<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<rss version="2.0" xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/" xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/" xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom">
  <channel>
    <title><![CDATA[शीख धर्माविषयी]]></title>
    <link>https://marathi.webdunia.com/sikh-religion-marathi</link>
    <description><![CDATA[शिख धर्माबद्दल वाचा, धर्मातील तत्‍वे, पंथ, दहा धर्मगुरू यांच्याबद्दल जाणून घ्‍या.]]></description>
    <copyright>Copyright webdunia.com</copyright>
    <lastBuildDate>Tue, 09 Jun 2026 12:27:20 +0530</lastBuildDate>
    <language>en-us</language>
    <image>
      <title>शीख धर्माविषयी</title>
      <url>https://marathi.webdunia.com/sikh-religion-marathi</url>
      <link>https://marathi.webdunia.com/sikh-religion-marathi</link>
    </image>
    <atom:link href="https://marathi.webdunia.com/rss/sikh-religion-marathi-1040201.rss" rel="self" type="application/rss+xml"/>
    <item>
      <title><![CDATA[Guru Nanak Jayanti 2025 Essay in Marathi गुरु नानक जयंती निबंध मराठी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/guru-nanak-jayanti-2025-essay-in-marathi-125110100044_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/guru-nanak-jayanti-2025-essay-in-marathi-125110100044_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-11/01/thumb/1_1/1761997469-8641.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-11/01/thumb/1_1/1761997469-8641.jpg</image>
      <description><![CDATA[गुरु नानक जयंती, ज्याला गुरु पूरब म्हणूनही ओळखले जाते, हा शीख धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. या दिवशी शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु, गुरु नानक देव यांचा जन्म झाला. हा उत्सव कार्तिक पौर्णिमेला जगभरात अत्यंत भक्तीभावाने आणि ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="middle" alt="" class="imgCont" height="675" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-11/01/full/1761997469-8641.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="1200" /></p>
	</p>
	गुरु नानक जयंती: शांतता आणि एकात्मतेचा संदेश</p>
<p>
	<strong>प्रस्तावना</strong></p>
<p>
	गुरु नानक जयंती, ज्याला गुरु पूरब म्हणूनही ओळखले जाते, हा शीख धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि पवित्र सण आहे. या दिवशी शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु, गुरु नानक देव यांचा जन्म झाला. हा उत्सव कार्तिक पौर्णिमेला जगभरात अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. गुरु नानक देव यांनी आपले संपूर्ण जीवन मानवतेला, शांततेला, समतेला आणि ईश्वराच्या एकात्मतेला समर्पित केले. त्यांची शिकवण आजही जगभरातील लोकांना प्रेरणा देत आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>गुरु नानक देव यांचे जीवन आणि कार्य</strong></p>
<p>
	गुरु नानक देव यांचा जन्म इ.स. १४६९ मध्ये तलवंडी (सध्याचे ननकाना साहिब, पाकिस्तान) येथे झाला. त्यांचे विचार आणि शिकवण अत्यंत साधी पण खूप प्रभावी होती. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीयवाद आणि विषमतेवर कठोर टीका केली. त्यांनी लोकांना एकाच &#39;अकाल पुरख&#39; (निराकार देव) वर विश्वास ठेवण्याचा आणि सर्व मानवजातीला समान मानण्याचा उपदेश केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>गुरु नानक देव यांनी तीन मूलभूत तत्त्वे (शिकवण) दिली, जी शीख धर्माचा आधारस्तंभ आहेत:</strong></p>
<p>
	नाम जपना (नामाचे स्मरण करणे): सतत देवाचे नामस्मरण करणे.</p>
<p>
	किरत करना (प्रामाणिकपणे काम करणे): प्रामाणिकपणे व कष्टाने जीवन जगणे.</p>
<p>
	वंड के छकना (वाटून घेणे): जे काही कमवाल ते गरजू लोकांमध्ये वाटून घेणे.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यांनी सुमारे २५ वर्षे लांब प्रवास करून भारत, मध्य पूर्व आणि आशियातील अनेक देशांमध्ये आपल्या विचारांचा प्रसार केला. त्यांची शिकवण &#39;गुरु ग्रंथ साहिब&#39; या पवित्र ग्रंथात समाविष्ट आहे, जो शीख धर्माचा शाश्वत गुरु मानला जातो.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>गुरु पूरब साजरा करण्याची पद्धत</strong></p>
<p>
	गुरु नानक जयंतीचा उत्सव साधारणपणे तीन दिवस चालतो. या उत्सवाची सुरुवात जयंतीच्या दोन दिवस आधी &#39;अखंड पाठ&#39; या परंपरेने होते, ज्यात गुरु ग्रंथ साहिबचे सलग ४८ तास वाचन केले जाते.</p>
<p>
	प्रभात फेरी: जयंतीच्या दिवशी पहाटे गुरुद्वारातून प्रभातफेरी काढली जाते. भक्तगण भजने आणि कीर्तने गात शहरातून फिरतात.</p>
<p>
	नगर कीर्तन: जयंतीच्या एक दिवस आधी भव्य नगर कीर्तन आयोजित केले जाते. या मिरवणुकीत &#39;पंज प्यारे&#39; गुरु ग्रंथ साहिबचे नेतृत्व करतात.</p>
<p>
	गुरुद्वारातील कार्यक्रम: गुरुद्वारामध्ये विशेष &#39;कीर्तन&#39; आणि &#39;कथा&#39; आयोजित केले जातात.</p>
<p>
	लंगर: या दिवशी लंगर आयोजित केले जाते. या लंगरमध्ये जात, धर्म किंवा स्थितीचा कोणताही भेद न ठेवता सर्व लोक एकाच पंक्तीत बसून भोजन करतात. हा गुरु नानक देव यांनी दिलेल्या समता आणि सेवेचा संदेश दर्शवतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>गुरु नानक जयंतीचे महत्त्व</strong></p>
<p>
	गुरु नानक जयंती केवळ एक धार्मिक उत्सव नाही, तर तो मानवी मूल्यांचा आणि सामाजिक एकात्मतेचा सण आहे. हा दिवस आपल्याला प्रेम, सहानुभूती, प्रामाणिकपणा आणि गरजूंची सेवा करण्याची प्रेरणा देतो. गुरु नानक देव यांचा "तेरा मेरा" (जे माझे आहे ते तुझे आहे) हा सिद्धांत आजही संपूर्ण मानवजातीला बंधुत्वाची आणि निस्वार्थ सेवेची शिकवण देतो.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>निष्कर्ष</strong></p>
<p>
