदाचलम, गरुडाचलम, वृषमाद्रि निलय, अंजनादि निलय आनंदागिरी, वेकंटाचलम या सात पर्वतांवर श्रीनिवासाचे वास्तव्य झाले.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">जगदीशचंद्र कुलकर्णी</span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 06 Jun 2015 15:07:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 06 Jun 2015 15:24:21 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंहस्थ कुंभमेळा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/mahakumbh-marathi/सिंहस्थ-कुंभमेळा-115060200016_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/mahakumbh-marathi/सिंहस्थ-कुंभमेळा-115060200016_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-04/07/thumb/1_1/1428382868-9287.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-04/07/thumb/1_1/1428382868-9287.jpg</image>
      <description><![CDATA[नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे जुलै 2015 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या वैश्विक सोहळ्याच्या निमित्ताने जोरदार कामे सुरू झाली आहेत.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="kumbh mela 2015" class="imgCont" height="309" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-04/07/full/1428382868-9287.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="500" /></p>
	<span style="font-size: 16px;">नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे जुलै 2015 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या वैश्विक सोहळ्याच्या निमित्ताने जोरदार कामे सुरू झाली आहेत. प्राचीन परंपरा असलेला सिंहस्थ हा आकर्षणाचा एक केंद्रबिंदू असतो. त्यानिमित्ताने सिंहस्थाच्या विविध बाबींचा भावेश बाह्मणकर यांनी घेतलेला हा धांडोळा..</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">कुंभमेळा म्हणजे जगातील सर्वात वैश्विक उत्सव किंवा मोठी धार्मिक यात्रा. कुंभमेळा हे भारताच्या सांस्कृतिक महत्तेचे दर्शन तसेच संतत्त्व देणारे आधत्मिक संमेलन म्हणूनही ओळखले जाते. गुरूला राशीचक्र पूर्ण करणस 12 वर्षे लागत असल्यामुळे प्रत्येक बारा वर्षानी कुंभमेळा येतो. असे ग्रंथामध्ये नमूद आहे.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">कुंभमेळ्यात कोट्यावधी भाविक सहभागी होतात. त्यात अनेक विद्वान, संन्यासी, विविध पीठांचे शंकराचार्य, 13 आखाडय़ांचे साधुसंत, महात्मा यांची उपस्थिती प्रमुख असते.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">समुद्र मंथनाने जो अमृतकुंभ निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला की, जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर दानव अमर होऊन देव आणि मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्राचा पुत्र जयंत याला अमृतकुंभ घेऊन आकाशमार्गे पलायन करायला सांगितले. या अमृतकुंभाला देवापासून हस्तगत करण्यासाठी दानवांनी देवाशी 12 दिवस घनघोर युद्ध केले. या युद्धकाळी अमृतकुंभापासून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे अमृताचे थेंब हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर येथे पडले. चंद्राने कलशामधून अमृत सांडताना वाचविले. सूर्याने  अमृत कलशास फुटू दिले नाही. बृहस्पतीने राक्षसापासून रक्षण केले म्हणून जेव्हा सूर्य, चंद्र, गुरू कुंभ राशीत प्रवेश करतात तेव्हा कुंभमेळा भरतो.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थात अस्थिंचा विलय होतो असं मानलं जातं. श्रद्धादिक कर्मे कुशावर्त तीर्थावर केल्याने पितरांचा उद्धार होतो असे धर्मग्रंथ सांगतात. श्रीराम वनवासात असताना पंचवटीत त्यांचा मुक्काम होता. तेव्हा कश्पयऋषींनी श्री रामाला त्र्यंबकेश्वरी कुशावर्त तीर्थावर जाऊन पितरांच्या मुक्तीसाठी श्रद्धादिक कर्मे करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार श्रीरामाने इथे हे कर्म केले.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">कुंभमेळ्यात पर्वणीच्या दिवशी विविध आखाडय़ातील साधुसंतांनी आणि शिष्यांनी स्नान करणे याला शाही स्नान म्हणतात. यावेळी हर हर महादेव गौरीशंकर हर हर महादेव आणि गंगामैयाकी जय असे म्हणतात. </span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 02 Jun 2015 17:26:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 02 Jun 2015 17:29:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Mahakumbh]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिंगेश्‍वर - शिवमंदिर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/सिंगेश्‍वर-शिवमंदिर-115040900017_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/सिंगेश्‍वर-शिवमंदिर-115040900017_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-04/09/thumb/1_1/1428571311-3382.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-04/09/thumb/1_1/1428571311-3382.jpg</image>
      <description><![CDATA[बिहारातल्या साहरस जिल्ह्यात सिंगेश्‍वर नावाचे एक शिवस्थान-शिवमंदिर आहे. दशरथाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या वेळी ऋष्यश्रृंग   मुनीने या शिवाची स्थापना केल्याचे सांगतात. या देवस्थानाबद्दलची]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="shiv mandir" class="imgCont" height="333" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-04/09/full/1428571311-3382.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="500" /></p>
	<span style="font-size: 16px;">बिहारातल्या साहरस जिल्ह्यात सिंगेश्‍वर नावाचे एक शिवस्थान-शिवमंदिर आहे. दशरथाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञाच्या वेळी ऋष्यश्रृंग   मुनीने या शिवाची स्थापना केल्याचे सांगतात. या देवस्थानाबद्दलची कथा अशी -</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">भगवान शिव एकदा श्लेष-आत्मक नावाच्या अरण्यात जायला निघाले, तेव्हा &#39;मी कुठे गेलोय ते कुणाला सांगू नकोस,&#39; असे ते नंदीश्‍वराला बजावून गेले. ब्रह्म व विष्णू यांच्यासह इंद्र शिवाला भेटायला आले, तेव्हा नंदीश्‍वराला त्यांनी शिवाचा ठावठिकाणा विचारला, तर त्याने अर्थातच सांगितले नाही. मग ते शोधत शोधत श्लेष-आत्मक अरण्यात गेले. शिवांनी मुद्दाम हरणाचे रूप घेतले होते. तरीसुध्दा देवमंडळींनी त्यांना ओळखले व त्यांना पकडले. इंद्राने शिंगे पकडली, विष्णूने पाय पकडले, तर ब्रह्मदेवाने त्यांच्या अंगाला विळखा घातला. तरीपण त्यांना हिसडा देऊन हरीण त्यांच्या हातून निसटले. इंद्राच्या हातात मोडके शिंग तेवढे राहिले. त्याचेही तीन तुकडे झालेले होते. आता काय करणार? एवढय़ात आकाशवाणी ऐकू आली, &#39;देवांनो, शिव काही तुमच्या हाती लागणार नाही. शिंग हाती आलेय, तेवढय़ावरच समाधान माना.&#39; मग शिंगाचा एक तुकडा इंद्र स्वर्गात घेऊन गेला. दुसर्‍या तुकड्याची ब्रह्मदेवाने तिथेच स्थापना केली. तिसरा तुकडा विष्णूने लोकांच्या कल्याणाकरिता पृथ्वीवरच स्थापला. पुढे मग त्याला सिंगेश्‍वर नावाने ओळखले जाऊ लागले. महाशिवरात्रीनिमित्त सिंगेश्‍वराची मोठी यात्र भरते.</span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 09 Apr 2015 14:27:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 09 Apr 2015 14:53:06 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[श्रीक्षेत्र कनकेश्वर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/श्रीक्षेत्र-कनकेश्वर-115030900005_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/श्रीक्षेत्र-कनकेश्वर-115030900005_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-03/09/thumb/1_1/1425882479-3618.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2015-03/09/thumb/1_1/1425882479-3618.jpg</image>
      <description><![CDATA[रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात श्रीक्षेत्र कनकेश्वर ही तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अलिबागच्या इशान्येला असलेले कनकेश्वर अलिबागपासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. उंच डोंगरावर दाट झाडीत]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="kanakeshwar" class="imgCont" height="349" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2015-03/09/full/1425882479-3618.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="584" /></p>
	<span style="font-size: 16px;">रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात श्रीक्षेत्र कनकेश्वर ही तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अलिबागच्या इशान्येला असलेले कनकेश्वर अलिबागपासून दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. उंच डोंगरावर दाट झाडीत लपलेले हे देवस्थान अतिप्राचीन असून त्यास पौराणिक  पार्श्वभूमी आहे. पर्वतावर 750 पायर्‍या चढून दर्शनासाठी जावे लागते. या पायर्‍यांचे आणि पुष्करिणीचे बांधकाम अलिबागच्या राघोजी आंग्रेंचे दिवाण गोविंद रेवादास या दानशूर भाविकाने 1764 मध्ये स्वखर्चाने केले. या सर्व पायर्‍यांमध्ये देवाची एक पारी आहे. देवाने या एका पायरीवर पावलांचा ठसा उमटविला अशी आख्यायिका आहे. या पर्वतावर अनेक देवांची मंदिरे व धर्मशाळा आहेत. कनकेश्वर हे दर्यासारंग आंग्रे घराण्यांचे कुलदैवत आहे. देवस्थानची पूजा, अर्चा व उत्सवाची व्यवस्था आंग्रे यच्याकडूनच होत असे. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे कार्तिकातील त्रिपुरी पोर्णिमेला होणारी जत्रा. कार्तिक शुद्ध 14 ला भरणार्‍या श्री नागेश्वराच्या उत्सवाला जोडूनच हा उत्सव आहे. पूर्वी या यात्रेच्या दिवशी आवास्त येथून गणपतीची, शिरवली येथून भैरवाची तर झिराड येथून देवीची पालखी येत असे. अलीकडे फक्त आवास्त येथील पालखी कनकेश्वरी येते. या देवस्थानची पूजा, अर्चा, देखभाल करण्याचे काम झिराड येथील सालदार गुरव घराण्याकडे वंशपरंपरागत चालत आलेले आहे. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">पौराणिक काळात भगवान शंकर आणि कनकासूर यांचे युद्ध झाले ते हे ठिकाण. भगवान परशुरामाने येथे पहिला आश्रम निर्माण करून कन्याकुमारीपर्यंत प्रवास करत अनेक आश्रमांची निर्मिती केली. कनकेश्वरपर्यंत आणि परिसराची निर्मितीही त्याने देवांच्या सांगण्यावरून परशु समुद्रात फेकल्यावर त्यामुळे झाली अशी आख्यायिका आहे. काळ्या पाषाणातील मुख्य मंदिर, अन्य मंदिरे, विपुल झाडी आणि पशुपक्षी विशेषत: माकडे येथे आढळतात. समुद्रसपाटीपासून सुमारे 1200 फुटावर उंची असलेले हे ठिकाण असल्याने मोकळी ताजी हवा आणि मुबलक वारा घेण्यासाठी परिसरातील लोक आणि पुण्या-मुंबईचे लोक येथे पर्यटनासाठी हटकून येतात.</span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 09 Mar 2015 11:55:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 09 Mar 2015 11:58:46 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पांडेश्वर - शिवलिंग, शिल्प व वास्तुरचना]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/पांडेश्वर-शिवलिंग-शिल्प-व-वास्तुरचना-114032800019_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/पांडेश्वर-शिवलिंग-शिल्प-व-वास्तुरचना-114032800019_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-03/28/thumb/1_1/1396001191-2729.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-03/28/thumb/1_1/1396001191-2729.jpg</image>
      <description><![CDATA[श्री क्षेत्र जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेल्यानंतर पर्यटक सासवड किंवा मोरगाव सारख्या मुख्य रस्त्यावरील मंदिराकडे वळतात, परंतु थोड्याश्या आडवाटेने गेल्यास दोन सहस्त्रांमधील वास्तुकला पहावयास मिळते.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;">
		<img align="" alt="pandeshwar" class="imgCont" height="374" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2014-03/28/full/1396001191-2729.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 10px; padding: 1px; float: left; z-index: 0;" title="" width="500" /></p>