	गुरु नानक जयंती आपल्याला &#39;इक ओंकार&#39; (देव एक आहे) या मूलभूत तत्त्वाची आठवण करून देते. त्यांचे जीवन आणि शिकवण एका अशा समाजाची कल्पना करते जिथे कोणताही भेद नाही आणि जिथे सर्व लोक शांततेत एकत्र राहतात. या पवित्र दिनानिमित्त, आपण त्यांच्या मानवतावादी मूल्यांचे स्मरण करून, त्यांच्या शिकवणीचे पालन करण्याचा आणि शांतता व एकात्मतेच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 05 Nov 2025 06:12:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 05 Nov 2025 08:24:10 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sikh Religion]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Golden Temple सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/golden-temple-amritsar-punjab-125061100035_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/golden-temple-amritsar-punjab-125061100035_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/11/thumb/1_1/1749637341-4347.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/11/thumb/1_1/1749637341-4347.jpg</image>
      <description><![CDATA[भारत त्याच्या अद्वितीय रहस्ये, चमत्कार, आकर्षण आणि कलात्मकतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे अशी अनेक धार्मिक स्थळे आहे, ज्यांची अद्भुत कलाकुसर, वास्तुकला आणि रचना पाहण्यासारखी आहे. त्यापैकी एक म्हणजे भारतातील पंजाब राज्यातील अमृतसरचे प्रसिद्ध सुवर्ण ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
		<img align="middle" alt="Golden Temple" class="imgCont" height="513" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2025-06/11/full/1749637341-4347.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="Golden Temple" width="740" /></p>
</p>
भारत त्याच्या अद्वितीय रहस्ये, चमत्कार, आकर्षण आणि कलात्मकतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे अशी अनेक धार्मिक स्थळे आहे, ज्यांची अद्भुत कलाकुसर, वास्तुकला आणि रचना पाहण्यासारखी आहे. त्यापैकी एक म्हणजे भारतातील पंजाब राज्यातील अमृतसरचे प्रसिद्ध सुवर्ण मंदिर, जे सोन्याच्या धातूचा वापर करून बांधले गेले आहे.<br />
<br />
<strong>सुवर्ण मंदिर</strong><br />
सुवर्ण मंदिराला हरमंदिर साहिब म्हणूनही ओळखले जाते आणि ते शीख धर्माचे मुख्य मंदिर देखील आहे, जे जगभरातून लाखो लोकांना आकर्षित करते, केवळ शीख धर्माचे लोकच नाही तर इतर धर्माचे लोक देखील या मंदिरात येतात. तसेच हे मंदिर केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील सुवर्ण मंदिरांच्या यादीत शीर्षस्थानी आहे. अमृतसरचे सुवर्ण मंदिर हे शीख धर्माच्या प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे, ज्याशी लाखो भाविकांची श्रद्धा जोडलेली आहे. केवळ शीख धर्माचे लोकच नाही तर इतर धर्माचे लोक देखील या मंदिराचे धार्मिक महत्त्व आणि अद्भुत रचना पाहण्यासाठी येतात.  <br />
<br />
<strong>सुवर्ण मंदिराचा इतिहास  </strong><br />
सुवर्ण मंदिर हे १५७७ मध्ये बांधले गेले. या मंदिराचे बांधकाम  गुरु रामदास यांनी सुरु केले. मंदिराची स्थापत्यकला आणि ते पूर्ण करण्याचे काम कोणी केले गुरु अर्जुन देव यांनी केले. तसेच अमृतसरमध्ये असलेल्या या जगप्रसिद्ध सुवर्ण मंदिराचा इतिहास ४०० वर्षांहून अधिक जुना आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी चौथे शीख गुरु रामदास साहिब जी यांनी काही जमीन दान केली होती, तर पहिले शीख गुरु नानक आणि पाचवे शीख गुरु अर्जुन साहिब यांनी सुवर्ण मंदिराच्या अद्वितीय वास्तुकलेची रचना केली होती. त्यानंतर या मंदिराचे बांधकाम १५७७ मध्ये सुरू झाले.<br />
<br />
हे प्रसिद्ध सुवर्ण मंदिर पवित्र तलावाच्या मध्यभागी बांधले गेले आहे, ज्यामध्ये नंतर शीख धर्माचा पवित्र ग्रंथ आदि ग्रंथ देखील स्थापित करण्यात आला आहे. शीख धर्माच्या या पवित्र तीर्थक्षेत्राच्या आत एक अकाल तख्त देखील आहे, जे शीख धर्माचे सहावे गुरु हरगोबिंद जी यांचे घर मानले जाते. या मंदिरावर अनेक वेळा हल्ला झाला, ज्यामुळे या मंदिराच्या इमारतीचे बरेच नुकसान झाले. परंतु नंतर सरदार जस्सा सिंह अहलुवालिया यांनी हे मंदिर पुन्हा बांधले आणि त्याला सध्याचे स्वरूप देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.  <br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/kumbhalgarh-rajsamand-rajasthan-125052800064_1.html" target="_blank">महाराणा प्रताप यांची जन्मभूमी कुंभलगड, राजस्थानमधील दुसरा सर्वात मोठा किल्ला</a></strong></p>
<strong>सुवर्ण मंदिर वास्तुकला</strong><br />
अमृतसरमध्ये असलेले सुवर्ण मंदिर त्याच्या अद्भुत कलात्मकता आणि अद्वितीय कारागिरीसाठी ओळखले जाते. हरमंदिर साहिबच्या छतांची आणि भिंतींची रचना सर्वांना आकर्षित करते. सुवर्ण मंदिराच्या भिंतींवर केलेले कारागिरी अतिशय नेत्रदीपक आहे. श्री हरमंदिर साहिब सुमारे ६७ फूट चौरस फूट क्षेत्रात बांधले गेले आहे, ते एका तलावाच्या मध्यभागी बांधले गेले आहे, ज्यामध्ये गुरुद्वारा सुमारे ४०.५ चौरस फूट क्षेत्रात पसरलेला आहे. तसेच गुरुद्वाराच्या चारही दरवाज्यांवर उत्कृष्ट कोरीवकाम आहे. या गुरुद्वाराचा दरवाजा कलात्मक पद्धतीने सजवलेला आहे, जो पुलाच्या दिशेने उघडतो आणि हा पूल श्री हरमंदिर साहिबच्या मुख्य इमारतीकडे उघडतो.  तलावाच्या मध्यभागी बांधलेले हे विशाल सुवर्णमंदिर रात्रीच्या वेळी अतिशय आकर्षक आणि नयनरम्य दिसते. हरमंदिर साहिबच्या प्रवेशद्वाराजवळ केंद्रीय शीख संग्रहालय आहे. ते सुवर्णमंदिराच्या मुख्य आकर्षणांपैकी एक आहे.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/sankat-mochan-hanuman-temple-varanasi-125060900036_1.html" target="_blank">हनुमानजींनी जिथे तुलसीदासजींना दर्शन दिले; Sankat Mochan Hanuman Temple Varanasi</a></strong></p>
<strong>सुवर्णमंदिर अमृतसर जावे कसे?  </strong><br />
पंजाबमध्ये असलेल्या सुवर्णमंदिरात हवाई, रस्ते आणि रेल्वे मार्गे पोहोचता येते. दिल्लीहून अमृतसरला ट्रेन तसेच बस देखील उपलब्ध आहे. तसेच भारतातील सर्व प्रमुख शहरांमधून अमृतसरला जाण्यासाठी अनेक बस सुविधा, रेल्वे सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय अमृतसरला हवाई मार्गाने देखील सहज पोहोचता येते. अमृतसर विमानतळावर उतरल्यानंतर टॅक्सीने सुवर्ण मंदिर पर्यंत सहज पोहचता येते.<br />
<p>
	<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/bharat-darshan-marathi/eklingaji-temple-udaipur-124081000052_1.html" target="_blank">एकलिंगजी मंदिर उदयपुर</a></strong></p>]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 12 Jun 2025 07:30:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 11 Jun 2025 15:52:53 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Bharat Darshan]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Guru Hargobind Singh Jayanti 2025 गुरु हर गोविंद सिंह महाराज यांचे जीवन तत्वज्ञान]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/guru-hargobind-singh-jayanti-2025-125061100028_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/guru-hargobind-singh-jayanti-2025-125061100028_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2024-06/22/thumb/1_1/1719058460-2552.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2024-06/22/thumb/1_1/1719058460-2552.jpg</image>
      <description><![CDATA[Guru Hargobind Singh : शीखांचे सहावे गुरु, गुरु हर गोविंद सिंह जी यांचा जन्म बडाली (अमृतसर, भारत) येथे झाला. तसेच ते शिखांचे पाचवे गुरु अर्जुन सिंह यांचे पुत्र होते. त्यांच्या आईचे नाव गंगा होते. तसेच श्री गुरु हर गोविंद सिंह महाराजांचा प्रकाश पर्व ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<img align="middle" alt="" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2024-06/22/full/1719058460-2552.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" />
	<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:740px;">
		 </p>
</p>
<strong>Guru Hargobind Singh :</strong> शीखांचे सहावे गुरु, गुरु हर गोविंद सिंह जी यांचा जन्म बडाली (अमृतसर, भारत) येथे झाला. तसेच ते शिखांचे पाचवे गुरु अर्जुन सिंह यांचे पुत्र होते. त्यांच्या आईचे नाव गंगा होते. तसेच श्री गुरु हर गोविंद सिंह महाराजांचा प्रकाश पर्व निमित्त गुरुद्वारामध्ये कीर्तन दरबार, अखंड पाठ तसेच अटूट लंगर देखील आयोजित केले जातात.<br />
<br />
त्यांनी आपला बहुतेक वेळ युद्ध प्रशिक्षण आणि युद्ध कलांमध्ये घालवला आणि नंतर ते एक कुशल तलवारबाज, कुस्ती आणि घोडेस्वारी तज्ञ बनले. त्यांनी शिखांना शस्त्रांचे प्रशिक्षण घेण्याची प्रेरणा दिली आणि शीख पंथाला योद्धा व्यक्तिमत्व दिले. गुरु हर गोविंद एक परोपकारी आणि क्रांतिकारी योद्धा होते. त्यांचे जीवन तत्वज्ञान सामान्य लोकांच्या कल्याणाशी जोडलेले होते.<br />
<br />
गुरु हर गोविंद सिंह यांनी अकाल तख्त बांधले. त्यांनी मिरी पिरी आणि किरतपूर साहिबची स्थापना केली. रोहिला, किरतपूर, हरगोबिंदपूर, करतारपूर, गुरुसर आणि अमृतसरच्या युद्धांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. युद्धात सहभागी होणारे ते पहिले गुरु होते. त्यांनी शिखांना युद्धकलेचे शिक्षण दिले आणि त्यांना लष्करी प्रशिक्षण घेण्यास प्रेरित केले.<br />
<br />
हर गोविंदजींनी मुघलांच्या अत्याचारांना बळी पडलेल्या त्यांच्या अनुयायांमध्ये इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास निर्माण केला. गुरू हर गोविंद सिंह यांनी मुघलांच्या विरोधात आपले सैन्य संघटित केले आणि आपली शहरे मजबूत केली. त्यांनी &#39;अकाल बुंगे&#39; स्थापन केले. &#39;बुंगे&#39; म्हणजे वर घुमट असलेली मोठी इमारत होय.<br />
<br />
त्यांनी अमृतसरमध्ये अकाल तख्त (सुवर्ण मंदिरासमोरील देवाचे सिंहासन) बांधले. या इमारतीत अकालींच्या गुप्त बैठका होऊ लागल्या. यामध्ये घेतलेल्या निर्णयांना &#39;गुरुमतन&#39; म्हणजेच &#39;गुरूंचा आदेश&#39; असे नाव देण्यात आले. या काळात त्यांनी अमृतसरजवळ एक किल्ला बांधला आणि त्याचे नाव लोहगढ ठेवले. शिखांच्या वाढत्या स्थानाला धोका मानून मुघल सम्राट जहांगीरने त्यांना ग्वाल्हेरमध्ये कैद केले.<br />
<br />
गुरु हर गोविंद १२ वर्षे तुरुंगात राहिले, त्या काळात शिखांचा त्यांच्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला. ते मुघलांशी लढत राहिले. सुटकेनंतर त्यांनी शाहजहांविरुद्ध बंड केले आणि युद्धात शाही सैन्याचा पराभव केला.<br />
<br />
अखेर त्यांनी काश्मीरच्या पर्वतांमध्ये आश्रय घेतला, जिथे १६४४ मध्ये किरतपूर (पंजाब) येथे त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्युपूर्वी, गुरु हर गोविंद यांनी त्यांचे नातू गुरु हर राय यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. शीख समुदायात, सहाव्या गुरु, गुरु हर गोविंद साहिब जी यांचे प्रकाश पर्व मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते.<br />
<p>
	<p>
		<strong>ALSO READ: <a href="https://marathi.webdunia.com/article/ten-gurus-marathi/special-things-about-guru-gobind-singh-religion-marathi-ten-guru-marathi-sikhism-marathi-122010900002_1.html" target="_blank">Guru Govind Singh jayanti : गुरु गोविंद सिंह यांच्याबद्दल खास गोष्टी</a></strong></p>
</p>
<br type="_moz" />]]></content:encoded>
      <pubDate>Thu, 12 Jun 2025 07:10:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Wed, 11 Jun 2025 15:07:48 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sikh Religion]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[वीर बालपणाच्या आदर्शाची : साहिबजादांच्या हौतात्म्याने मुघल साम्राज्याच्या ढिगाऱ्यातून शीख साम्राज्याच्या निर्मितीची घोषणा झाली]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/ideal-of-heroic-childhood-sahibzads-martyrdom-heralded-the-creation-of-the-sikh-empire-from-the-ruins-of-the-mughal-empire-123122600009_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/ideal-of-heroic-childhood-sahibzads-martyrdom-heralded-the-creation-of-the-sikh-empire-from-the-ruins-of-the-mughal-empire-123122600009_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-12/26/thumb/1_1/1703561650-0559.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-12/26/thumb/1_1/1703561650-0559.jpg</image>
      <description><![CDATA[काही कृत्ये आणि कर्मे इतकी प्रगल्भ असतात की ते इतिहासाचा मार्ग बदलतात ! असाच एक म्हणजे शिखांचे दहावे गुरू, गुरू गोबिंद सिंग यांच्या चार साहिबजादांचे (मुलांचे) हौतात्म्य !