	<span style="font-size:16px;">श्री क्षेत्र जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनाला गेल्यानंतर पर्यटक सासवड किंवा मोरगाव सारख्या मुख्य रस्त्यावरील मंदिराकडे वळतात, परंतु थोड्याश्या आडवाटेने गेल्यास दोन सहस्त्रांमधील वास्तुकला पहावयास मिळते. जेजुरी पासून दहा किलोमीटर अंतरावर पांडेश्वर आहे, महाराष्ट्रातील बहुतेक मंदिरे पांडव कथेशी जोडलेली असतात तसेच या मंदिराविषयी सांगितले जाते ते &#39;पांडव कालीन किंवा पांडवानी एका रात्रीत मंदिर उभारले असल्याने या क्षेत्राला पांडेश्वर असे म्हणतात&#39; अशी लोकधारणा आहे .</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">या मंदिराला गौरवशाली वारसा आहे या मंदिराचे बांधकाम तब्बल सोळाशे वर्षापूर्वीचे असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मुळचे चैत्यगृह नंतरचे शिखर,  दगडी मुखमंडप, नदीकाठचा तट लगतच्या ओवा-या, मराठा कालीन भित्तीचित्रे, रंगकाम आदी बाबींमुळे सोळाशे वर्षातील मंदिर रचनेतील बदलांचा आलेख दर्शवणारा ठेवा म्हणून इतिहास संशोधक व अभ्यासक याकडे पाहतात. भाविक भक्तांसाठी भव्य शिवलिंग तर पर्यटकांसाठी शिल्प व वास्तुरचना यांचे आकर्षण आहे.४३ बाय २३ बाय ७.५ सेंटीमीटर आकारांच्या विटांचे बांधकाम आपणास खूप काही सांगून जाते.मंदिरातील लंबगोलाकृती गाभारा व त्या पुढील गजपृष्ठाकार व आयताकृती छताचा सभा मंडप व जुन्या विटांचा वापर,उत्कृष्ठ गिलावा संशोधकांच्या दृष्टीने मोलाचा ठरला आहे .विटांच्या या प्राचीन वस्तूला चौथ्या शतकात आकार मिळाला असावा तर पुढील जोडकाम सतराव्या किंवा अठराव्या शतकात झाले असावे.दगडी मुख मंडपाच्या बाहेरील पाच फुटी द्वारपालांची शिल्पे तसेच मंडपात २४ व बाहेर २ अशी देकोष्ठ पाहण्यासारखी आहेत.सूर सुंदरी व देवतांची शिल्पेही येथे आहेत जालवातायने,प्रवेश द्वाराच्या मधोमध मंदारक, भिंतीच्या पायाशी असणारी धर्म-यश नक्षी या सा-या गोष्टी कोरीव लेण्यांसारख्या आहेत.  </span></p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 22 Dec 2014 23:00:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 22 Dec 2014 23:03:40 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[लवकरच वृंदावनात जगातील सर्वात मोठं श्रीकृष्ण मंदिर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/लवकरच-वृंदावनात-जगातील-सर्वात-मोठं-श्रीकृष्ण-मंदिर-114111900009_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/लवकरच-वृंदावनात-जगातील-सर्वात-मोठं-श्रीकृष्ण-मंदिर-114111900009_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2014-11/17/thumb/1_1/1416200228-3545.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2014-11/17/thumb/1_1/1416200228-3545.jpg</image>
      <description><![CDATA[वृंदावन येथे जगातील सर्वात भव्य आणि उंच श्रीकृष्ण मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. हे मंदिर जवळपास 700 फूट उंचीचं असणार आहे. वृंदावन इथे बांधण्यात येणार्‍या या मंदिरासाठी जवळपास 300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="227" src="http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2014-11/17/full/1416200228-3545.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="621" /></p>
	<span style="font-size: 16px;">वृंदावन येथे जगातील सर्वात भव्य आणि उंच श्रीकृष्ण मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. हे मंदिर जवळपास 700 फूट उंचीचं असणार आहे. वृंदावन इथे बांधण्यात येणार्‍या या मंदिरासाठी जवळपास 300 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">वृंदावन येथील चंद्रोदय मंदिराची उंची ही 210 मीटर म्हणजेच 700 फूट इतकी असेल आणि ते दिल्लीच्या कुतूब मिनारच्या तिपटीने उंच असणार आहे. कुतूबमिनारची उंची 72.5 मीटर इतकी आहे. बंगळुरू येथील इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शिअसनेस म्हणजेच इस्कॉन ही संस्था या मंदिराची उभारणी करत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या मंदिराची अनंत शेष स्थापना पूजा करण्यात आली.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">या मंदिराच्या पायाभरणीचा कार्यक्रम 16 मार्च रोजी संपन्न झाला होता. अनंत शेषाच्या मस्तकावर हे संपूर्ण मंदिर उभारण्याची संकल्पना आहे. वृंदावन चंद्रोदय हे मंदिर 70 मजली असणार आहे. या मंदिरात दर्शनासाठी एका कॅप्सूल इलिव्हेटरने भक्तांना 700 फूट उंचीवरील गॅलरीपर्यंत घेऊन जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय गॅलरीत 3ऊ साऊंड आणि प्रकाश योजनेद्वारे भक्तांना एका वेगळ्या अनुभूतीचा लाभ करून देण्यात येणार आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी पाच वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे. कृष्ण लीला थीम पार्क हे त्यातील प्रमुख आकर्षण असणार आहे. या थीम </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">पार्कमध्ये संगीतावर आधारित कारंजी, गार्डन लॉन आणि बोटिंगची सुविधा तसेच ब्रज हेरिटेज व्हिलेज आणि गोशाला उभारण्यात येणार आहे.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">या मंदिरात श्रीकृष्णाच्या वृंदावनाच्या वातावरणाची निर्मिती करण्यात येणार आहे. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजन देण्याच्या अक्षय पत्र कार्यक्रमाला असलेले पाठबळही वाढवण्यात येणार असल्याचं समितीतर्फे सांगण्यात आलं आहे.</span><br />
	<br />
	<strong>वेबदुनिया मराठी मोबाइल ऐप आता</strong> <strong>iTunes </strong><strong>वर देखील</strong><strong>, </strong><strong>डाउनलोड करण्यासाठी</strong> <strong><a href="https://itunes.apple.com/us/app/webdunia/id918444759?mt=8">येथे</a></strong> <strong>क्लिक करा.</strong> <strong>एंड्रॉयड मोबाइल ऐप डाउनलोड करण्यासाठी</strong> <a href="https://play.google.com/store/apps/details?id=com.webdunia.app&hl=en"><strong>येथे</strong></a> <strong>क्लिक करा. संपूर्ण साहित्य वाचण्यासाठी व तुमच्या सल्लासाठी आमच्या</strong> <a href="https://www.facebook.com/pages/Webdunia-Marathi/200500146630288?ref=hl"><strong>फेसबुक</strong></a> <strong>आणि</strong> <a href="https://twitter.com/WebduniaMarathi"><strong>ट्विटर</strong></a> <strong>पानावर</strong> <strong>फ़ॉलो करू शकता.</strong></p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 19 Nov 2014 12:02:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 19 Nov 2014 12:06:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भाविकांचे श्रध्दास्थान शिर्डीचे साईबाबा(पाहा व्हिडिओ)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/भाविकांचे-श्रध्दास्थान-शिर्डीचे-साईबाबा-पाहा-व्हिडिओ-113032000005_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/भाविकांचे-श्रध्दास्थान-शिर्डीचे-साईबाबा-पाहा-व्हिडिओ-113032000005_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/home-page/2014-06/23/thumb/1_1/1403510725-6436.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/hp/home-page/2014-06/23/thumb/1_1/1403510725-6436.jpg</image>
      <description><![CDATA[अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील 'शिर्डी' हे आधुनिक भारतातील तीर्थक्षेत्र बनले आहे. साईबाबांच्या वास्तव्याने पुनित झालेले एकेकाळचे खेडेगाव आता शहर बनले आहे. बाबांचा आधार घेण्यासाठी देश-विदेशातील लोक येथे येत असतात. मनमाड]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font style="font-size:11pt; color:#000000">अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील &#39;शिर्डी&#39; हे आधुनिक भारतातील तीर्थक्षेत्र बनले आहे. साईबाबांच्या वास्तव्याने </font>
<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="sai baba" class="imgCont" height="200" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/hp/home-page/2014-06/23/full/1403510725-6436.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
<font style="font-size:11pt; color:#000000">पुनित झालेले एकेकाळचे खेडेगाव आता शहर बनले आहे. बाबांचा आधार घेण्यासाठी देश-विदेशातील लोक येथे येत असतात. मनमाड अहमदनगर या राज्य मार्गावर हे गाव वसलेले आहे. </font><br />
<br />
&#39;&#39;<font style="font-size:11pt; color:#000000">माझ्या देहत्यागानंतर माझी हाडं माझ्या तुर्बतीतून बोलतील... मुंग्यांसारखी माणसांची रीघ लागेल.&#39;&#39; </font><br />
<font style="font-size:11pt; color:#000000">अलौकिक विभूती असलेले सदगुरू श्री साईबाबा शिर्डीत प्रकटले व जवळपास 60 वर्षे आपले मानवी वेशातील अवतारकार्य पूर्ण करून येथेच समाधीस्थ झाले. शिर्डीस येणे, वास्तव्य करणे हीच मोठी साधना असल्याचा प्रत्यय स्वत: साईबाबांनी घेतला व तोच इतरांनाही येत असतो. श्री साईबाबांच्या पवित्र पदस्पर्शाने व अलौकिक अवतार कार्याने पावन झालेली ही पुण्यभूमी आज सर्वच जाती-धर्मातील पंथ, संप्रदायातील लोकांना मुक्त प्रवेश असणारे ठिकाण आहे. </font><br />
<p>
	 </p>
<p align="center">
	<font style="font-size:13pt; color:#000000"><b>पाह</b></font><b><font style="font-size:13pt;">ा </font><font style="font-size:13pt;">व्हिडि</font><font style="font-size:13pt;">ओ..... </font></b></p>
<p>
	 </p>
<p align="center">
	<iframe allowfullscreen="" frameborder="0" height="315" src="http://www.youtube.com/embed/xohCvc8yLqY" width="420"></iframe></p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 30 Oct 2014 11:20:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Thu, 30 Oct 2014 11:31:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[केदारनाथ : मृत्यूलोकात डोकावण्याचे व्दार]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/केदारनाथ-मृत्यूलोकात-डोकावण्याचे-व्दार-114072100017_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/केदारनाथ-मृत्यूलोकात-डोकावण्याचे-व्दार-114072100017_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-07/21/thumb/1_1/1405937523-7602.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-07/21/thumb/1_1/1405937523-7602.jpg</image>
      <description><![CDATA[अनेक युगांपासून भारतीयांचे श्रध्दास्थान असणारी 'केदारनाथ' यात्रा एकदा तरी घडलीच पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते. भक्तगणांबरोबरच ऋषि-मुनी आणि साधकांना ही यात्रा आकर्षित करते आहे. हिमालयात नैसर्गिक वातावरणात असलेले केदारनाथ महत्वाचे धार्मिक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="kedarnath 600" class="imgCont" height="307" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2014-07/21/full/1405937523-7602.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
	<span style="font-size: 16px;">अनेक युगांपासून भारतीयांचे श्रध्दास्थान असणारी &#39;केदारनाथ&#39; यात्रा एकदा तरी घडलीच पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा असते. भक्तगणांबरोबरच ऋषि-मुनी आणि साधकांना ही यात्रा आकर्षित करते आहे. हिमालयात नैसर्गिक वातावरणात असलेले केदारनाथ महत्वाचे धार्मिक तीर्थस्थळ आहे. येथे बघाल तिकडे बर्फच बर्फ असतो. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">बर्फाच्या नजीकच अत्यंत मादक सुगंध देणारे सिरंगा हे आगळे फूल या‍च ठिकाणी आढळते. हे संपताच गवतातून मार्ग निघतो ‍आणि याच्यानंतर केदारनाथचा हिमनग आणि त्यातून दगडांना छेद देत फेसाळत, तुषार उडवत वाहणारी मंदाकिनी नजरेस पडते. केदारनाथाचे मंदिर 6 हजार 940 मीटर उंच हिमशिखरावर आहे. जसजसे चढण चढत जाऊन उंची गाठत जातो तसा स्वर्गीय अनुभव येतो. उंचीवर मं‍दिराचे दर्शन होताच मन भारावून जाते. वरून खाली पाहिल्यास स्वर्गातील देवतांचे मृत्युलोकात डोकावण्याचे व्दार असल्याचा भास होतो. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">ऋषिकेशपासून 223 किमीच्या अंतरावर केदारनाथ आहे. शेवटच्या दहा किलोमीटरमध्ये म्हणजे गौरीकुंडापासून केदारनाथचे अंतर चालत अथवा घोडे, पालखीतून पार करावे लागते. राणीखेत, कर्णप्रयाग, चमोली, ऊखीमठ, गुप्त काशी येथूनही केदारनाथला जाण्यासाठी मार्ग आहेत. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">हे उत्तराखंडातील सर्वात मोठे शंकराचे मंदिर आहे. दगड आणि मोठे रंगाचे मोठे शिलाखंड जोडून याची उभारणी झाली आहे. सहा फूट उंच चबूत-यावर मंदिर उभारण्यात आले आहे. याचे गर्भगृह अतिप्राचीन आहे. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">मंदिराच्या गर्भगृहात चार मोठे दगडी स्तंभ आहेत. येथूनच प्रदक्षिणा घातली जाते. आतमधील भव्य सभामंडप लक्ष वेधून घेतो. येथे आठ पुरुष प्रमाण आकर्षक मूर्ती आहेत. मंदिराच्या मागे दगडांच्या ढिगा-यानजीक भगवान इशानाचे मंदिर आहे. या ढिगा-यामागे शंकराचार्यांचे समाधीस्थळ आहे. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">येथून जवळपास 1 किमी अंतरावरील खोल आणि निळ्या रंगाचे चौर सरोवर पर्यटकांना आकर्षित करते. याठिकाणी महात्मा गांधींच्या अस्थी विसर्जित करण्यात आल्या असून याला गांधी स्मारकही म्हटले जाते.</span></p>
<p>
	 </p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="vasuki tal" class="imgCont" height="333" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2014-07/21/full/1405937575-7492.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="500" /></p>