तरूण, निरागस आणि निष्पाप सुपुत्र, साहिबजादा (प्रिन्स) अजीत सिंग, साहिबजादा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="" class="imgCont" height="500" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2023-12/26/full/1703561650-0559.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="sahibjada" width="740" /></p>
	</p>
	काही कृत्ये आणि कर्मे इतकी प्रगल्भ असतात की ते इतिहासाचा मार्ग बदलतात ! असाच एक म्हणजे शिखांचे दहावे गुरू, गुरू गोबिंद सिंग यांच्या चार साहिबजादांचे (मुलांचे) हौतात्म्य !</p>
<p>
	 </p>
<p>
	तरूण, निरागस आणि निष्पाप सुपुत्र, साहिबजादा (प्रिन्स) अजीत सिंग, साहिबजादा जुझार सिंग ज्यांना चमकौरच्या युध्दात 23 डिसेंबर 1704 रोजी हौतात्म्य आले. छोटे साहिबजादे, बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांना 26 डिसेंबर 1705 रोजी सरहिंदच्या (पंजाब) मुघल (Governor) शासक वजीर खान याने निघृणपणे ठार मारले. ते शहीद झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	मागील वर्षापासून 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ पाळला जावा असे केंद्र शासनाकडून सर्व राज्यांना व केंद्र शासित प्रदेशांना आदेश प्राप्त झाले आहेत. या अन्वये या दिवसाचे औचित्य साधून, गुरू गोबिंद सिंग यांचे चार साहिबजादा यांच्या हौतात्म्यावर तसेच त्यांच्या शौर्यावर प्रकाश टाकणारा विशेष लेख.</p>
<p>
	 </p>
<p>
	शीख समाजासाठी डिसेंबर महिन्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच महिन्यात मुघल आणि डोंगरी संस्थानिकांच्या एकत्रित सैन्याने गुरू गोबिंद सिंग, त्यांचे कुटुंब आणि अनुयायांना आनंदपूर साहिब किल्ल्यातून बाहेर काढण्यासाठी कपटाचा वापर केला आणि नंतर त्यांचा नाश करण्याचा प्रयत्न केला गेला.</p>
<p>
	 </p>
<p>
	गुरू गोबिंद सिंगांचे शूर आणि निर्भय शीख आनंदपूरच्या किल्ल्याबाहेर मुघल सैन्याशी प्रदीर्घ युध्दात काही महिने एकत्र गुंतले होते. सम्राट औरंगजेबने शपथेवर संदेश पाठवला की जर गुरू आणि त्यांच्या शिखांनी किल्ला सोडला तर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार जाण्याची परवानगी दिली जाईल. गुरू गोबिंद सिंग यांना शंका होती पण, सरहिंदचे शासक वजीर खानाच्या नेतृत्वाखाली या सैन्याने गुरूंना आनंदपूर साहिबमधून सुरक्षित मार्गाचे वचन दिले. तथापि, ते बाहेर आल्यावर त्यांच्यावर प्रचंड संख्येने हल्ला केला गेला.</p>
<p>
	 </p>
<p>
	नऊ वर्षे आणि सात वर्षे वयाचे दोन लहान साहिबजादे, त्यांची आजी माता गुर्जर कौर यांच्यासोबत किल्ला सोडताना मुख्य दलापासून विभक्त झाले. त्यांना गंगू नावाच्या वृध्द सेवकाने त्यांच्या मूळ गावी सहेडी येथे आश्रय देण्याचे वचन दिले. तथापि, त्याने विश्वासघात केला व त्यांना मुघलांच्या सरहिंद प्रशासनाकडे सोपविले.</p>
<p>
	 </p>
<p>
	गुरू गोबिंद सिंग यांचे दोन मोठे साहिबजादे, साहिबजादा अजीत सिंग आणि साहिबजादा जुझार सिंग दोन्ही सुपुत्रांनी शिखांच्या मुख्य तुकडी सोबत चमकौरच्या युध्दात शेवटपर्यंत लढा दिला,  गुरूंचे थोरले सुपुत्र साहिबजादा अजीत सिंग आणि साहिबजादा जुझार सिंग दोन्ही साहिबजादा यांना हौतात्म्य आले. पुढील घटनांमध्ये गुरूंनी त्यांचे चार साहिबजादा आणि त्यांची आई गमावली. तथापि, त्यांच्या समर्पित अनुयायांच्या शौर्याने आणि बलिदानामुळे ते वैयक्तिकरित्या वाचले. गुरूंना मारण्यात किंवा अटक करण्यात अयशस्वी झालेल्या वजीर खानाला नैराश्य आले व तो सरहिंदला परतला. तो ज्या फसव्या वर्तनाने वागला होता, त्याबद्दल तो घाबरून गेला होता. या पार्श्वभूमीवरच त्याने लहान साहिबजादांवर इस्लाम धर्म स्वीकारून आणि नंतर त्यांना ताब्यात ठेवून त्यांच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. आपला दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी वजीर खानाने लहान राजपुत्रांना सर्वात वाईट प्रकारचा छळ केला आणि त्यांना धमकावले. त्याने त्यांना आणि त्यांच्या आजीला थंडा बुर्ज (थंड बुरूज) मध्ये ठेवले, ज्याची रचना पाण्याच्या वाहिन्यांवरून रात्रीच्या थंड हवेच्या झुळूकांना पकडण्यासाठी करण्यात आली होती. हे ठिकाण उन्हाळ्यासाठी एक योग्य ठिकाण होते पण हिवाळ्यात आणि ते ही रात्रीच्या वेळी खूपच अस्वस्थ करणारे ठिकाण होते. अशात, विशेषत: दोन्ही लहान साहिबजादांना येथे कैद करून वजीर खानाने त्यांच्यावर अत्याचार केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	वजीर खानने आपल्या सरहिंदच्या दरबारात दोन्ही राजपुत्रांवर दोन दिवस खटला चालवला. पहिल्या दिवशी साहिबजादा यांना इस्लाम धर्म स्वीकार करण्यास प्रवृत्त केले. त्यांना प्रचंड संपत्ती आणि मोठे अधिकार देऊ केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	दोन्ही भावांनी गुरू नानक यांच्या अनुयायांच्या शौर्याचे किस्से, गुरू अर्जन देव आणि गुरू तेग बहादूर (साहिबजादा यांचे आजोबा, गुरू गोबिंद सिंग यांचे पिता) यांच्या अद्वितीय हौतात्म्याची कहाणी त्यांच्या आजीकडून ऐकली होती. दोन्ही साहिबजादे यांनी वजीर खानाच्या अत्याचार धैर्याने, हिम्मतीने सहन केले व खंबीर राहून इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिला. यामुळे वजीर खान अस्वस्थ झाला आणि प्रचंड संतापला. दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या दरबारात मलेरकोटल्याचा नवाब, शेर मोहम्मद खान याला शिक्षा सुनावण्याचा अधिकार बहाल केला. हे करण्यामागचे त्याचे कारण म्हणजे गुरू गोबिंद सिंग यांनी शेर मोहम्मद खानाच्या भावाला एका युध्दात मारले होते. मात्र, शेर खान यांनी स्त्रिया आणि मुलांवर सूड उगवण्यास नकार दिला आणि शौर्याचा सर्वोच्च परिचय दिला आणि, त्यांनी दोन्ही लहान साहिबजादे व त्यांच्या आजीला सोडण्याचा सल्ला दिला.</p>
<p>
	 </p>
<p>
	याच वेळेला, वजीर खानाने सर्वात क्रूरकृत्य केले जे माणूसकीच्या तत्वांच्या विरूध्द आहे. वजीर खानाने या दोन निष्पाप राजपुत्रांना मुघल साम्राज्याचे शत्रु घोषित केले व त्यांना भिंतीत जिवंत कोंडण्याचा फतवा सोडला. दुसऱ्या दिवशी आदेशाचे पालन व्हायचे होते. निष्पाप व लहान मुलांवर एवढे जुलमी अत्याचार  करण्याचा इतिहासात अद्यापपर्यंत कदाचित हा एकमेव दुर्दैवी प्रसंग असावा. शेवटच्या क्षणालाही वजीर खानाने साहिबजादांना त्यांचे विचार बदलून इस्लाम स्वीकारण्यासाठी धमकवण्याचा प्रयत्न केला. शौर्यवान साहिबजादा यांनी मरण कबुल केले पण धर्म परिवर्तनास ठाम नकार दिला. तसेच, आम्हाला सोडल्यास आम्ही जंगलात जाऊ, काही शीख एकत्र करू, चांगले घोडे खरेदी करू आणि परत येऊन युध्दभूमीवर तुमचा व तुमच्या सैन्याचा सामना करू अशा कणखर आवाजात साहिबजादा बाबा जोरावर सिंग यांनी प्रतिक्रिया दिली.  त्याच क्षणी नवीन भिंतीची निर्मिती करून त्यांना डांबण्यात आले. तथापि, राजपुत्रांचा श्वास निघण्यापूर्वीच भिंत तुटली. वजीर खानाने जल्लादांना लहान राजपुत्रांचे गळे कापण्याचा आदेश दिला. दोन्ही साहिबजादा यांच्या हौतात्म्याची बातमी समजताच त्यांची आजी माता गुर्जर कौर यांनीही अखेरचा श्वास घेतला. दोन लहान व निष्पाप साहिबजादे अन्याय आणि भेदभावाविरूद्ध ज्या पध्दतीने उभे राहिले, त्याची इतिहासात तुलना होणे नाही. या लहान राजपुत्रांनी दाखवलेले धैर्य आणि धैर्याने शीख समुदायाला छळ आणि अन्यायाविरूध्द लढा देण्यास प्रवृत्त केले.</p>
<p>
	 </p>
<p>
	‘इन पुत्रन के सीस पर वार दिए सुत चार, चार मुए तो क्या हुआ जीवत कई हजार’</p>
<p>
	अर्थात</p>
<p>
	माझे जे हजारो पुत्र जिवंत आहेत त्यांच्या जगण्यासाठी मी चार पुत्रांचे बलिदान दिले आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	साहिबजादांच्या हौतात्म्याचे वृत्त समजताच संपूर्ण देशात दु:खाची लाट उसळली. काही काळानंतर, एकांतवासीय बंदा बैरागी (नांदेड, महाराष्ट्र येथील) गुरू गोबिंद सिंग यांच्या प्रभावाखाली आला आणि त्यांचा अनुयायी झाला. यावेळी त्यांनी ‘अमृत’ प्राशन केले आणि बंदा सिंग बहादूर या नावलौकिकाने इतिहासात नोंद झाली.</p>
<p>
	 </p>
<p>
	बाबा बंदा सिंग बहादूर नांदेडहून पंजाबमध्ये नियोजित कार्यासाठी आले. मोठ्या संख्येने शीख बांधव त्यांच्या सोबत सहभागी झाले. त्यांनी प्रथम सामना आणि सधौरा सरहिंदच्या परिघात घेतला आणि शेवटी वजीर खानावर हल्ला चढवला. 22 मे 1710 रोजी चप्पर चिरीची लढाई म्हणून ओळखली जणारी चकमक झाली. यात शिखांनी मोठ्या मुघल सैन्याचा पराभव केला. युध्दात वजीर खान मारला गेला आणि पुढच्या दोन दिवसांत त्यांनी सदहिंदचा ताबा घेतला. अशा प्रकारे साहिबजादांच्या हौतात्म्याने मुघल साम्राज्याच्या ढिगाऱ्यातून शीख साम्राज्याच्या निर्मितीची घोषणा झाली.</p>