	<span style="font-size:16px;">येथून पाच किमी अंतरावर वासुकी ताल हे सुंदर ठिकाण आहे. पारदर्शी पाणी आणि त्यामध्ये हिमखंड उतरतानाचे दृश्य होळे दिपवणारे असते. याशिवाय गुग्गुल कुंड, भीम गुहा तसेच भीमशिला ही देखील दर्शनीय स्थळे आहेत. येथून नजीकच भैरवनाथाचे मंदीर आहे. केदारनाथाचे पट उघडते आणि बंद होते, त्यादिवशीच याठिकाणी पूजा होते. उत्तराखंडात भैरवाचे स्थशन क्षेत्रपाल अथवा भूमिदेवाच्या रूपात महत्वपूर्ण मानले जाते. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">सोनप्रयागवरून 5 किमी पुढे आणि केदारनाथच्या 6 किमी अगोदर येणारे महत्वपूर्ण तीर्थस्थळ आहे. हे 1982 मीटर उंच आहे. गरम पाणी आणि गार पाण्‍याचे कुंड येथे पहावयास मिळतील. येथे अलीकडच्या काळातील गौरीचे मंदिर आहे. शंकराला मिळवण्यासाठी याठिकाणी पार्वतीने तपश्चर्या केल्याचे मानले जाते. नजीकच राधाकृष्ण मंदीर आहे. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">केदारनाथपासून 19 किमी अलीकडे गंगौत्री, केदार सोनप्रयागच्या मार्गावर त्रियुगी नारायण नावाचे प्रसिद्ध धार्मिकस्थळ आहे. मंदिराच्या गर्भगृहात भगवान नारायणाची सुंदर मूर्ती आहे. भू-देवी तसेच लक्ष्मीच्याही देखण्या मूर्ती याठिकाणी पहावयास मिळतात. ब्रह्म कुंड, रुद्र कुंड आणि सरस्वती कुंड अशी काही कुंडही येथे आहेत. याठिकाणी सदैव दिवा सुरू असतो. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">याच अग्निला साक्षी ठेऊन शंकर आणि पार्वती यांनी लग्न केल्याचे पुराणात आहे. पार्वतीचे माहेर अर्थात हिमालय नरेशचे निवास हेच असल्याचे सांगितले जाते. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">भारतीय सैन्याकडून व्यवस्था</span></p>
<p>
	<span style="font-size:16px;">दिवाळीच्या दुस-या दिवशी पाडव्याला मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. येथून सहा महिने दिवा तेवत रहतो. बंद करताना भारतीय सैन्याकडून भक्तगणांना प्रसाद दिला जातो. यानंतर होटेल, लॉज, धर्मशाळाही बंद होतात. </span></p>
<p>
	 </p>
<p>
	<span style="font-size:16px;">मंदीराचे पुजारी पुजाविधीने व्दार बंद करून दंडासहीत देवाचे पुर्ण साहित्य डोंगराच्या खाली ऊखीमठमध्ये आणतात. सैन्याचे जवान हे साहित्य सवाद्य मिरवणूकीने खाली आणतात. त्यांनंतर मे महिन्यामध्ये केदारनाथाचे व्दार उघडते आणि भक्तगणांची गर्दी सुरू होते. </span></p>
<p>
	 </p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 21 Jul 2014 15:31:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 21 Jul 2014 15:44:09 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नरसिंहपूरचे नृसिंह देवस्थान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/नरसिंहपूरचे-नृसिंह-देवस्थान-114051300011_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/नरसिंहपूरचे-नृसिंह-देवस्थान-114051300011_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[पुणे जिल्ह्याच आग्नेय कोपर्‍यात नीरा-भीमा नद्यांच्या संगमावर नरसिंहपूर येथे असलेल्या श्रीलक्ष्मी-नृसिंह जागृत देवस्थानला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असून महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="center" alt="nrashing jayanti" class="imgCont" height="200" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2014-05/13/full/1399966502-5911.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
पुणे जिल्ह्याच आग्नेय कोपर्‍यात नीरा-भीमा नद्यांच्या संगमावर नरसिंहपूर येथे असलेल्या श्रीलक्ष्मी-नृसिंह जागृत देवस्थानला पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व असून महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे.<br />
 <br />
श्रीनृसिंह हा ईश्वराच्या दहा अवतारांपैकी चवथा अवतार मानला जातो. हिरण्कश्यपू राक्षसाचा ईश्वरभक्त पुत्र प्रल्हाद याचा त्याच्या पित्याने ‘ईश्वरभक्ती का करतोस?’ म्हणून खूप छळ केला परंतु विश्वाच्या अणु-रेणुत ईश्वराचा अंश असतो हे सिद्ध करण्याचा हेतूने व प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी परमात्म्याने  साक्षात एका खांबातून नृसिंहाच्या स्वरूपात आपले तेजस्वी दिव्य स्वरूप प्रकट करून हिरण्कश्यपूचा वध केला आणि भक्त प्रल्हादाचे व सर्व विश्वाचे विनाशापासून संरक्षण केले.<br />
 <br />
नर (माणूस) आणि सिंह यांचे संमिश्र स्वरूपातील ईश्वरी तेजस्वी-दिव्य स्वरूप म्हणजेच ‘नृसिंह’ हो. नीरा-भीमा संगमाचा परिसर एकेकाळी अतिशय निसर्गरम्य होता. ऋषी, साधू, तपस्वी व योगी यांच्या निवासाचे हे स्थान होते. कारण श्रीनृसिंहाचे चिरस्थायी वास्तव्य या ठिकाणीच होते. भक्त प्रल्हाद   अनन्साधारण भक्तिभावाने नृसिंहांच ‘वालुकाम मूर्तीची’ पूजा करत असे, हीच वाळूची नृसिंहाची मूर्ती आज या ठिकाणी गाभार्‍यात दृष्टीस पडते.<br />
 <br />
शेकडो वर्षाचा काळ पुढे जात होता. अनेक जाती-धर्माचे, विविध पंथांचे राजे-सरदार आपल्या कर्तृत्वाच्या खुणा ठेवून काळाच्या पडद्याआड जात होते. चैत्र शु।।1शके 1678 रोजी विठ्ठल शिवदेव सरदार विंचूरकरांनी नृसिंह मंदिर उभारणीस प्रारंभ केला. दोन्ही नद्यांच्या पाण्यात, टेकडीलगत मोठ-मोठय़ा दगडी शिळा आणि शिसे ओतून भव्य असा चबुतरा तयार केला. यावरती भक्कम असा अंडाकृती घाट बांधण्यात आला व त्याच्यावर भक्कम असा बुरूज बांधण्यात आला आणि नंतर भव्य अशा मंदिराची उभारणी करण्यात आली. या वरती उंच शिखर बांधण्यात आले. नृसिंह गाभार्‍याच्या उजव्या बाजूस लक्ष्मी मंदिर दिसून येते. काही सभामंडप, विस्तीर्ण ओवर्‍या आणि भव्य अशी पूर्व व पश्चिङ्क दिशांना प्रवेशद्वारे बांधण्यात आली. नदी पात्रापासून मंदिराची उंची 9 फूट आहे व हे मंदिर उभारणीस त्या काळात सात लाख रुपये खर्च आला व 20 वर्षात बांधकाम पूर्ण झाले. पुढे रामदास, तुकाराम, नामदेव व इतर संतांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य करून याची महती अभंग व श्लोकाद्वारे सर्वत्र पसरवली. तसेच अनेक राज्ये, प्रधान व सरदारांनी देवस्थानास मोठय़ा देणग्या दिल्या व याचे वैभव वाढवले. परंतु दुष्काळ, महापूर, भूकंप व इतर कांही संकटांमुळे 400 ते 450 वर्षाचे मंदिर आज सर्वबाजूंनी दुर्लक्षित झाले आहे.<br />
 <br />
मागील 50 वर्षाच्या काळात पुरातन अस्तित्वाच्या खुणा पुसल्या गेल्या. परंतु वीज, पाणी, रस्ते यामुळे पुन्हा भाविकांचा ओढा मंदिराकडे वाढू लागला आहे. विश्वस्त मंडळाकडून अनेक सुधारणा होऊ लागल्या आहेत. या पवित्र तीर्थक्षेत्राच्या सुधारणेसाठी पुरातत्त्व खाते, ग्रामीण विकास खाते व पर्यावरण विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. मंदिराचा भव्य प्रमाणात जीर्णोद्धार होणे ही काळाची गरज आहे. नदी पात्रातून घाटाच्या कडेचा होणारा वाळूचा उपसा बंद होणे ही सद्य:काळाची नितांत गरज आहे.<br />
 <br />
<strong><span style="color:#b22222;">विशेष महत्त्वाचे -</span></strong><br />
 <br />
श्रीक्षेत्र नृसिंहपूरला पुराणात पृथ्वीची नाभी असे मानले आहे. सध्या भूशास्त्रज्ञांनी अणुविद्युत केंद्र उभारणीसाठी या ठिकाणाहून 15 कि.मी. अंतरावरील भिवरवांगी गावास पृथ्वीचा केंद्रबिंदू म्हणून गृहीत धरले आहे. येथील श्रीलक्ष्मी मंदिराच्या शिखराच्या पाथनजीक दगडाच फटीतून सतत पाणी ठिबकत असते, यास ‘गुप्तगंगा’ असे म्हणतात. प्रयाग येथे गंगा-यमुना नद्यांचा संगम असून सरस्वती ही गुप्त नदी येथे आहे. नरसिंहपूर क्षेत्राला दक्षिणेचे प्रयाग असे संत तुकारामांनी म्हटले आहे. कारण येथे नीरा-भीमा यांचा संगम व तिसरी ‘गुप्तगंगा’ आहे. टनू या गावी मंदिरासाठी मिळालेली 125 एकर देवस्थानची जमीन आहे. तसेच शासनामार्फत 5655 रुपये नैवेद्यासाठी वार्षिक मानधन दिले जात होते. ते पुढे चालू ठेवण्यात यावे अशी अपेक्षा आहे. प्रत्येक वर्षी वैशाख महिन्यात श्रीनृसिंह जयंती नवरात्र उत्सव भक्तिभावाने साजरा होतो. ‘नृसिंह जयंती’ दिवशी भव्य सोहळा संपन्न होतो. याप्रसंगी हजारो भाविक उपस्थित राहतात व आपल्या जागृत दैवतापुढे नतमस्तक होतात.<br />]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 13 May 2014 13:02:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 13 May 2014 13:09:33 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[तीर्थक्षेत्र अलाहाबाद]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/तीर्थक्षेत्र-अलाहाबाद-113120300013_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/तीर्थक्षेत्र-अलाहाबाद-113120300013_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[अलाहाबाद हे ऐतिहासिक परंपरा आणि धार्मिक वारसा लाभलेलं पर्यटकांचं एक आकर्षक स्थान मानलं गेलं आहे. भारतातील परम पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे ‘प्रयाग’. अलाहाबाद म्हणजेच प्रयाग. अलाहाबाद या शब्दाचा अर्थ ‘देवाचे शहर’ असा आहे. देवांचे हरवलेले चारही वेद ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1312/03/images/img1131203013_1_1.jpg' alt='allahabad' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>अलाहाबाद हे ऐतिहासिक परंपरा आणि धार्मिक वारसा लाभलेलं पर्यटकांचं एक आकर्षक स्थान मानलं गेलं आहे. भारतातील परम पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे ‘प्रयाग’. अलाहाबाद म्हणजेच प्रयाग. अलाहाबाद या शब्दाचा अर्थ ‘देवाचे शहर’ असा आहे. देवांचे हरवलेले चारही वेद मिळाल्यानंतर ब्रह्माने येथे यज्ञ केले होते. येथे गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती या तीन पवित्र  नद्यांचा त्रिवेणी संगम होतो. या संगमातील स्नानाचे महत्त्व ऋग्वेदात सांगितले आहे. पुराणात प्रयागला ‘तीर्थराज’ असे  म्हटले आहे. अलाहाबाद येथे बारा वर्षातून एकदा महाकुंभ मेळा भरतो. याच शहरात सम्राट अकबराने बांधलेला सर्वात मोठा किल्ला आहे. अलाहाबादचा हा किल्ला त्याच्या बांधणीसाठी कलात्मक रचनेसाठी आजही वाखाणला जातो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या मालकीची ‘आनंदभवन’ ही इमारत येथे आहे. भारतीयांसाठी  सर्वात पवित्र शहर म्हणजे वाराणसी. अर्थात काशी हे हिंदूंना सर्वात पूज्य वाटणारे क्षेत्र. श्री काशी विश्वेश्वराची गणना बारा  जेतिर्लिगामध्ये होते. गंगेच्या काठावरील वाराणशीत भाविक गर्दी करतात. ते गंगेत आपली पापे धुवून आत्मशुद्धी  करण्यासाठी येतात. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1312/03/images/img1131203013_1_2.jpg' alt='kashi'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>काशीला वाराणशी, बनारस, अविमुक्त, रूद्रावास, आनंदकानन अशी अनेक नावे आहेत. हिमालयातून  वाहात येणार्‍या गंगेचा आकार काशी येथे धनुष्याकृती होतो. गंगा नदी या क्षेत्रीय संथ वाहते. हिमालयातला अवखळपणा  येथे नाही. गया येथे ‘गय’ नावाच्या असुरीने ब्रह्मदेवाच्या यज्ञासाठी आपले शरीर दिले म्हणून या तीर्थाला गया हे नाव प्राप्त  झाले. पितृश्रद्धासाठी गया हे क्षेत्र अत्यंत प्रसिद्ध आहे. कारण याच ठिकाणी श्री विष्णूंनी गयासुराला आपल्या पायाखाली  चिरडून ठार मारले होते. गयासुराने मरताना जो वर मागितला त्यामुळे या ठिकाणी ज्यांचे अंत्यविधी- पिंडदान होते, त्यांना  मुक्ती मिळते असा समज आहे. त्यामुळे अवघ्या भारतातले भाविक येथे आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून पिंडदान  करतात. गंगेतील टेकडय़ावर विविध देवांची मंदिरे असून येथे विष्णूच्या पावलावर विष्णुपद मंदिर बांधलेले आहे. गयेला   गौतम बुद्धांचे आयास्थान मानले जाते. बोधगया हे स्थान गयेपासून 12 कि.मी. अंतरावर आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>बोधगयेला बुद्धाला बोधी (ज्ञान) प्राप्त झाले. बोध गया या स्थानाचे मूळ नाव ‘बोधिमंद’ म्हणजे बोधीवृक्षाभोवतीचा परिसर  असे होते. गौतम बुद्धाने त्याच्या जीवन काळात नालंदाला (यात्रेतील शेवटचे स्थान) भेट दिली होती. पर्यटक या स्थानापर्यंत  येतात. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 03 Dec 2013 14:21:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 03:28:23 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[श्रीक्षेत्र पहारपूर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/श्रीक्षेत्र-पहारपूर-113092300017_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/श्रीक्षेत्र-पहारपूर-113092300017_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[बंगालमध्ये असणार्‍या आणि आता बांगला देशात गेलेल्या पहारपूर येथील बौद्धविहाराचे अवशेष तेथे एकेकाळी होत असलेल धा‍र्मिक संपन्नतेची कल्पना देणारे आहेत. येथील सोमपुरा]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1309/23/images/img1130923017_1_1.jpg' alt='paharpur' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>बंगालमध्ये असणार्‍या आणि आता बांगला देशात गेलेल्या पहारपूर येथील बौद्धविहाराचे अवशेष तेथे एकेकाळी होत असलेल धा‍र्मिक संपन्नतेची कल्पना देणारे आहेत. येथील सोमपुरा विहार 12 व्या शतकापर्यंत धार्मिक पंडित्य आणि भिक्षूंच्या गजबजाटाने नजरेत भरत असे. सातव्या शतकापासून बंगालमध्ये पसरलेल्या महायान बौद्ध शाखेची भरभराट या केंद्रातून प्रत्ययास येत असे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>धरमपाल (770 ते 810) या राजाच्या कारकिर्दीत या विहाराची निर्मिती झाली असावी. हे ठिकाण आजच्या जमालगंजपासून 5 कि.मी. आहे. एकंदर 11 हेक्टर  जागेवर हा विस्तार होता. या विहाराच्या सभोवार 5 मीटर उंचीची भिंत होती. विहाराच्या मधोमध एक मोठा चौरस सभामंडप, उत्तरेला 45 आणि बाकी तिन्ही दिशांना प्रत्येकी 44 याप्रमाणे एकंदर 177 कक्ष, जिथे एकेक भिक्षू राहात असे, अशी रचना होती.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या रेखीव रचनेवर कंबोडिया आणि जावा येथील बौद्ध शिल्पशास्त्राची छाप होती. या विस्तारावरून तेथे धर्मसभा, धन-धारणा वगैरे धार्मिक कार्यक्रम किती भव्यतेने होत असतील याची कल्पना करता येते. कालांतराने बौद्ध धर्माची पीछेहाट होत गेली. केंद्र ओस पडू लागले. ढासळत गेले आणि दुर्लक्षित राहिले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>विसाव्या शतकात तेथे उत्खनन सुरू झाले. त्यात विविध देवतांच्या पाषाणमूर्ती, भांडी, नाणी ङ्कजकूर खोदलेल्या आणि नक्षी खोदलेल्या विटा इत्यादी वस्तू सापडल्या. त्यांचा संग्रह जपण्यासाठी 1956-57 मध्ये एक वस्तुसंग्रहालय तयार झाले. हिमालयापासून बंगालच्या उपसागरार्पतच पट्टय़ातील सर्वात मोठ्या विहाराचे अवशेष या उत्खननातून समोर आले आहेत. 1985 मध्ये या स्थानाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाला. पहारपूर हे बौद्ध धर्मियांचे पुण्यक्षेत्र मानले जाते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>म.अ. खाडिलकर </font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 23 Sep 2013 16:10:55 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 03:18:35 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[श्री क्षेत्र माणगाव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/श्री-क्षेत्र-माणगाव-113091900001_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/श्री-क्षेत्र-माणगाव-113091900001_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कुडाळ तालुक्यातील माणगाव क्षेत्राला अधत्यामाची मोठी परंपरा लाभली आहे. हे गाव म्हणजे परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांचे जन्मगाव आहे. येथील]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1309/19/images/img1130919001_1_1.jpg' alt='mangaon' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PR</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कुडाळ तालुक्यातील माणगाव क्षेत्राला अधत्यामाची मोठी परंपरा लाभली आहे. हे गाव म्हणजे  परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांचे जन्मगाव आहे. येथील ग्रामदेवता श्री देवी यक्षिणी ही आहे. एके काळी या गावात  वेताळ, ब्रह्मसंमंध, भूतखेत इत्यादींच्या उपद्रवामुळे मनुष्यवस्ती टिकत नव्हती. तापाची साथ आली की, अनेक लोक  मृत्यूमुखी पडत होते. या कारणामुळे येथील लोकवस्ती विरळ होत चालली होती.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या श्री देवी यक्षिणीमुळे माणगावातील भुतांचा उपद्रव आणि साथींचे रोग हे शून्यावर आले. स्वामी महाराजांना दत्तप्रभूंचे  अवतार मानतात. श्री क्षेत्र दत्तमंदिर 1805 साली स्थापन झाले. म्हणून माणगावला प्रती गाणगापूर असं म्हणतात.  माणगाव येथील कर्ली नदीला टेंबेस्वामी यांनी निर्मला असे नाव ठेवले. माणगाव गावाला तालुक्याचा दर्जा मिळाला असून  येथील शैक्षणिक, वैद्यकीय आदी सुविधा तसेच आऊट पोस्ट, पोस्ट ऑफिस, दूरध्वनी केंद्र अशा सोयी असलेल्या गावाने  कृषी क्षेत्रातही लक्षणीय प्रगती केली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>येथे ग्रामपंचायतीची स्थापना 1956 साली झाली. येथील लोकसंख्या अंदाजे 7100 इतकी आहे. या गावाचे क्षेत्रफळ  1952 हेक्टर इतके आहे. येथील श्री देवी यक्षिणीचे मूळ स्वरूप महालक्ष्मीचे आहे. अनेक पर्यटक या क्षेत्राला भेट देऊ  लागले आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 19 Sep 2013 10:29:31 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 03:18:35 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[आळंदीः ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/आळंदीः-ज्ञानेश्वरांचे-समाधीस्थळ-107061300010_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/आळंदीः-ज्ञानेश्वरांचे-समाधीस्थळ-107061300010_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. याला देवाची आळंदी असेही म्हणतात. (चोराची आळंदी या नावाचेही एक गाव आहे.) पुण्यापासून आळंदी अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/0706/13/images/img1070613010_1_1.jpg' alt='gyaneshwar' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. याला देवाची आळंदी असेही म्हणतात. (चोराची आळंदी या नावाचेही एक गाव आहे.) पुण्यापासून आळंदी अवघ्या पंचवीस किलोमीटरवर आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>वारकरी भक्तांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे १२१८ साली जिवंत समाधी घेतली. त्यानंतर १५४० मध्ये भव्य समाधी मंदिर बांधण्यात आले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यांच्याशिवाय येथे विठ्ठल रखुमाई, राम, कृष्ण, मुक्ताई यांची मंदिरेही येथे आहेत. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. आषाढात येथून ज्ञानेश्वरांची पालखी पंढरपूरला जाते. आळंदी ते पंढरपूर हे अंतर दीडशे किलोमीटर आहे. पण भक्तीरसात चिंब भिजलेले वारकरी पावसापाण्याची तमा न बाळगता पायी हे अंतर पार पाडतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या तपसामर्थ्याचा प्रभाव दाखविण्यासाठी वाघावरून आलेल्या चांगदेवाचे गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवून दाखविल्याची आख्यायिका आहे. ती भिंत येथे आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जाण्याचा मार्ग ः पुणे स्टेशन तसेच स्वारगेटहून आळंदीला जाण्यासाठी एसटी तसेच पीएमटीच्या बस उपलब्ध आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 28 Mar 2013 18:06:25 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 19:51:35 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[इंदुरचे खजराना गणपती मंदिर (पाहा व्हिडिओ)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/इंदुरचे-खजराना-गणपती-मंदिर-पाहा-व्हिडिओ-113032000006_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/इंदुरचे-खजराना-गणपती-मंदिर-पाहा-व्हिडिओ-113032000006_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[इंदुरचे खजराना हे गणपतीचे स्वयंभू मंदिर आहे. मंदिराची स्थापना 1735 मध्ये झाली. राजमाता अहिल्यादेवीच्या कालखंडात येथील पंडित मंगल भट्ट यांच्या स्वप्नात येवून विघ्‍नहर्त्याने त्यांना बाहेर काढण्याची विनंती केली, अशी मान्यता आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/20/images/img1130320006_1_1.jpg' alt='khajarana mandir' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>इंदुरचे </font><font style='font-size:11pt;'>खजराना हे गणपतीचे स्वयंभू मंदिर आहे. मंदिराची स्थापना 1735 मध्ये झाली. राजमाता अहिल्यादेवीच्या कालखंडात येथील पंडित मंगल भट्ट यांच्या स्वप्नात येवून विघ्‍नहर्त्याने त्यांना बाहेर काढण्याची विनंती केली, अशी मान्यता आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पंडितजींनी राजमाता अहिल्यादेवी यांच्या दरबारात स्वप्नकथन केले. पंडितजींना स्वप्नात दिसलेल्या जागी खोदकाम करण्यात आले. खोदकामानंतर निघालेल्या गणपतीच्या मूर्तीची येथील मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिष्ठापनेनंतर अल्पावधीतच मंदिराची जागृत देवस्थान म्हणून ख्याती पसरली. मंगलमूर्ती मोरयाचे येथील जागृत वास्तव्य भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, अशी मान्यता आहे. मनोकामना करून भक्तीभावाने येथे धागा बांधल्यास भक्ताची इच्छापूर्ती होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font></p><p align=center><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>पाहा व्हिडि</font><font style='font-size:11pt;'>ओ.... </font><font style='font-size:11pt;'></b></font></p><font  style='font-size:11pt; color:#000000'></font></p><p align=center><iframe width="420" height="315" src="http://www.youtube.com/embed/X6O6x8ItrXU" frameborder="0" allowfullscreen></iframe></font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 20 Mar 2013 12:09:51 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[सिद्धिविनायक : मनोकामना पूर्ण करणारे देवस्थान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/सिद्धिविनायक-मनोकामना-पूर्ण-करणारे-देवस्थान-113031900005_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/सिद्धिविनायक-मनोकामना-पूर्ण-करणारे-देवस्थान-113031900005_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[कला आणि विद्येची देवता असलेल्या आणि विघ्नांचे हरण करणाऱ्या या गणेशाचा रूप प्रत्येकाच्या मनात आहे. म्हणूनच या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी विविध गणपती मंदिरात भाविकांची गर्दी उसळलेली असते. अशीच गर्दी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरातही दिसून येते.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1303/19/images/img1130319005_1_1.jpg' alt='siddhivinayak' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>PR</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'><b></b></font></p><p align=center><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी सम:प्रभ:</b></font></p><p align=center><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>निर्विघ्नम: कुरूमे देव: सर्व कार्ये सुसर्वदा</b></font></p><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कला आणि विद्येची देवता असलेल्या आणि विघ्नांचे हरण करणाऱ्या या गणेशाचा रूप प्रत्येकाच्या मनात आहे. म्हणूनच या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी विविध गणपती मंदिरात भाविकांची गर्दी उसळलेली असते. अशीच गर्दी मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिरातही दिसून येते. हे मंदिर खूप प्रसिद्ध असून येथे मनोकामना पूर्ण करणारा सिद्ध‍िविनायक आहे. या मंदिरातील गणेशाच्या मूर्तीचे रूप इतर मंदिरातील मूर्तींपेक्षा वेगळे आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणापासून तयार केलेली असून अडीच फूट उंच व दोन फूट रूंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या गळ्यात भुजंग आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font></p><p align=center><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>पाहा व्हिडि</font><font style='font-size:11pt;'>ओ..... </font><font style='font-size:11pt;'></b></font></p><font  style='font-size:11pt; color:#000000'></font></p><p align=center><iframe width="420" height="315" src="http://www.youtube.com/embed/gczj6VYCHvk" frameborder="0" allowfullscreen></iframe></font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 19 Mar 2013 11:58:21 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 02:55:36 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[श्री कर्णेश्वर मंदिर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/श्री-कर्णेश्वर-मंदिर-112070900020_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/श्री-कर्णेश्वर-मंदिर-112070900020_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली, अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे. म्हणून हे मंदिर ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1207/09/images/img1120709020_1_1.jpg' alt='karneshwar mandir' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>MH GOVT</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:12pt; color:#000000'>मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा भागात प्राचीन मंदिरे पाहायला मिळतात. या भागाला ऐतिहासिक महत्त्व देखील आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांना याच भागात अटक करून तुळापूर येथे नेऊन त्यांचा क्रूर हत्या केली. कसबाची अशीच वेगळी ओळख म्हणजे येथील पांडवकालीन श्री कर्णेश्वराचे हेमाडपंथी मंदिर.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'>संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत रम्य परिसरात असलेले हे मंदिर उत्तम स्थापत्यकलेचा नमुना आहे. पांडवांनी अज्ञातवासाच्या काळात सहावा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ या मंदिराची उभारणी केली, अशी आख्यायिका येथे प्रचलित आहे. म्हणून हे मंदिर 'कर्णेश्वर' नावाने ओळखले जाते. वास्तूचे काम सुरू असतानाच पांडव येथून निघून गेले आणि पुढे शिलाहार राजाच्या काळात शिखराचे काम पूर्ण करण्यात आले, अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून मिळते.