<p>
	 </p>
<p>
	अशा पराक्रमी बालकांना, साहिबजादा अजीत सिंग, साहिबजादा जुझार सिंग, साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना शत शत नमन..!</p>
<p>
	<br />
	Edited By-Ratnadeep Ranshoor</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 26 Dec 2023 09:01:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 26 Dec 2023 09:05:23 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sikh Religion]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शीख धर्मानुसार उजव्या हातात कडा घालण्याचे काय महत्त्व आहे, जाणून घ्या]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/know-the-importance-of-wearing-a-kada-in-the-right-hand-in-sikhism-122071500017_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/know-the-importance-of-wearing-a-kada-in-the-right-hand-in-sikhism-122071500017_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/15/thumb/1_1/1647338779-8428.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/15/thumb/1_1/1647338779-8428.jpg</image>
      <description><![CDATA[भारतात अनेक राज्ये आहेत आणि त्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या संस्कृती, चालीरीती आणि परंपरा आहेत. त्यात पंजाबचाही समावेश आहे]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="parad kada" class="imgCont" height="373" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2022-03/15/full/1647338779-8428.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="500" /></p>
	Punjabi Kada: भारतात अनेक राज्ये आहेत आणि त्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या संस्कृती, चालीरीती आणि परंपरा आहेत. त्यात पंजाबचाही समावेश आहे. शीख इतिहासामुळे पंजाबला खूप महत्त्व आहे. पंजाबी लोकांचे स्वतःचे विधी आहेत, जे ते मोठ्या धैर्याने आणि कोणताही संकोच न करता करतात. ते त्यांच्या शौर्य आणि पराक्रमासाठी ओळखले जातात. गुरु गोविंद सिंग यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली, ज्यामध्ये त्यांनी आपल्या पाच प्रियकरांना पाच करकस घालण्यास सांगितले. पंजाबी कडा हा त्यापैकीच एक. शीख धर्मात कडा घालण्याचे महत्त्व आचार्य गुरमीत सिंग यांच्याकडून जाणून घेऊया .</p>
<p>
	 </p>
<p>
	पंजाबी आणि शीख लोक कडा घालतात हे आपण पाहतो. त्याला मोठे धार्मिक महत्त्व आहे. सरबलोह काडा हा प्रामुख्याने सोने किंवा चांदीऐवजी लोखंड किंवा स्टीलचा बनवला जातो. धार्मिक महत्त्वानुसार ते काडा घालतात, लोखंड किंवा स्टीलचेही स्वतःचे महत्त्व आहे. हा घटक त्वचा योद्धाच्या सामर्थ्याचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे. ते चुकीच्या विरोधात लढण्याचे प्रतीक आहे. त्वचा योद्धासाठी पाच काकर सादर केले आहेत. असे मानले जाते की ही पंजाबी तार धोक्यापासून संरक्षण देते.<span style="white-space:pre"> </span></p>
<p>
	 </p>
<p>
	कडा घालण्याचे काय महत्त्व आहे</p>
<p>
	 पंजाबी कडा हे या वस्तुस्थितीचे प्रतीक आहे की ते सर्वोच्च शक्तीशी संबंधित आहेत.</p>
<p>
	काही शीख किंवा पंजाबी मानतात की हा कडा देवाच्या भक्तीचे प्रतीक आहे.</p>
<p>
	हे त्यांना स्मरण करून देते की ते परम दैवी शक्तीखाली जगत आहेत आणि काम करत आहेत. इतर धर्मातील लोकही कडचे हे महत्त्व समजून घेतात आणि हातात किमान एक कड घालतात.</p>
<p>
	कडा धारण केल्याने मानवी शरीरावर सकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते.</p>
<p>
	हे नकारात्मक ऊर्जा प्रतिबिंबित करण्यास आणि सकारात्मक आकर्षित करण्यास मदत करते.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 15 Jul 2022 10:07:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 15 Jul 2022 10:08:51 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sikh Religion]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[समाजात राहून सर्वांची सेवा करणे हा धर्म आहे; हे काम कोणत्याही स्वार्थाशिवाय केले पाहिजे]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/marathi-kids-stories/religion-is-to-live-in-the-society-and-serve-all-this-work-should-be-done-without-any-selfishness-122042500054_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/marathi-kids-stories/religion-is-to-live-in-the-society-and-serve-all-this-work-should-be-done-without-any-selfishness-122042500054_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-11/19/thumb/1_1/1637303060-6633.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-11/19/thumb/1_1/1637303060-6633.jpg</image>
      <description><![CDATA[गुरु नानक देव खूप प्रवास करायचे. प्रवास करत असताना एकदा ते गोरख मठ नावाच्या ठिकाणी पोहोचले. गुरु नानक गोरख मठातील कोरड्या पिंपळाच्या झाडाखाली बसले. काही वेळाने झाड हिरवे झाले.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="gurunanak" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-11/19/full/1637303060-6633.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="guru nanak dev" width="740" /></p>
	गुरु नानक देव खूप प्रवास करायचे. प्रवास करत असताना एकदा ते गोरख मठ नावाच्या ठिकाणी पोहोचले. गुरु नानक गोरख मठातील कोरड्या पिंपळाच्या झाडाखाली बसले. काही वेळाने झाड हिरवे झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	त्यावेळी गोरख मठात सिद्धनाथांची वस्ती असायची. सिद्धनाथ तेथे अत्यंत कठोर तपश्चर्या करीत असत, त्यामुळे तेथे राहणारे सामान्य लोक त्या संतप्त योगींना घाबरत असत. सिद्धनाथ हेच जग सोडून योगी झाले होते. सिद्ध योगींनी स्वतःच्या आनंदात जीवन जगले, त्यांना जगाशी काही देणेघेणे नव्हते.</p>
<p>
	 </p>
<p>
	जेव्हा सिद्धनाथांना झाडाची हिरवळ कळली तेव्हा ते नानक देवांना भेटायला गेले. सिद्ध नाथ आणि गुरु नानक यांच्यात सुरू झालेला हा संवाद सिद्ध गोष्ठी म्हणून ओळखला जातो. काही योगींनी नानकांना विचारले, &#39;आम्ही करत असलेली तपस्या आणि तुम्ही करत असलेली तपस्या यात काय फरक आहे?&#39;</p>
<p>
	 </p>
<p>
	गुरू नानक म्हणाले, &#39;विशिष्ट प्रकारचे वस्त्र परिधान केल्याने योग होत नाही. नुसती राख अंगावर लावल्याने योगसाधना होत नाही. कानात मुद्रा धारण केल्याने आणि मुंडण केल्याने योग होत नाही. </p>
<p>
	 </p>
<p>
	जगापासून पळून जाणे हा योग नसून सुटका आहे. योगींच्या दृष्टीने सर्व काही समान असावे. तुम्ही लोक समाजापासून का पळत आहात? तुमच्या तपश्चर्येचा लाभ समाजाला मिळावा. माझा एवढाच प्रयत्न आहे की जर माझी थोडीशीही तपश्चर्या असेल तर मी दोन्ही हातांनी त्याचा लाभ लोकांना द्यावा. लोकांना आज तपाची नितांत गरज आहे.</p>
<p>
	<br />
	गुरू नानकांचे म्हणणे ऐकून सर्वांनी त्यांना नमस्कार केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	<strong>धडा- </strong></p>
<p>
	गुरू नानकांनी लोकांना समजावून सांगितले होते की, धर्माचा अर्थ सर्वांची निस्वार्थीपणे सेवा करणे आहे. संसार सोडणे हा धर्माचा संदेश नाही. संसारात राहून सर्वांचे भले करण्याचा एकमेव मार्ग धर्म आहे.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 25 Apr 2022 16:57:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 25 Apr 2022 16:59:44 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Kids Stories]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गुरू नानक यांनी जेव्हा जानवं घालण्यास नकार दिला होता...]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/when-guru-nanak-refused-to-wear-janav-121111900018_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/bbc-marathi-news/when-guru-nanak-refused-to-wear-janav-121111900018_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-11/19/thumb/1_1/1637303060-6633.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-11/19/thumb/1_1/1637303060-6633.jpg</image>
      <description><![CDATA[आज शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांची जयंती आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला.

नानक यांनी शीख धर्मात हिंदू आणि इस्लाम दोन्ही धर्माच्या गुणांचा समावेश केला. पण शीख धर्म केवळ हिंदू आणि इस्लामचे संकलन नाही.

गुरू नानक हे एक ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="gurunanak" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-11/19/full/1637303060-6633.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="guru nanak dev" width="740" /></p>
	</p>
	आज शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांची जयंती आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला.</p>
<p>
	 </p>
<p>
	नानक यांनी शीख धर्मात हिंदू आणि इस्लाम दोन्ही धर्माच्या गुणांचा समावेश केला. पण शीख धर्म केवळ हिंदू आणि इस्लामचे संकलन नाही.</p>
<p>
	 </p>
<p>
	गुरू नानक हे एक मूलभूत आध्यात्मिक विचारवंत होते. त्यांनी आपल्या कल्पना एका विशिष्ट काव्यशैलीत मांडल्या. हीच शैली धर्मग्रंथ &#39;गुरुग्रंथ साहेब&#39;चीही आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	शीख परंपरेत त्यांच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे. गुरू नानक यांची शिकवण आपल्यापर्यंत जयंतीच्या माध्यमातून पोहचली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	बालक नानक यांचा जन्म 1469 मध्ये लाहोरपासून 64 कि.मी. अंतरावर झाला.</p>
<p>
	 </p>
<p>
	नानक यांच्या जन्मानंतरची सुरुवातीची काही वर्ष विविध अंगांनी खास आहेत, असे शीख परंपरेनुसार सांगितले जाते. ईश्वर नानक यांना काहीतरी वेगळे करण्यासाठी प्रेरित केले गेले होते असेही सांगितले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	नानक यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. त्यांनी लहानपणीच इस्लाम आणि हिंदू धर्माचा व्यापक पद्धतीने अभ्यास सुरू केला. परिणामी, नानक यांच्याकडे लहानपणीच काव्यशैली आणि तत्त्वज्ञानाची अद्भुत क्षमता होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	शीख परंपरेत त्यांच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध आहे. गुरू नानक यांची शिकवण आपल्यापर्यंत जयंतीच्या माध्यमातून पोहचली आहे.</p>
<p>
	 </p>
<p>
	बालक नानक यांचा जन्म 1469 मध्ये लाहोरपासून 64 कि.मी. अंतरावर झाला.</p>
<p>
	 </p>
<p>
	नानक यांच्या जन्मानंतरची सुरुवातीची काही वर्ष विविध अंगांनी खास आहेत, असे शीख परंपरेनुसार सांगितले जाते. ईश्वर नानक यांना काहीतरी वेगळे करण्यासाठी प्रेरित केले गेले होते असेही सांगितले जाते.</p>
<p>
	 </p>
<p>
	नानक यांचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. त्यांनी लहानपणीच इस्लाम आणि हिंदू धर्माचा व्यापक पद्धतीने अभ्यास सुरू केला. परिणामी, नानक यांच्याकडे लहानपणीच काव्यशैली आणि तत्त्वज्ञानाची अद्भुत क्षमता होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	याच ठिकाणी त्यांनी मोठ्या संख्यने अनुयायांना शिकवण देवून आकर्षित केले. इश्वर एक आहे आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या देवापर्यंत थेट पोहचू शकते हा गुरू नानक यांचा प्रमुख संदेश होता. यासाठी रूढी, पुजारी किंवा मौलवी यांची आवश्यकता नाही असे ते सांगायचे.</p>
<p>
	 </p>
<p>
	गुरू नानक यांनी प्रचंड अभ्यास केला आणि सुशिक्षितांशी त्यांचा वादही झाला.</p>
<p>
	 </p>
<p>
	गुरू नानक यांनी जाती व्यवस्था संपुष्टात आणून क्रांतिकारी सुधारणा केली. प्रत्येक व्यक्ती समान आहे मग ती कोणत्याही जाती,धर्माची किंवा लिंगची असो ही बाब त्यांनी प्रामुख्याने या स्थापित केली.</p>
<p>
	 </p>
<p>
	(हा लेख मुळत: 4 नोव्हेंबर 2017 रोजी गुरू नानक जयंतीदिवशी प्रकाशित झाला होता.)</p>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 19 Nov 2021 11:52:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 19 Nov 2021 11:55:07 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[BBC Marathi News]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Essay on Guru Nanak Dev गुरु नानक जयंती निबंध]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/essay-marathi/essay-on-guru-nanak-dev-121111600020_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/essay-marathi/essay-on-guru-nanak-dev-121111600020_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-11/16/thumb/1_1/1637043461-3589.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-11/16/thumb/1_1/1637043461-3589.jpg</image>
      <description><![CDATA[गुरु नानक देवजी यांचा जन्म पंजाबमधील शेडखुपुरा जिल्ह्यातील तलवंडी या गावात झाला. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेचा दिवस गुरु नानक दिन म्हणून साजरा केला जातो. गुरु नानक जी त्यांच्या अनेक महान कार्यांसाठी ओळखले जातात. सांप्रदायिक एकता, सत्य, शांती, ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="guru nanak dev" class="imgCont" height="592" src="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2021-11/16/full/1637043461-3589.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="guru nanak" width="740" /></p>
	</p>
	गुरु नानक देवजी यांचा जन्म पंजाबमधील शेडखुपुरा जिल्ह्यातील तलवंडी या गावात झाला. दरवर्षी कार्तिक पौर्णिमेचा दिवस गुरु नानक दिन म्हणून साजरा केला जातो. गुरु नानक जी त्यांच्या अनेक महान कार्यांसाठी ओळखले जातात. सांप्रदायिक एकता, सत्य, शांती, सौहार्दाचे ज्ञान सामायिक करण्यासाठी गुरु नानक जी यांचे जगभरात स्मरण केले जाते. यासोबतच शीख समाजाची पायाभरणी करण्याचे उद्दिष्ट गुरु नानक जी यांना देण्यात आले आहे. गुरू नानक यांचे 22 सप्टेंबर 1539 रोजी मुघल साम्राज्य, पाकिस्तान, करतारपूर येथे निधन झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	गुरु नानक जी यांचे जीवन नेहमीच महान कार्यांसाठी ओळखले जाते आणि आजही लोक त्यांच्या शिकवणींचे पालन करण्याचा प्रयत्न करतात. गुरु नानक यांच्या वडिलांचे नाव बाबा कालूचंद बेदी आणि आईचे नाव त्रिपती असे होते. त्याच्या आई-वडिलांनी त्याचे नाव नानक ठेवले होते. नानक यांचे वडील गावातील स्थानिक महसूल प्रशासनाचे अधिकारी होते. गुरु नानकजी लहानपणापासूनच बुद्धिमान होते. नानकजींना बालपणातच अनेक भाषांचे ज्ञान प्राप्त झाले होते. लहानपणापासूनच नानकजींना फारसी आणि अरबी भाषांचे उत्तम ज्ञान होते. 1485 साली नानकजींनी दौलत खान लोधी यांच्या भांडारात अधिकारी म्हणून नियुक्ती घेतली. नानकजींचा विवाह 1487 साली झाला होता. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली. त्यांना पहिला मुलगा 1491 मध्ये झाला आणि दुसरा मुलगा 1496 मध्ये झाला.</p>