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'>कर्णेश्वर मंदिराला तीन दरवाजे आहेत. पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारावर 'शिवपंचायत' आहे. त्याच्या डाव्या बाजूस नरकासूर आणि उजव्या बाजूस किर्तीसुराच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस दशावताराचे शिल्प कोरण्यात आले आहे. द्वाराजवळ पांडवांचे ताट म्हणून ओळखले जाणारे उपडे ताट आहे. त्यावर बकुळीचे फुल कोरलेले आहे. ताटाच्या बाजूस पांडवांची आसने दिसतात. मंदिराच्या महाद्वाराजवळ नंदीमंडप आणि दोन अष्टभैरव द्वारपाल आहेत.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'>मुख्य मंडपात प्रवेश करताच नंदी आणि त्यानंतर शंकराच्या मूर्तीचे दर्शन घडते. मंडपाला चार एकसमान खांब आहेत. दक्षिण द्वाराजवळील खांबावर शिलालेख कोरलेला आढळतो. मंदिरात पांडवाच्या पाच ताटासोबत सहावे ताट कर्णाचे म्हणून ओळखले जाते आणि त्यावर शंकराची पिंडी आहे. मुख्य मंडपाच्या डाव्या हाताला श्री महालक्ष्मीची मूर्ती आणि उजव्या बाजूला शेषशायी विष्णूची मूर्ती आहे. मंदिरातील देव, दानव, नृत्यांगना, किन्नर, यक्ष-यक्षिणी, आदी मूर्तींचे कोरीव काम अत्यंत सुंदर आहे.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'>मंदिराच्या बाहेरील बाजूसही उत्तम कोरीवकाम केले असून शिल्पकलेचा अप्रतिम दर्शन मंदिर न्याहाळताना होते. मंदिर आवारात उत्तर दिशेला सूर्यमूर्ती आणि समोरच्या बाजूस गणेशाचे मंदिर आहे. मंदिरापासून काही अंतरावरच अलखनंदा, वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम पाहायला मिळतो. या नद्यांच्या संगमामुळेच 'संगमेश्वर' नाव प्रचलित झाले. संगमाचा परिसर निसर्गरम्य असून संगमाला दिलेली भेट तेवढीच आनंद देणारी असते.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'>अप्रतिम कलाकुसरीचा नमुना असलेल्या या मंदिराला भेट दिल्यानंतर महामार्गाला लागूनच असलेल्या आरवली, राजावाडी आणि गोळवली येथील गरम पाण्याच्या कुंडांनाही भेट देता येते. जवळच असलेल्या बुरबांडच्या प्राचीन मंदिरालाही जाता येते. प्राचीन आख्यायिका आणि ऐतिहासिक घटनांशी जोडल्या गेलेल्या या परिसराची भेट इतिहासाचे अभ्यासक आणि कलाप्रेमींसाठी मोठी पर्वणीच ठरते.</font><font style='font-size:11.5pt;'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 09 Jul 2012 16:57:50 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 15:36:49 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[तपोभूमी श्रीक्षेत्र कनकेश्वर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/तपोभूमी-श्रीक्षेत्र-कनकेश्वर-112050700011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/तपोभूमी-श्रीक्षेत्र-कनकेश्वर-112050700011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[कार्तिक महिन्याच्या त्रिपुरारी पोर्णिमेला कनकेश्वराचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे यात्रा भरते. आवास येथील नागेश्वराच्या यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी भरणारी यात्रा म्हणजे कनकेश्वराची यात्रा. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेतून विजय चिन्ह म्हणून ज्या पोर्तुगीज ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1205/07/images/img1120507011_1_1.jpg' alt='kanekeshwar' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>MH GOVT</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>कार्तिक महिन्याच्या त्रिपुरारी पोर्णिमेला कनकेश्वराचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे यात्रा भरते. आवास येथील नागेश्वराच्या यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी भरणारी यात्रा म्हणजे कनकेश्वराची यात्रा. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेतून विजय चिन्ह म्हणून ज्या पोर्तुगीज घंटा गावोगावी गेल्या, त्यातील एक घंटा या मंदिरात आली. प्रतिष्ठित अशा मारियांना डिमेलो या स्त्रीने इ.स. १६६६ मध्ये ही घंटा अर्पण केली, असा उल्लेख आहे. कनकेश्वर हे एक अतिप्राचीन स्वयंभू आणि जागृत देवस्थान आहे. कनकेश्वराचे दर्शन घेतल्याने त्रिभुवनांतील शिवलिंगाचे दर्शन केल्याचे श्रेय मिळते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील श्रीक्षेत्र कनकेश्वर ही तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक ऋषीमुनी व शिवभक्त येथे आराधना, साधना आणि तपश्चर्या करण्यासाठी वास्तव्य करीत असत. निसर्गाच्या सान्निध्यात परमेश्वराचे अस्तित्व असते. असे हे अलिबागच्या ईशान्येला असलेले कनकेश्वर अलिबागपासून १० ते १५ किलोमीटर अंतरावर आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कनकेश्वर देवस्थान प्राचीन असून त्यास पौराणिक पार्श्वभूमी आहे. देवस्थान पर्वतावर ७५० पायऱ्या चढूनच दर्शनाला जावे लागते. या पायऱ्यांचे व पुष्करणीचे बांधकाम अलिबागच्या सरखेल राघोजी आंग्रेंचे दिवाण गोविंद रेवादास या दानशूर भाविकांनी १७६४ मध्ये स्वखर्चाने करवून घेतले. या सर्व पायऱ्यांमध्ये देवाची एक पायरी आहे. देवाने काम पाहावे, या त्यांच्या इच्छेनुसार देवाने काम पाहून येथे पावलाचा ठसा उमटवला अशी आख्यायिका आहे. या पर्वतावर अनेक देवतांची मंदिरे व धर्मशाळा आहेत. कनकेश्वर हे दर्यासारंग आंग्रे घराण्याचे कुलदैवत आहे. देवस्थानची पूजा - अर्चा व उत्सवाची व्यवस्था आंग्रे यांच्याकडून होत असे. मंदिराच्या सभोवतालचा सुमारे १२१ हेक्टर डोंगर व त्यावरील वनस्पतीचे उत्पन्न हे कनकेश्वर देवासाठी वापरले जात असे. सरकारी दप्तरी हा डोंगर देवाच्या नावे नोंदलेला आहे. राघोजी आंग्रेनी सवाई माधवराव पेशव्याकडून इ.स.१७७६ मध्ये पायथ्याशी असलेले सोगाव हे गाव सर्व हक्कांसह देवस्थानला इनाम दिले. येथील सर्वात मोठा उत्सव म्हणजे जत्रा. ही कार्तिकातील त्रिपुरी पोर्णिमेला भरत असते. कार्तिक शु.१४ ला भरणाऱ्या श्री नागेश्वराच्या मोठ्या उत्सवाला जोडूनच हा उत्सव येतो. पूर्वी यात्रेच्या दिवशी आवास येथून गणपतीची, शिरवली येथून भैरवाची तर झिराड येथून देवीची पालखी येत असे. अलिकडे फक्त आवास येथीलच पालखी कनकेश्वरी येते. या देवस्थानची पूजाअर्चा, देखभाल करण्याचे काम झिराड येथील सालदार गुरव घराण्याकडे वंशपरंपरागत चालत आलेले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कनकेश्वर स्थानाबद्दल दोन दंतकथा आहेत. या तपोभूमीवर कनकासूर नावाच्या राक्षसाने शिवदर्शनार्थ उग्र तपश्चर्या केल्यामुळे शंकराने प्रसन्न होऊन त्यास दोन वर दिले. त्यांनी मागितलेल्या वराप्रमाणे कनकासूर व शंकराचे युद्ध झाले. त्यातील त्या राक्षसाचे सामर्थ्य पाहून शंकराने पुन्हा प्रसन्न होऊन राक्षसाला उद्धार होईल असा दुसरा वर मागण्यास सांगितले. त्याप्रमाणे कनकासूराने त्याचे व देवाचे दोघांचेही वास्तव्य या डोंगरावर कायमचे राहावे असा वर मागितला. त्यांच्या सिध्यर्थ शंकराने राक्षसाला पालथे झोपण्यास सांगून त्याच्या पाठीवर यज्ञ केला. त्या यज्ञात कनकासूर भस्मात होऊन त्यास मुक्ती मिळाली. तेव्हापासून या स्थानाला कनकेश्वर हे नाव पडले. सर्व पृथ्वी जिंकून परशुरामाने ती ब्राम्हणाला दान दिली. हे दान घेतल्यावर ब्राम्हणाने परशुरामाला सांगितले की, दान दिलेल्या भूमीवर तुला राहता येणार नाही. तेंव्हा या भूमीचा तू त्याग कर. ब्राम्हणाचे हे वाक्य ऐकून परशुरामाने सह्याद्री पर्वतावर तप करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आकाशवाणी होऊन, तुझ्याजवळ असलेला परशु समुद्रात फेकून दे, तो समुद्रात जेथे पडेल तेथपर्यंत नवीन भूमी तयार होईल. या आकाशवाणीप्रमाणे परशुरामाने समुद्रात परशु फेकला. त्याप्रमाणे भूमी तयार झाली. असा हा कनकेश्वर परशुराम सृष्टीतला आहे. रेवसपासून कन्याकुमारीपर्यंत परशुरामाने प्रवास करुन अनेक ठिकाणी आश्रम स्थापन केले. त्रिपुरी पोर्णिमेला येथील दीपमाळेला दिवा लावून दीपोत्सव साजरा करण्यात येतो.</font><font style='font-size:11.5pt;'></font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 07 May 2012 16:19:20 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 15:31:26 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[बाजारसावंगीची रेणुकामाता यात्रा]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/बाजारसावंगीची-रेणुकामाता-यात्रा-112041200008_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/बाजारसावंगीची-रेणुकामाता-यात्रा-112041200008_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[अलाहाबाद मधील तीर्थराज प्रयाग जसे त्रिवेणी संगमावर वसलेले आहे, त्या प्रमाणेच बाजारसावंगी हे गाव तीन नद्यांच्या संगमावर वसले आहे. निम, बोडका व पाडळी या तीन नद्यांचा संगम या गावी होतो.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1204/12/images/img1120412008_1_1.jpg' alt='renuka mata' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>MH GOVT</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ होतो. चैत्र महिना म्हणजे यात्रा-महोत्सवांचा महिना. याच महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातील बाजारसावंगी येथे रेणुकामातेची यात्रा भरते. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात भक्त या यात्रेसाठी बाजारसावंगीला येतात. अलाहाबाद मधील तीर्थराज प्रयाग जसे त्रिवेणी संगमावर वसलेले आहे, त्या प्रमाणेच बाजारसावंगी हे गाव तीन नद्यांच्या संगमावर वसले आहे. निम, बोडका व पाडळी या तीन नद्यांचा संगम या गावी होतो. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>औरंगाबाद शहरापासून उत्तरेला ४० किलोमीटर अंतरावर वसलेल्या या गावाला प्राचिन इतिहासाचा वारसा लाभला आहे. गावातील रेणुकामातेचे मंदीर यादवकालीन हेमाडपंथी पद्धतीचे आहे. मंदिरासमोरील सभा मंडप, १५ फूट उंचीची दीपमाळ, पुरातन आठ फूट उंचीची सुरक्षा भिंत, मंदिरासमोरच निजामकालीन कचेरीचा वाडा हे सर्व पाहण्यासारखे आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात रेणुकामातेची चार भुजाधारी मूर्ती आहे. निजामांचे मंडलिक राजे शामराज बहाद्दर व राजे फकिरराज बहाद्दर हे मातेचे उपासक होते. त्यांनीच या मंदिरात पुजारी नेमला व उत्सवाची सुरुवात केली असे सांगितले जाते. रेणुका मातेची पूजा पहाटे नगारा वाजवून आरतीने होते, तसेच दिवसभरात नऊ सुवासीनी, सात सौभाग्यवती यांची पूजा केली जाते. नववधू वरांच्या हस्ते देवीची पूजा केली जाते, देवीची ओटी भरली जाते, अभिषेक व महापूजा करताना देवीला दागदागिने, चोळी-पातळ आदींचे दान केले जाते. शारदीय नवरात्र महोत्सवात नऊ दिवस महाआरती व महाप्रसादाचे वाटप केले जाते. कोजागिरी पोर्णीमेला कुबेर आणि लक्ष्मीची पूजा केली जाते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>रेणुकामाता यात्रा महोत्‍त्सवाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. यात्रा काळात गावकरी व भक्तजण नऊ दिवासांचा उपवास करतात रेणुकामातेच्या मूर्तीला सोन्या चांदीच्या दागिन्यांनी सजविले जाते, दररोज नवीन वस्त्र अर्पण केले जाते. मंदिरात सर्वधर्मीयांना प्रवेश दिला जातो, सर्वांना पूजेचा हक्क आहे. बाहेरगावी काम करणाऱ्या व्यक्ती यात्रा काळात आवर्जून गावाकडे परत येतात. रामनवमी दिवशी कीर्तन ठेवले जाते. पंचमीच्या पहिल्या रात्री गणपती, दुसऱ्या रात्री शारदा, तिसऱ्या रात्री गोपिका-कृष्ण-राधा, चौथ्या रात्री खंडोबा, व पाचव्या रात्री राम,लक्ष्मण, सीता, हनुमान, रावण अशी सोंगे काढली जातात. पाचव्या दिवशीचे चुडैल नावाचे सोंग अतिशय लोकप्रिय आहे. या सोंगात गावातील तरुण मुले सहभागी होतात. मेलेल्या प्राण्यांची हाडे, काठ्या इत्यादी विचित्र वस्त्रे घेऊन तोंडाला काळे लावून समोर बसलेल्या प्रक्षकांना भयभित करतात. या सोंगानंतर सूर्यादयाच्यावेळी नरसिंहाचे सोंग निघते. यावेळी मोठ्या संख्येने भक्तजण दर्शनासाठी येतात. सोंगांची मिरवणूक निघते. या मिरवणूकीवर रेवड्या व गुलालाची उधळण केली जाते. मिरवणूकीची सांगता मंदिराच्या आवारात होते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>हनुमान जयंती पासून भाविकांची गर्दी दर्शनासाठी वाढत जाते. यात्रेचा कालावधी तीन आठवड्यांचा असतो. यावेळेत गावात विविध कार्यक्रमांची मेजवानी असते. फिरते सिनेमा गृह, सर्कस, रहाटपाळणा अशा विविध प्रकारच्या मनोरंजनाची मेजवानी असते. ग्रामीण भागातील नागरिकांना ही यात्रा भक्ती व आनंदाची पर्वणी देणारी असते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 12 Apr 2012 15:32:30 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 15:28:57 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[केदारेश्‍वर मंदीर (व्हिडिओ पाहा)]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/केदारेश्‍वर-मंदीर-व्हिडिओ-पाहा-112011600011_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/केदारेश्‍वर-मंदीर-व्हिडिओ-पाहा-112011600011_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[तापी नदीच्‍या किना-यावर असलेली ही मंदिरे संपूर्ण दगडी आणि हेमाडपंथी पध्‍दतीची आहे. एकाच मंदिरात काशीविश्‍वेश्‍वर आणि केदारेश्‍वराचे मंदीर आहे. काशीत नसलेले पुष्‍पदंतेश्‍वराचे मंदिरही इथे असून या मंदिरामुळे या भागाला]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>आयुष्‍यात एकदा तरी काशी यात्रेला जावे अशी इच्‍छा प्रत्‍येक हिंदुची असते. जीवंतपणी जर हे शक्‍य झाले नाही तर निदान मृत्‍युनंतर तरी आपल्‍या अस्‍थी काशीला नेऊन गंगेत विसर्जित व्‍हाव्‍यात असेच प्रत्‍येकालाच वाटते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नंदुरबार जिल्‍ह्यातील शहादा या तालुक्‍याच्‍या गावापासून सुमारे 40 कि.