<p>
	 </p>
<p>
	गुरु नानक जी त्यांच्या महान उद्देशाच्या ज्ञानासाठी देखील ओळखले जातात. गुरू नानक यांनी संपूर्ण जगाला त्यांचा उद्देश सांगण्यासाठी त्यांचे घर सोडले होते. घर सोडून, ​​गुरु नानक त्यांच्या तत्त्वांचा आणि नियमांचा प्रचार करण्यासाठी बाहेर पडले आणि संन्यासी रूप धारण केले. गुरू नानकजींनी दुर्बल लोकांना मदत करण्यासाठी भरपूर प्रचार केला. त्याच बरोबर गुरू नानक यांनी भेदभाव, मूर्तिपूजा आणि धार्मिक श्रद्धा यांच्या विरोधात प्रचार सुरू ठेवला. आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या ठिकाणी प्रवास केला.</p>
<p>
	 </p>
<p>
	गुरु नानकजींच्या जीवनाचा प्रवास 25 वर्षे चालला. या 25 वर्षात गुरू नानकजींनी आपल्या कार्याचा मोठ्या उत्साहाने प्रचार केला आणि अखेरीस श्री गुरु नानक देवजींनी आपली 25 वर्षांची यात्रा संपवली आणि नानक पंजाबमधील करतारपूर नावाच्या गावात राहू लागले. आणि नंतर गुरु नानकजींनी याच ठिकाणी अखेरचा श्वास घेतला. गुरु नानक यांच्या निधनानंतर 12 वर्षांनी भाई गुरुदास यांचा जन्म झाला. जे लहानपणापासून शीख मिशनमध्ये सामील झाले होते. त्यांनी शीख समाजासाठी खूप काही केले. त्यामुळे ठिकठिकाणी शीख समुदाय निर्माण झाले आणि धर्मशाळाही उघडल्या गेल्या.</p>
<p>
	 </p>
<p>
	गुरु पर्व किंवा प्रकाश पर्व हे गुरु नानक यांच्या जन्मदिनी साजरे केले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गुरु नानक उत्सव श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. गुरु नानक देवजी यांचा जन्म 15 एप्रिल 1469 रोजी राय भोई की तलवंडी येथे झाला जे आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नानकाना साहिब आहे. ननकाना साहिब गुरुद्वारा देखील याच ठिकाणी आहे जे शिखांचे प्रसिद्ध धार्मिक स्थान मानले जाते. दरवर्षी गुरुपर्वानिमित्त ननकाना साहिबमध्ये मोठी गर्दी असते. ननकाना साहिब व्यतिरिक्त, भारतातील अनेक गुरुद्वारांमध्ये नगर कीर्तन आयोजित केले जातात आणि लंगर केले जाते. गुरुद्वारांची सजावटही पाहण्यासारखी असते.</p>
<p>
	 </p>
<p>
	शीख समाजाचे पहिले गुरु नानक देवजी होते. गुरु नानक देवजींनी शीख समाजाचा पाया घातला होता. गुरु नानक देवजींना बाबा नानक आणि नानक शाह असे संबोधले जाते. गुरु नानक जी उपजत नैतिकता, कठोर परिश्रम आणि सत्यतेचा संदेश देतात. शीख धर्माची प्रार्थना जपजी साहिब ही गुरु नानक देव जी यांनी लिहिली होती, जी लोक सिमरन करतात आणि गुरु नानक देवजींना घरात सुख आणि शांती मिळावी यासाठी प्रार्थना करतात. शीख धर्माच्या गुरूंमध्ये पहिले गुरू - नानक देव, दुसरे गुरू - गुरू अंगद देव, तिसरे गुरू - गुरू अमर दास, चौथे गुरू - गुरु राम दास, पाचवे गुरू - गुरु अर्जन देव, सहावे गुरू - गुरु हरगोविंद, सातवे गुरु - गुरु हर राय, आठवे गुरु - गुरु हर किशन, नववे गुरु - गुरु तेग बहादूर आणि दहावे गुरु - गुरु गोविंद सिंग जी यांचा समावेश होतो.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 16 Nov 2021 11:41:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 16 Nov 2021 11:48:03 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Essay Marathi]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गुरु गोविंद सिंग जयंती विशेष]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/guru-govind-singh-jayanti-121011900075_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/guru-govind-singh-jayanti-121011900075_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2021-01/18/thumb/1_1/1610961792-0189.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2021-01/18/thumb/1_1/1610961792-0189.jpg</image>
      <description><![CDATA[श्री गुरु गोविंद सिंह हे शीख धर्माचे दहावे गुरू होय. त्यांचा जन्म 1666 मध्ये पाटना येथे गुजरीजी व श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या गरीब कुटुंबात झाला. त्यावेळी गुरु तेगबहादुरजी बंगालमध्ये होते. त्यांच्या म्हणण्यानुसार गुरुजी यांचे नाम गोविंद राय असे ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://media.webdunia.com/_media/hi/img/article/2021-01/18/full/1610961792-0189.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" />
		<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:740px;">
			guru govind Singh Quotes</p>
	</p>
	-हरदीप कौर</p>
<p>
	श्री गुरु गोविंद सिंह हे शीख धर्माचे दहावे गुरू होय. त्यांचा जन्म 1666 मध्ये पाटना येथे गुजरीजी व श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या गरीब कुटुंबात झाला. त्यावेळी गुरु तेगबहादुरजी बंगालमध्ये होते. त्यांच्या म्हणण्यानुसार गुरुजी यांचे नाम गोविंद राय असे ठेवण्यात आले होते. नंतर 1699मध्ये बैसाखीच्या दिनी गुरु गोविंद राय हे गुरु गोविंद सिंह बनले होते. त्यांचे बालपणाचे पाच वर्ष पाटना येथेच गेले.</p>
<p>
	 </p>
<p>
	1675मध्ये कश्मीरच्या ब्राम्हणांच्या विनंतीला मान देऊन श्री गुरु तेगबहादुरजींनी दिल्ली येथील चांदणी चौकात देहत्याग केला होता. श्री गुरु गोविंद सिंहजी 11 नोव्हेंबर 1675 रोजी गुरु गादीवर विराजमान झाले.</p>
<p>
	 </p>
<p>
	धर्म व समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंहजी यांनी 1699 मध्ये खालसा पंथाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करून समानता प्रस्तापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावली.</p>
<p>
	 </p>
<p>
	गुरु गोविंद सिंह यांना तीन पत्नी होत्या. माता जीतोजी, माता सुंदरीजी व माता साहिबकौरजी अशी त्यांची नावे होती. बाबा अजित सिंह, बाबा जुझार सिंह ही त्यांची मुले होती. ती चमकौरच्या युद्धात शौर्यमरण प्राप्त झाले होते. तर बाबा जोरावर सिंह व फतेह सिंह या लहान मुलांना सरहंदच्या नवाबने जिवंत भिंतींत पुरले होते. केसगड, फतेहगड, होलगड, आनंदगड व लोहगड हे किल्ले त्यांनी युद्धात जिंकले होते.</p>
<p>
	 </p>
<p>
	गुरुजी दररोज गुरूवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना त्याचा सविस्तर अर्थही सांगत असत. तेव्हा त्यांचे लहान भाऊ मनी सिंहजी ते लिहीत असत. सलग पाच महिने लिहून गुरुवाणी पूर्ण झाली होती.</p>