मी. अंतरावर महाराष्‍ट्र आणि गुजरात राज्‍याच्‍या सीमेवर आहे, दक्षिण काशी 'प्रकाशा'. तापी, पुलंदा आणि गोमाई नदीच्‍या या संगमावर शिवशंकराची सुमारे 108 मंदीरे असल्‍याने या भागास प्रतिकाशी असेही म्‍हटले जाते. </font><br/>      <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/1201/16/images/img1120116011_1_1.jpg' alt='kedareshwar mandir'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>काशी यात्रे इतकेच महत्‍वाची समजली जाणा-या या तीर्थक्षेत्रावर केवळ महाराष्‍ट्रातूनच नव्‍हे देशभरातून दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. 'तापी महात्‍म्‍य' या प्राचीन धर्मग्रंथात या या भागाची महती सांगितली आहे. असे म्‍हणतात, की अनेक शतकांपूर्वी सहा-सहा महिन्‍याचा दिवस आणि रात्र असायचे. या काळात स्‍वतः शंभू महादेवाने एका सिध्‍द पुरुषाच्‍या स्‍वप्‍नात येऊन एकाच रात्रीत माझे 108 मंदिरे ज्‍या भागात बांधली जातील तेथे मी कायमस्‍वरूपी वास्‍तव्‍यास येऊन राहील. त्‍यावरून सुर्यकन्‍या तापी आणि पुलंदा व गोमाई नदीच्‍या संगमावरील हे नितांत सुंदर ठिकाण निवडण्‍यात आले. शिवभक्‍तांनी एकाच रात्रीतून या भागात 107 मं‍दिरे उभारली. मात्र 108 व्‍या मंदिराचे निर्माण कार्य सुरू असतानाच दिवस उजाडला. प्रकाश्‍ा पडला म्‍हणून या भागाला 'प्रकाशा' असे म्‍हटले जाते. त्‍यानंतर तीर्थक्षेत्र काशीमध्‍ये शिवशंकराच्‍या 108 मंदिरांची निर्मिती झाली आणि तेथे ते काशीविश्‍वेश्‍वराच्‍या रूपाने विराजमान झाले. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तापी नदीच्‍या किना-यावर असलेली ही मंदिरे संपूर्ण दगडी आणि हेमाडपंथी पध्‍दतीची आहे. एकाच मंदिरात काशीविश्‍वेश्‍वर आणि केदारेश्‍वराचे मंदीर आहे. काशीत नसलेले पुष्‍पदंतेश्‍वराचे मंदिरही इथे असून या मंदिरामुळे या भागाला विशेष महत्‍व आहे. काशी यात्रा करून आल्‍यानंतर या ठिकाणी येऊन उत्तर पूजा न केल्‍यास काशी यात्रेचे पूण्‍य मिळत नाही, असे म्‍हटले जाते. </font><br/>     <font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleLImg"><p><img src='/mr/articles/1201/16/images/img1120116011_1_2.jpg' alt='kedareshwar mandir'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>मंदिरांच्‍या गाभा-यात काळ्या पाषाणातून कोरून काढलेले भव्‍य शिवलिंग आणि नंदी आहेत. केदारेश्‍वर मंदिराच्‍या समोर दगडांचे बांधकाम असलेला भव्‍य दीपस्‍तंभ आहे. या ठिकाणी अंत्यसंस्‍कार आणि अस्थिविसर्जनासाठी या परिसरात तीर्थक्षेत्र काशीप्रमाणेच घाट आहेत. त्‍यामुळे येथून देशातील अनेक भागातून अस्थिविसर्जनासाठी लोक येत असतात. शंभर वेळा काशी यात्रा तर एक वेळा प्रकाशा यात्रा अशी भाविकांची श्रध्‍दा आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'><b>कसे जाल- </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>रस्‍ता मार्ग</font><font style=' color:#000000;'>ः </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मध्‍यप्रदेश, गुजरात आणि महाराष्‍ट्राच्‍या सीमेवर असलेले प्रकाशा हे ठिकाण शहादा जि. नंदुरबार येथून 40 कि.मी. अंतरावर असून अंकलेश्‍वर - ब-हाणपूर या राज्‍य महामार्गावर आहे. नाशिक, मुंबई, पुणे, सुरत आणि इंदूर येथून नंदुरबार किंवा शहादा येथे जाण्‍यासाठी बससेवा उपलब्‍ध आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>रेल्‍वे मार्गः </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जवळचे रेल्‍वे स्‍टेशन नंदुरबार असून ते सुरत-भुसावळ रेल्‍वे मार्गावर आहे. तेथून शहादा येथे येत असताना रस्‍त्‍यातच प्रकाशा हे गाव आहे.</font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 17 Jan 2012 11:30:24 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 15:21:45 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[भारतातील सर्वांत मोठे शनी मंदिर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/भारतातील-सर्वांत-मोठे-शनी-मंदिर-112011400010_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/भारतातील-सर्वांत-मोठे-शनी-मंदिर-112011400010_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[आम्ही आपल्याला मध्य प्रदेशात असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या शनी मंदिराविषयी माहिती देणार आहोत. विंध्याचल पर्वताच्या मनमोहक डोंगररांगेत हे मंदिर बाई नामक गावात आहे. मध्य प्रदेशाची आर्थिक राजधानी इंदूरपासून हे मंदिर केवळ 30 किलोमीटरवर आहे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>आम्ही आपल्याला मध्य प्रदेशात असलेल्या देशातील सर्वांत मोठ्या शनी मंदिराविषयी माहिती देणार आहोत. विंध्याचल पर्वताच्या मनमोहक डोंगररांगेत हे मंदिर बाई नामक गावात आहे. मध्य प्रदेशाची आर्थिक राजधानी इंदूरपासून हे मंदिर केवळ 30 किलोमीटरवर आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या मंदिराला फारशी मोठी ऐतिहासिक वा पौराणिक पार्श्वभूमी नाही. परंतु या मंदिराच्या स्थापनेची कथा मात्र अत्यंत रोचक आहे. मंदिरातील पुजारी नंदकिशोर मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयपूर येथील मधुबाला सुरेंद्रसिंह मीणा यांची सासुरवाडी या गावात आहे. स्वभावाने ते दानशूर होते. या भागात गरजूंसाठी एखादी धर्मशाळा असावी अशी त्यांची इच्छा होती.</font><br/>  <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p class="wdp_articleRImg"><p><img src='/mr/articles/1201/14/images/img1120114010_1_1.jpg' alt='shani mandir'  HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img" /></p><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>WD</p></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>या धर्मशाळेच्या इमारतीचे काम सुरू करण्यात आलेच होते, खोदकाम करत असताना या भागात एक शनीची मूर्ती त्यांना सापडली. यानंतर मीणा यांनी गावकरी आणि विद्वज्जनांचे मत जाणून घेतले. अनेकांनी त्यांना या जागेवर धर्मशाळेऐवजी शनी मंदिर बांधण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी धर्मशाळेचा विचार बदलत या जागेवर शनी मंदिर बांधण्याचे निश्चित केले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंदिर बांधण्यासाठी दोन कोटी रुपयांचा खर्च आला आहे. 27 एप्रिल 2002 मध्ये मंदिरात शनी देवतेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिरात शनीसोबतच सूर्य, राहू, केतू, मंगळ, बुध, शुक्र, चंद्र, अशा नऊ ग्रहांची स्थापनाही करण्यात आली. मंदिरात उत्तर मुखी गणेश आणि दक्षिणमुखी मारुतीची स्थापना करण्यात आली आहे. </font><br/> <font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>प्रत्येक वर्षी शनी जयंतीला येथे पाच दिवसांची यात्रा भरते. यात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात शनी अमावास्येलाही या मंदिरात अनेक भाविक दर्शनाला येत असतात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>मंदिर देवस्थानाने गावात धर्मशाळा आणि शाळा तयार करण्यात मोलाचे सहकार्य केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. श्रावण महिन्यात कावड यात्रेकरू ओंकारेश्वर महादेवावर जलाभिषेक करण्यासाठी या मार्गे जातात त्यावेळी शनी मंदिर ट्रस्ट या यात्रेकरूंची संपूर्ण व्यवस्था करते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>मंदिरासाठी जाण्याचा मार्ग : </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>इंदूरपासून 30 किलोमीटरवर हे मंदिर आहे. खांडव्यापासून 100 किमी आहे. या मार्गावरून आपल्याला मंदिराकडे जाण्यासाठी खाजगी वाहने मिळू शकतील. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>रेल्वे मार्ग : </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>खांडवा इंदूर या मीटरगेज मार्गावरील चोरल या स्टेशनपासून 10 किमीवर हे मंदिर आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>हवाई मार्ग : </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>देवी अहिल्या विमानतळापासून हे मंदिर केवळ 40 किमी अंतरावर आहे. </font><br/></font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 14 Jan 2012 15:02:50 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 15:21:45 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[अंबरनाथचे मंदिर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/अंबरनाथचे-मंदिर-110040600024_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/अंबरनाथचे-मंदिर-110040600024_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[महाराष्ट्रातील हेमांडपंथी मंदिरांमध्ये उत्कृष्ठ नमुना असे ज्याचे वर्णन करावे, असे मंदिर आहे ते अंबरनाथचे शंकराचे ११ व्या शतकात शिलाहार राजघराण्याने बांधलेले हे मंदिर आज महाराष्ट्राच्या कलापूर्ण वारशाची साक्ष देत उभे आहे.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><table class="" cellspacing="0" cellpadding="0" border="0" align="center"><tr><td><p><img src='/mr/articles/1004/06/images/img1100406024_1_1.jpg' alt='ambarnath mandir' HSPACE=4 VSPACE=4 border="0" class="wdp_img"/></p></td></tr><tr><td><p class="wdp_imgSrc"><p class="wdp_left"></p>MHNEWS</p></td></tr></table><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>महाराष्ट्रातील हेमांडपंथी मंदिरांमध्ये उत्कृष्ठ नमुना असे ज्याचे वर्णन करावे, असे मंदिर आहे ते अंबरनाथचे शंकराचे ११ व्या शतकात शिलाहार राजघराण्याने बांधलेले हे मंदिर आज महाराष्ट्राच्या कलापूर्ण वारशाची साक्ष देत उभे आहे. </font><font style=' color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ हे गाव आहे. या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदीमंडप कालौघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून शाबूत आहे. या मंदिराच्या स्थापत्याने आधुनिक अभियंते देखील याचा अभ्यास करायला प्रवृत्त झाले आहेत.म्हणूनच मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचे बांधकाम करताना वास्तुविशारदांनी अंबरनाथच्या मंदिराचा अभ्यास केला आणि त्यानुसार त्यांनी सिद्धिविनायक मंदिराचे बांधकाम केले आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे, गर्भगृह आणि सभामंडप. गर्भगृह हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. गाभार्‍याच्या दरवाजावर गणेशपट्टी आहे. या गणेशपट्टीच्या वरच्या भागात शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे. या छताच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलयं उठावीत अशी एकामागोमाग एक अशी असंख्य वर्तुळ कोरली आहेत. मंडपाच्या खांबांवर अंत्यत कोरीव अशा मूर्ती आहे या भिंतीवर एकूण ७० अशा प्रतिमा कोरल्या आहेत. शंकर पार्वतीची विविध मुद्रांमधील ह्या मूर्ती अत्यंत कोरीव आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या मूर्तींमध्ये एक अतिशय सुरेख अशी कामदेवाची मूर्ती आहे. ह्या मूर्तीला आठ हात आहेत. कामदेवाच्या मुर्तीचे एकूणच कमनीयता, अलंकार, सुस्पष्टपणे आणि नाजुकपणे कोरलेली आहेत. या मंदिरातल्या एका मुर्तीला त्रिमुखी मूर्ती म्हणतात.या मूर्तीला तीन तोंडे आहेत. हे बहुधा शंकर पार्वतीचेच शिल्प असावे. कारण मूर्तीच्या मांडीवर आणखी एक स्त्री प्रतिमा कोरली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>गर्भगृह सभामंडपापेक्षा थोडे खाली आहे. या गाभार्‍यात आपण नेहमी बघतो तसे शिवलिंग नाहीच. शिवलिंगाऐवजी एक उंचवटा आहे. यालाच स्वयंभू शिवलिंग मानून त्याची पूजा केली आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>श्रावण महिना आणि महाशिवरात्रीच्या वेळेस मंदिरात भक्तांची रीघ लागते. अंबरनाथ हे मंदिर त्यातल्या शिल्पाकृतींनी बघणार्‍याला मोहित करते. या मंदिराच्या स्तंभावर शिव पार्वती, विष्णू, महिषासूर मर्दिनी यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. आणि प्रत्येक मूर्तींवर तेवढेच सुंदर, नक्षी केलेले तोरण आहे. हे मंदिर म्हणजे आपल्या पूर्वजांच्या कलापूर्ण दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच एकदा तरी बघावेच असे आहे. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 06 Apr 2010 12:12:14 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 10:58:04 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[नाशिकचे सुंदरनारायण मंदिर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/नाशिकचे-सुंदरनारायण-मंदिर-110012700062_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/नाशिकचे-सुंदरनारायण-मंदिर-110012700062_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[रामाचा 14 वर्षे वनवास आठवला की, महाराष्ट्रीयन लोकांना सर्वप्रथम आठवते ते नाशिक. रामाने वनवासाची काही वर्षे इथल्या तपोभूमीमध्ये घालवली असे म्हणतात. त्यामुळे नाशिकचे महत्त्व आपल्याला काशी एवढेच!

नाशिक शहराला मंद‍िरांचे शहरही म्हटले जाते. येथे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'><b>रामाचा 14 वर्षे वनवास आठवला की, महाराष्ट्रीयन लोकांना सर्वप्रथम आठवते ते नाशिक. रामाने वनवासाची काही वर्षे इथल्या तपोभूमीमध्ये घालवली असे म्हणतात. त्यामुळे नाशिकचे महत्त्व आपल्याला काशी एवढेच!</b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नाशिक शहराला मंद‍िरांचे शहरही म्हटले जाते. येथे प्रसिद्ध मंदिरं आहेत. यापैकीच एक म्हणजे सुंदरनारायण मंदिर. गोदावरी तीरावर वसलेले सुंदरनारायण मंदिर स्थापत्यशैलीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. सुंदरनारायण मंदिरासमोरच कपालेश्वर मंदिर आहे. या परिसरात असं सांगितलं जातं की नाशिकला येणार्‍या यात्रेकरुंनी कपालेश्वराचे दर्शन घेतलेच पाहिजे. त्यामुळे नाशिकला येणारा प्रत्येक माणूस कपालेश्वराचे दर्शन घेतोच आणि तसाच तो वळतो सुंदरनारायण मंदिराकडे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुंदरनारायण मंदिर हे 1756 साली सरदार गंगाधर यशवंत चंद्रचूड यांच्या पुढाकाराने बांधण्यात आले. पुरातन सुंदरनारायणाचे मंदिर मुस्लीम राजवटीत नष्ट झाले होते. त्यानंतर 1756 साली पेशव्यांच्या सहकार्याने याचे बांधकाम करण्यात आले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>सुंदरनारायण मंदिर पुर्वाभिमुख आहे. चौथर्‍यावर हे मंदिर वसले आहे. 20 मीटर उंचीवर वसलेले मंदिराचे शिखर दुरुनही लक्ष वेधून घेते. या शिखराचे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य कलशाच्या खालच्या बाजूला अनेक उपशिखरं उतरत्या क्रमाने रचली आहेत. सभामंडपाचा घुमटही वैशिष्ट्यपूर्ण आहे. उभ्या आणि आडव्या रेषांनी सजवलेला हा घुमट आकर्षक दिसतो. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सभामंडपाच्या बाजूने असलेल्या मोकळ्या जागेत तिन्ही बाजूंना ह्या छत्र्या आहेत. ह्या छत्र्यांवर सुंदर नक्षीकाम केले आहे. मंदिरामध्ये विष्णूची मुर्ती मध्यभागी असून त्याच्या आजूबाजूला वृंदा आणि लक्ष्मी यांच्या मुर्ती आहेत. या मंदिराविषयी कथा सांगितली जाते की वृंदा ही जालंधर नावाच्या दैत्याची पतिव्रता पत्नी होती. वृंदेच्या पतिव्रत्येमुळे जालंधर दैत्य अजिंक्य झाला होता. विष्णूंनी जालंधराचा वध करण्यासाठी वृंदेचे पतिव्रत्य भंग केले. जेव्हा हे तिला कळले तेव्हा तिने विष्णूला मन:शांती नष्ट होण्याचा शाप दिला. या शापातून नष्ट होण्यासाठी श्री विष्णू नाशिकला बद्रिकाश्रमात आले. तिथल्या तीर्थावर स्नान करुन शापमुक्त झाले. त्याच ठिकाणी हे सुंदरनारायणाचे मंदिर बांधण्यात आले.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कपालेश्वर आणि सुंदरनारायण ही मंदिरे अशा पद्धतीने समोरासमोर बांधली आहेत की एका मंदिरातून दुसर्‍या मंदिरातल्या देवाचे दर्शन घेता येते. या मंदिरावर सुंदर कोरीव नक्षी आहे. दिशासाधन करुन हे मंदिर बांधण्यात आले असल्यामुळे विषुवदिनाच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण सुंदरनारायणाच्या पायाशी पडतात.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कार्तिक पौर्णिमेला मंदिरात दिव्यांची आरास करण्यात येते. नदीकडे उतरणार्‍या पायर्‍या आणि मंदिरावर लुकलुकणारे असंख्य दिवे बघतांना मन हरखून जाते. दिव्यांची ही आरास पेशव्यांच्या काळापासून अखंडपणे सुरु आहे. स्थापत्यशैलीचा आणि नक्षीकामाचा उत्कृष्ट नमुना असलेले सुंदरनारायण मंदिर नाशिकला भेट दिली तर आवर्जून बघितले पाहिजे असेच आहे!</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 27 Jan 2010 16:48:44 +0530</pubDate>
      <updatedDate>Sat, 15 Feb 2014 00:51:01 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शिर्डीत गुरू पौर्णिमा उत्सव]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/शिर्डीत-गुरू-पौर्णिमा-उत्सव-109070600033_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/शिर्डीत-गुरू-पौर्णिमा-उत्सव-109070600033_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[शिर्डी येथील सुप्रसिद्ध श्री साईबाबा मंदिरात गुरू पौर्णिमा निमित्ताने तीन दिवसीय उत्सव आयोजित केला आहे. साई मंदिरासहसाई मंदिरासह परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. यंदा दोन ते तीन लाख भाविक शिर्डीत दाखल होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे त्यांची ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0907/06/images/img1090706033_1_1.jpg' Alt='Sai Baba' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>PR</td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>शिर्डी येथील सुप्रसिद्ध श्री साईबाबा मंदिरात गुरू पौर्णिमा निमित्ताने तीन दिवसीय उत्सव आयोजित केला आहे. साई मंदिरासहसाई मंदिरासह परिसर विद्युत रोषणाईने सजविण्यात आला आहे. यंदा दोन ते तीन लाख भाविक शिर्डीत दाखल होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे त्यांची असुविधा शिर्डी संस्थानाकडून प्रयत्न केले जात आहेत.   </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>6 <font  style='font-size:11pt; color:#000000'>जुलैला सकाळी काकड आरतीने उत्सवास प्रारंभ होईल. व्यास पौर्णिमेला आपल्या गुरूंचे पूजन करण्याची परंपरा फार वर्षांपासून चालत आली असून जगभरातून भाविक शिर्डी येथे साईबाबांचे पूजन करण्यासाठी मोठ्या संख्येने येथे येतात. 6 ते 8 जुलै दरम्यान गुरू पौर्णिमा उत्सवात लाखो भाविक येथे उपस्थित होणार आहे. त्यांच्यासाठी भक्ती आराधणेचे विविध कार्यक्रमांचे येथे आयोजन करण्यात आले आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/>7 <font  style='font-size:11pt; color:#000000'>जुलैला रात्री 9 ते 11 वाजे दरम्यान साई रथयात्रा निघेल. या काळात समाधी मंदिर भाविकांसाठी दिवस-रात्र खुले राहणार आहे. रात्री 11 वाजेपासून सकाळी 5 पर्यंत देशभरातील दिग्गज कलाकार आपली कला सादर करणार आहेत. 8 जुलैला दुपारी महाआरतीपूर्वी गोपाळकाला, कीर्तन व दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 06 Jul 2009 14:30:35 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 23:06:35 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[तरसोदचा जागृत गणराया]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/तरसोदचा-जागृत-गणराया-109041100040_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/तरसोदचा-जागृत-गणराया-109041100040_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[संपूर्ण जळगाव जिल्हयातील भाविक संकष्ट चतुर्थी, विनायक चतुर्थी, अंगारिका चतुर्थी तसेच गणेशोत्सवात या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. गणपती मंदिराचे द्वार अगदी लहान आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यासाठी वाकून म‍ंदिराच्या गाभार्‍यात जाऊन आपल्या ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0904/11/images/img1090411040_1_1.jpg' Alt='Tarsod Ganpati' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>WD</td><td valign='top' align='right'>S Parolekar</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>जळगाव- भुसावळ महामार्गावर जळगावपासून आठ किमी अंतरावर तरसोद फाटा आहे. या फाट्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर शिवकालीन गणरायाचे जागृत देवस्थान आहे. संपूर्ण जळगाव जिल्हयातील भाविक संकष्ट चतुर्थी, विनायक चतुर्थी, अंगारिका चतुर्थी तसेच गणेशोत्सवात या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. गणपती मंदिराचे द्वार अगदी लहान आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाण्यासाठी वाकून म‍ंदिराच्या गाभार्‍यात जाऊन आपल्या लाडक्या गणरायाचे दर्शन घेत असतात. श्रीगणेशाची मूर्ती 5 ते 6 फूटाची असून तेजस्वी आह</font><font style=' color:#000000;'>े. </b></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जिल्ह्यातील नवदाम्पत्य आवर्जून या गणपतीचे दर्शन घेऊन संसाराला लागतात. जळगावच्या निवडणुकीच्या प्रचाराचे नारळही तरसोदच्या गणपतीलाच आधी फोडले जाते. गावाच्या बाहेर शेती शिवारात असलेल्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अक्षरश: रिघ लागते. नशिराबाद येथील परमसिद्द झिपरू अण्णा महाराज हे देखील येथे येत असत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>नशिराबाद येथील भाविक पूर्वी संकष्टी चतुर्थीला पद्‍मालय येथे दर्शनासाठी नित्य नेमाने जात असत. त्यावेळी तेथे सिध्द पुरूष वास्तव करीत होते. त्यांनी पांडवकालीन पद्मालय येथील गणपती मंदिराचा जीर्णोध्दार केला होता. एके दिवशी नशिराबाद येथील भाविकांना या सिध्दपुरूषाने सांगितले की, पद्मालय येथील देवालयाचे पूर्ण स्वरूप नशिराबादजवळ असलेल्या तरसोद या गावी आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>त्यानंतर नशिराबादचे भाविक तरसोद येथे दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला येऊन जागृत गणपतीचे पूजन करू लागले. काही दिवसानी स्वत: पुज्य श्री गोविंद महाराज यांनी तरसोदच्या गणपतीची महापूजा केली. मराठ्याच्या फौजा उत्तरेकडे मुलूखगिरी करण्यासाठी जात, तेव्हा या परिसरात विश्रांतीसाठी थांबत. त्याकाळी तरसोद- नशिराबाद या मार्गावर छोटेसे गणेश मंदिर होते. मन्यारखेडे, भादली बु।।, खेडी व नशिराबाद परिसरातील भाविक देवदर्शनाला यायचे. त्यावेळी हा भाग नाईक निंबाळकर या पंचकुळी मराठा सरदाराच्या ताब्यात होता. शिवरायांची पहिली पत्‍नी येसूबाई नाईक निंबाळकर घराण्यातीलच होत्या. असा ऐतिहासिक वारसा देखील या जागृत गणरायाला आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तरसोद गणपतीच्या विश्वस्थ मंडळाच्या वतीने येथे मंदिराच्या मागील बाजूस धर्मशाळा तसेच मोठे दोन सभामंडप बांधण्यात आले आहे. आता तर विश्वस्थ मंडळाच्या वतीने मंदिरावर सामुहिक विवाहाची सोय करण्यात आली आहे. लग्नसराईत दररोज एका वेळी चार ते पाच विवाह लागतील अशी सुविधा येथे करण्यात आली आहे. मुक्ताईनगरला मुक्ताबाईच्या छोट्या वारीला जाणारे वारकरी तसेच शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणारी पायी वारी येथे दर्शनासाठी येथे थांबतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जळगाव येथील जुन्या बस स्थानकावरून दर 10 मिनिटाला तरसोद येथ बस सेवा उपलब्ध असते. तसेच रिक्षा सहज उपलब्ध होत असते. तरसोद येथे नशिराबादहून जात येते.  </font>]]></content:encoded>
      <pubDate>Sat, 11 Apr 2009 15:05:09 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 22:41:12 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>संदीप पारोळेकर</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[काकनवाडा येथील श्री त्र्यंबकेश्वर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/काकनवाडा-येथील-श्री-त्र्यंबकेश्वर-108080600001_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/काकनवाडा-येथील-श्री-त्र्यंबकेश्वर-108080600001_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[समस्त विश्व ब्रह्मांडाचे चालक भगवान श्री शिवशंकर हे आहेत. भागीरथाने जेव्हा आपल्या पूर्वजांना शापातून मुक्त 
करण्यासाठी उपाय विचारला तेव्हा स्वर्गेतून]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/06/images/img1080806001_1_1.jpg' Alt='shankar' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>ND</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>समस्त विश्व ब्रह्मांडाचे चालक भगवान श्री शिवशंकर हे आहेत. भागीरथाने जेव्हा आपल्या पूर्वजांना शापातून मुक्त करण्यासाठी उपाय विचारला तेव्हा स्वर्गेतून गंगेचे अवतरण पृथ्वीवर झाल्यास आणि त्या स्वर्गीय गंगेच्या पवित्र जलाने पूर्वचांच्या रक्षेवर क्षेपण केल्यास ते मुक्त होतील असे ऋषींनी भगीरथाला सांगितले होते. भगीरथाने त्याच्या पूर्ववर्ती वाडवडिलांपासून भगवान शिवशंकराची आराधना हिमालयात केली. प्रथम त्याने भगवान श्रीविष्णूची आराधना केली, त्याच्या तपश्चर्येने भगवान विष्णू प्रसन्न झाल्यावर भगीरथाने गंगेला पृथ्वीवर सोडण्याची विनंती प्रभूला केली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>तेव्हा गंगेचा तो प्रचंड ओघ पृथ्वी सांभाळू शकत नाही, त्याकरिता भगवान शंकराची आराधना करा व त्यांनाच गंगेला जटेत धारण करण्यास सांगा असे भगवंतांनी सांगितल्यावर भगीरथाने परमकरुणामय आणि सदोदित जीवांवर कृपा करीत राहणाऱ्या भगवान आशुतोष शिवशंकराची घनघोर अशी तपश्चर्या केली. राजा भगीरथाच्या तपश्चर्येवर प्रसन्न होवून शंकर प्रकट झालेत व त्यांनी वर मागण्यास सांगितले तेव्हा भगीरथाने गंगा आपल्या शिरावर धारण करा व पृथ्वीवर सोडा अशी प्रार्थना त्यांना केली.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>कोणत्याही जीवावर अगदी राक्षसांवर सुद्धा प्रसन्न होवून त्यांना हवे ते वरदान देणारे केवळ भगवान शिव आहेत. ते केवळ भक्ताचा शुद्ध भाव पाहतात. मग तो कोणीही असो. भगवान शिवाला ज्ञानदाता असे म्हटले आहे आणि श्रीमद भगवद्गीतेत तर ज्ञानासारखे पवित्र दुसरे काहीच नाही असे म्हटले आहे. म्हणजेच भगवान शिवशंकराच्या चरणी समर्पित झाल्यासच मनुष्याला त्याच्या जीवाचे आणि जीवनाचे कल्याण करता येते. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आपल्या विदर्भातील अकोला व बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या काकनवाडा या छोड्याशा खेड्यात श्री त्र्यंबकेश्वर संस्थान आहे. येथील शिवशक्त श्री. देशपांडे यांच्या घरातील अडीचशे वर्षापूर्वी एका पुरुषाने महान तपाचरण केले. त्यांच्या तपाचरणाने भगवान शिव संतुष्ट झाले व त्यांनी स्वप्नात दृष्टांत देऊन आपण येथे कामय निवास करणार आहोत तेव्हा माझी पुजा, लिंग स्थापन करून येथेच करावी अशी आज्ञा केली. या घटनेनंतर आज अडीचशे वर्षानंतर सुद्धा काकनवाडा येथे त्र्यंबकेश्वर संस्थान म्हणून हे देवालय कार्यरत आहे. देशपांडे घराण्यातील तो शिवभक्त दरवर्षी नाशिक जवळील श्री श्रेत्र त्र्यंबकेश्वर येथे पायी वारी करून तेथे तपाचरण करीत असे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ह्या त्यांच्या उग्र तपाचरणामुळे व शुद्ध भावभक्तीमुळे आपल्या भक्ताला आशिष देण्यासाठी भगवान शिवाने येथे निवास केल्याचे त्या घराण्यातून सांगण्यात येते. गावातील जुने लोक सुद्धा या बाबत माहिती देतात. या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पायी वारी करून तेथे तपाचरण करीत असे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ह्या त्यांच्या उग्र तपाचरणामुळे व शुद्ध भावभक्तीमुळे आपल्या भक्ताला आशिष देण्यासाठी भगवान शिवाने येथे निवास केल्याचे त्या घराण्यातून सांगण्यात येते. गावातील जुने लोक सुद्धा या बाबत माहिती देतात. या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचा जीर्णोद्धार करण्याचे कार्य येथील मंडळाने हाती घेतले आहे. या मंदिरात पुढील प्रमाणे कार्यक्रम साजरे होत असतात. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/06/images/img1080806001_1_2.jpg' Alt='kakanwada' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>श्रीत्र्यंबकेश्वराचे प्राचीन शिवालय येथे पहिले फक्त मारोतीचा पार होता. साक्षात्कारानंतर तेथे स्वयंभू शिवपिंड आल्यानंतर तेव्हाच्या गावकरी शिवभक्तांनी आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर हे शिवमंदिर उभारले होते. म्हणून तर म्हटले आहे....</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'><b>भक्तीसाठी देवानं काकनवाडा पाहिल</font><font style='font-size:11pt;'>ं </font><font style='font-size:11pt; color:#000000;'></b></font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/06/images/img1080806001_1_3.jpg' Alt='kakanwada' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>या शिवायलयात मारोतीची विशेषता ही की त्याच्या हाती गदा, पहाड अन्य काही नसून फक्त महादेवाची पिंड आहे. ती इतर कुठेही पाहायला मिळत नाही.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>ही प्राचीन बाणगंगा नदी आता ह्या नावाने सर्वश्रृत आहे. या नदीच्या पाण्याने अनेक भाविक मंगलस्नान करून त्र्यंबकेश्वराला रुद्राभिषेक करतात. आता वान नदीवर धरण बांधल्यामुळे नदीला पाणी कमी प्रमाणात असते.</font><br/> <font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Right><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0808/06/images/img1080806001_1_4.jpg' Alt='kakanwada' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'></td><td valign='top' align='right'>PR</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>काकनवाडा : </font><font style=' color:#000000;'>हे गाव अकोल्याच्या पश्चिमेस अकोला व बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर पवित्र वान नदीच्या तिरावर वसलेले छोटेसे खेडे आहे. येथे जाण्याकरिता तेल्हारा, निंबा, वरवट, जळगांव, सोनाळा, संग्रामपूर, येथून वाहने व राज्य परिवहन मंडळाच्या बसेस आहेत. हे शिवाचे जागृत देवस्थान असून भाविकांनी या स्थळाला एकदा भेट देऊन शिवाशिषाची अनुभूती घ्यावी. येथे आपली मनोकामना पूर्ण होते अशी श्रद्धाळूंचे अनुभव आहेत.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 06 Aug 2008 10:41:26 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 21:15:18 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[पंढरपूरः महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/पंढरपूरः-महाराष्ट्राचे-आद्य-तीर्थक्षेत्र-107072500015_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/पंढरपूरः-महाराष्ट्राचे-आद्य-तीर्थक्षेत्र-107072500015_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[भक्त पुंडलिकाच्या आग्रहाखातर आणि त्याने फेकलेल्या विटेवर तो सावळा विठू कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि पंढपूर हे महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र बनले. भागवत धर्माची पताका पंढपुरीच्या.....]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:11pt; color:#000000'>भक्त पुंडलिकाच्या आग्रहाखातर आणि त्याने फेकलेल्या विटेवर तो सावळा विठू कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि पंढपूर हे महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र बनले. भागवत धर्माची पताका पंढपुरीच्या विठ्ठलाखातर अनेक वर्षे दिमाखात फडकत आहे. महाराष्ट्रातील भोळ्या भा़बड्या जीवांवर या पंढरीच्या विठूने आपले मायाजाल फेकले आहे. त्याच्यासाठी लांबून लांबून लोक दरवर्षी चालत येतात. या पंढरीच्या दरबारात नेमके काय आहे याचा वेध तर घेऊया. </font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0707/25/images/img1070725015_1_1.jpg' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top'>MH GOVT</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन घ्यावे अशी प्रथा आहे. पंढरपुरास भीमा नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे; म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. तिच्या वाळवंटात पुंडलिकाची समाधी आहे. येथून विठ्ठलमंदिर जवळच आहे. मंदिर पूर्वाभिमूख असून त्यास तटबंदी आहे. त्याला एकूण आठ दरवाजे आहेत. पूर्वेकडील महाद्वारास नामदेव दरवाजा म्हणतात. तेथे रस्त्यावरुन पोहोचण्यास बारा पाय-या आहेत. त्यांतील पहिली पायरी  नामदेव पायरी. लोक या पायरीला पाय न लावता पुढे जातात. संत चोखामेळा यांची समाधी या पायरीसमोर उजव्या बाजूच्या घराच्या कोप-यात आहे. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>आत जाताच छोटा मुक्तीमंडप आहे. तेथे डाव्या हातास गणपती व महाद्वाराच्या माडीवर नगारखाना आहे. येथे गरुडाचे व समर्थ रामदासांची स्थापिलेल्या हनुमंताचे मंदिर आहे. यानंतरच्या अरुंद दगडी मंडपाच्या (सो-याच्या) भिंतीत तीन दरवाजे आहेत. मधल्या दरवाज्याच्या दोन बाजूंस जयविजय हे द्वारपाल व गणेश आणि सरस्वती आहेत. मधल्या दारातून आपण सोळखांबी मंडपात जातो. तेथे छतावर दशावतारांची व कृष्णलीलेची चित्रे आहेत. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>जवळच्याच दालनांत काशीविश्वनाथ, राम-लक्ष्मण, काळभैरव, दत्तात्रेय, नरसोबा यांच्या मूर्ती आहेत. दुसरा खांब सोन्या-चांदीने मढविलेला असून त्यावर छोटी विष्णुमूर्ती आहे. येथे पूर्व गरुडस्तंभ होता असे सांगतात. पुढे चौखांबी मंडप आहे. उत्तरेस देवाचे शेजघऱ आहे. नंतरची चौरस जागा ' कमान' नावाची असून त्यानंतर गर्भागार आहे. तेथे सिंहासनावरील विटेवर पांडुरंगाची दगडी मूर्ती असून तिची उंची एक मीटरपेक्षा किंचित जास्त आहे. १८७३ मध्ये काही शैव बैराग्यांनी धोंडा मारल्यामुळे मूर्तीचा पाय दुखावला होता, असे सांगितले जाते. तेव्हापासून पायांस न कवटाळता त्यांवर फक्त डोके ठेवू देतात. वास्तविक विठोबा हा शैव आणि वैष्णव या दोन्हींचा समन्वय साधणारा असूनही असा प्रकार घडला. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/></font><font  style='font-size:11pt; color:#000000'>येथील सोळखांबी मंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर एका ओसरीत चार मूर्ती, एक तरटीचे झाड व त्याच्या पायाशी कान्होपात्रेची मूर्ती, नंतर व्यंकटेश-मंदिर, त्यासमोर नागोबा, बाजीराव पेशव्याने बांधलेल्या ओवरीत नारद व कोप-यात रामेश्वर यांच्या मूर्ती आहेत. पश्चिमेच्या भिंतीत सूर्य, गणेश, खंडोबा व नागोबा यांच्या मूर्ती आहेत. विठ्ठल मंदिरामागे वायव्येस रुक्मिणीमंदिर आहे. सभामंडपाच्या पाय-या चढून आल्यावर समोर सुवर्णपिंपळ आहे. येथून पुन्हा सोळ्खांबी मंडपात आले. म्हणजे एका भिंतीत 'शिलालेख' असून त्यावर देवी आहे. हा शिलालेख गुळगुळीत झाला आहे. आता त्यावर लोखंडी जाळी बसविली आहे. देवळात रंगशिला, गारेच्या पादुका इ. विशिष्ट महत्त्वाच्या जागा आहेत.</font><br/><font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table cellspacing='0' cellpadding='0' border='0'  Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0707/25/images/img1070725015_2_1.jpg' Border=0 class='imgArticle'></td></tr><tr> <td  class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top'>MH GOVT</td><td width='8'></td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#000000'>विठोबाचे व रुक्मिणीचे अनेक मौल्यवान अलंकार असून ते विशिष्ट वेळी देवास घालतात. देवाच्या काकडआरतीपासून शेजारतीपर्यंत नित्य व नैमित्तिक असे अनेक पूजोपचार असतात. यात्रेच्या वेळी गर्दीमुळे पांडुरंगाचे दर्शन झाले नाही, तर देवालयाच्या शिखराच्या दर्शनाने भाविक लोक समाधान मानतात. </font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'>पंढपूरातील इतर भक्तीस्थाने</font><font style=' color:#000000;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>पुंडलिकाच्या देवळाच्या दक्षिणेस सुमारे 1.2 किलोमीटरवर विष्णूपद-वेणूनाद हे स्थान आहे. गावाच्या दक्षिणेस गोपाळपूर येथे गोपाळकृष्णाचे देऊळ आहे. याशिवाय पंचमुखी मारूती, भुलेश्वर, पद्मावती (देऊळे आणि तळे), व्यास, अंबाबाई, लखूबाई, यमाई, ताकपिठ्या विठोबा, कोटेश्वर, जोतिबा, नगरेश्वर, सरकारवाडा महादेव, त्र्यंबकेश्वर, गोंदवलेकर राम, खाजगीवाले वाड्यातील विठ्ठल, रूक्मिणी व राधा यांच्या सोन्याच्या मूर्ती, नामदेव मंदिर, चंद्रभागा, दत्त, वटेश्वर महादेव, बेरीचा महादेव, शांकभरी, (बनशंकरी), मल्लिकार्जुन, तांबडा मारूती, मुरलीधर, गारेचा महादेव, काळा मारूती, चोफाळा (विष्णुपंचायतन), पारावरील दत्त , बाभळ्याचा महादेव, अमृतेश्वर ही व इतरही काही मंदिरे पंढरपुरात आहेत. येथील कैकाडी महाराजांचा मठ प्रेक्षणीय आहे. 1946 मध्ये साने गुरूजींनी हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून उपवास केला, तेव्हा हरिजनांना मंदिर खुले झाले. चंद्रभागेच्या वाळवंटात तुकाराम महाराजांचे वंशज भाऊसाहेब देहूकर यांची व वेळापूरकर यांच्या समाध्या आहेत. यात्रेच्या वेळी हजारो यात्रेकरू वाळवंटातच मुक्काम ठोकतात.</font><font style=' color:#0000FF;'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#0000FF'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#0000FF'>संदर्भः विश्वकोश)</font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 25 Jan 2008 17:48:39 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 19:56:39 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[दत्ताचे शयनस्थान माहूर]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/दत्ताचे-शयनस्थान-माहूर-107122300005_1.htm</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/religious-places-marathi/दत्ताचे-शयनस्थान-माहूर-107122300005_1.htm</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2014-05/13/thumb/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1_1/1399966502-5911.jpg</image>
      <description><![CDATA[हे स्थान मराठवाड्यात ( ता. किनवट, जि. नांदेड) आहे. पुराणात हे दत्ताचें शयनस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. बाराव्या शतकांतील दत्तभक्त चांगदेव राऊळ यांना येथेंच दत्त साक्षात्कार झाला चांगदेव राऊळांच्याही पूर्वी या स्थानाची]]></description>
      <content:encoded><![CDATA[<font  style='font-size:12pt; color:#000000'></font><br/><!--Image--><p><table style='margin: 3px 8px 0px 0px;' cellspacing='0' cellpadding='0' border='0' Align=Left><tr><td valign='top'><img src='/mr/articles/0712/23/images/img1071223005_1_1.jpg' Alt='mahur' Border=0  HSPACE=4 VSPACE=4 class='imgArticle_New'></td></tr><tr><td class='imgSource'><table width='100%' cellpadding='0' cellspacing='0' border='0'><tr><td align='left'>MH Govt</td><td valign='top' align='right'>MH GOVT</td></tr></table></td></tr></table></p><!--endImage--> <font  style='font-size:11pt; color:#FF0080'>हे स्थान मराठवाड्यात ( ता. किनवट, जि. नांदेड) आहे. पुराणात हे दत्ताचें शयनस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. </font><font style=' color:#000000;'>बाराव्या शतकांतील दत्तभक्त चांगदेव राऊळ यांना येथेंच दत्त साक्षात्कार झाला चांगदेव राऊळांच्याही पूर्वी या स्थानाची विशेष प्रसिद्धी होती. हे एक शक्तिपीठही आहे. परशुरामाची आई रेणुका येथे सती गेली, असे पुराणात म्हटले आहे. गुरुचरित्रात या स्थानाचे ओझरते उल्लेख आहेत.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माहूरच्या एका स्त्रीचा पती श्रीगुरूंनी संजीवित केला, अशी कथा गुरुचरित्रात (अ. 30) आहे. महानुभाव संप्रदायांत माहूराचा महिमा विशेष आहे. 'स्थानपेथी'च्या काही प्रतीत तेराव्या शतकांतील माहूरविषयी विस्तृत वर्णन आले आहे. अलीकडच्या काळात विष्णुदासांचा निवास माहूर येथे होता. दासोपंतांनी बारा वर्षे या ठिकाणी तप करून दत्तप्रभूला प्रसन्न करून घेतले होते.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>माहूरच्या तीर्थमहिम्यात देवदेवेश्वर (महानुभावीय दत्तस्थान), रेणुकादेवी, अनसूया, दत्तात्रेय या देवांची मंदिरे आणि अमृतकुंड, सर्वतीर्थ, कमलतीर्थ, शिखर ही स्थानें महत्त्वाची गणली जातात. दत्तात्रेयाचे मंदिर माहूरपासून सहा मैलांवर एका शिखरावर आहे. महंत मुकुंदभारती या नावाच्या महंतांनीं सध्याचे मंदिर सन 1297 मध्ये बांधले. मूळ मंदिर फक्त 10' </font><font style='font-size:11pt;'>X12' </font><font style='font-size:11pt;'>या आकाराचे आहे. त्यानंतर भोवतींच्या ओवऱ्या व प्राकार यांची बांधणी झालेली आहे.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'>या देवस्थानाला औरंगजेबाकडून अनेक जहागिर्‍या मिळालेल्या आहेत. देवस्थानाचे वार्षिक उत्पन्न पन्नास हजारांवर आहे. '</font><font style=' color:#FF0080;'>माळवातीर्थ' </font><font style=' color:#000000;'>म्हणून ओळखलें जाणारें तीर्थ म्हणजे महानुभावीय साहित्यात व ज्ञानेश्वरांच्या अभंगांत उल्लेखिलेला मेरुवाळा तलाव होय.</font><br/><font  style='font-size:11pt; color:#FF0080'></font><br/>(<font  style='font-size:11pt; color:#FF0080'>संत साहित्याचे गाढे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या दत्त संप्रदायाचा इतिहासमधून साभार)</font><br/><font  style='font-size:11pt; color:#000000'></font><br/><a href='/religion/hinduism/godgoddess/0712/23/1071223003_1.htm' target=_blank>समन्वयाची देवता - श्री दत्त</a></font>]]></content:encoded>
      <pubDate>Sun, 23 Dec 2007 13:42:20 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 14 Feb 2014 20:11:14 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Religious Places]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