<p>
	 </p>
<p>
	गुरु गोविंद सिंहजी यांनी 42 वर्षापर्यंत शत्रूविरुद्ध सामना केला होता. 1708 मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील नांदेड येथील सचखंडमध्ये आपला देह त्यागला होता.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Wed, 20 Jan 2021 07:35:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Tue, 19 Jan 2021 23:37:07 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sikh Religion]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[श्री गुरु गो‍विंद सिंह यांनीच दिले होते पंच ककार धारण करण्याचे आदेश]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/panch-kakar-that-guru-gobind-singh-commanded-121011800043_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/panch-kakar-that-guru-gobind-singh-commanded-121011800043_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2021-01/18/thumb/1_1/1610965078-5997.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2021-01/18/thumb/1_1/1610965078-5997.jpg</image>
      <description><![CDATA[शौर्य आणि साहसचे प्रतीक श्री गुरु गोबिंद सिंग यांच्या जन्म बिहारच्या पाटणा शहरात झाला होता. त्यांच्या लहानपणाचे नाव गोविंद राय असे होते. वडील गुरु तेगबहादुरजी यांच्या नंतर ते वयाच्या नवव्या वर्षीच शिखांचे दहावे गुरु झाले. ते आध्यात्मिक गुरु असून ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://media.webdunia.com/_media/hi/img/article/2021-01/18/full/1610965078-5997.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" />
		<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:740px;">
			guru govind singh jee</p>
	</p>
	शौर्य आणि साहसचे प्रतीक श्री गुरु गोबिंद सिंग यांच्या जन्म बिहारच्या पाटणा शहरात झाला होता. त्यांच्या लहानपणाचे नाव गोविंद राय असे होते. वडील गुरु तेगबहादुरजी यांच्या नंतर ते वयाच्या नवव्या वर्षीच शिखांचे दहावे गुरु झाले. ते आध्यात्मिक गुरु असून निर्भयी योद्ध, कवी आणि दार्शनिक होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	शिखांसाठी 5 वस्तू केस, कंगवा, कडा, कच्छा आणि किरपान यांचा समावेश आहे. यांना पाच ककार असे म्हटले जाते आणि अमृत किंवा शीख-दीक्षा घेणार्‍या प्रत्येक शिखाने हे धारण करणे आवश्यक आहे. हे आदेश गुरु गोबिंद सिंग यांनीच दिले होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	अमृत किंवा शीख-दीक्षा प्रत्येक शिखाने घेणे आवश्यक आहे. दीक्षा घेतलेल्या स्त्री-पुरुषांना पाच क-वस्तू स्वतःकडे अहोरात्र बाळगाव्या लागतात. त्यांत केस (न कापलेले केस), कंगा (कंगवा), कडा (लोखंडी किंवा स्टीलचा कडा), कच्छा (लांब विजार), किरपान (तलवार) यांचा समावेश आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	गुरु गोविंदसिंग यांनी संस्कृत, फारशी, पंजाबी, आणि अरबी भाषा शिकल्या होत्या. सोबतच त्यांना संपूर्ण शस्त्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. ते लेखक देखील होते आणि त्यांनी दसम ग्रंथ साहिब रचित केली होती. ते विद्वानांचे संरक्षक मानले जात होते. त्यांच्या दरबारात नेहमी 52 कवी आणि लेखकांची उपस्थिती राहत असे म्हणून त्यांना संत शिपाही असे म्हटले जात होते.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Tue, 19 Jan 2021 07:07:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 18 Jan 2021 16:09:37 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sikh Religion]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Guru Gobind Singh Jayanti गुरु गोविंदसिंग यांच्या 11 सूचना आपल्याला जगण्याचा योग्य मार्ग दर्शवतील]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/guru-gobind-singh-jayanti-121011800039_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/guru-gobind-singh-jayanti-121011800039_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2021-01/18/thumb/1_1/1610961792-0189.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2021-01/18/thumb/1_1/1610961792-0189.jpg</image>
      <description><![CDATA[1. परदेसी, लोरवान, दु:खी, अपंग, मानुख दि यथाशक्त सेवा करनी :
कोणत्याही परदेशी माणूस, दु:खी व्यक्ती, अपंग आणि गरजू व्यक्तीची मदत करावी.

2. गुरुबानी कंठ करनी :
गुरुबानी कंठस्थ करावी.

3. धरम दी किरत करनी :
आपली जीविका ईमानदारीपूर्वक कार्य करत ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="https://media.webdunia.com/_media/hi/img/article/2021-01/18/full/1610961792-0189.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" />
		<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:740px;">
			guru govind Singh Quotes</p>
	</p>
	1. परदेसी, लोरवान, दु:खी, अपंग, मानुख दि यथाशक्त सेवा करनी :</p>
<p>
	कोणत्याही परदेशी माणूस, दु:खी व्यक्ती, अपंग आणि गरजू व्यक्तीची मदत करावी.</p>
<p>
	 </p>
<p>
	2. गुरुबानी कंठ करनी :</p>
<p>
	गुरुबानी कंठस्थ करावी.</p>
<p>
	 </p>
<p>
	3. धरम दी किरत करनी :</p>
<p>
	आपली जीविका ईमानदारीपूर्वक कार्य करत चालवावी.</p>
<p>
	 </p>
<p>
	4. कम करन विच दरीदार नहीं करना :</p>
<p>
	काम करताना खूप मेहनत करावी आणि कामाप्रती लापरवाही करु नये.</p>
<p>
	 </p>
<p>
	5. धन, जवानी, तै कुल जात दा अभिमान नै करना :</p>
<p>
	आपलं तारुण्य, जात आणि कुळधर्माविषयी गर्विष्ठ होऊ नये.</p>
<p>
	 </p>
<p>
	6. जगत-जूठ तंबाकू बिखिया दी तियाग करना :</p>
<p>
	कोणत्याही प्रकाराचे व्यसन, नशा करु नये.</p>
<p>
	 </p>
<p>
	7. किसी दि निंदा, चुगली, अतै इर्खा नै करना :</p>
<p>
	एखाद्याची फसवणूक आणि निंदा टाळा आणि एखाद्याचा हेवा करण्याऐवजी कठोर परिश्रम करा.</p>
<p>
	 </p>
<p>
	8. बचन करकै पालना :</p>
<p>
	आपल्या दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.</p>
<p>
	 </p>
<p>
	9. दुश्मन नाल साम, दाम, भेद, आदिक उपाय वर्तने अते उपरांत युद्ध करना :</p>
<p>
	शत्रूचा सामना करण्यापूर्वी साम, दाम, दंड, भेद नीती अमलात आणावी नंतर आमोर-समोर युद्ध करावे.</p>
<p>
	 </p>
<p>
	10. शस्त्र विद्या अतै घोड़े दी सवारी दा अभ्यास करना :</p>
<p>
	स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी शारीरिक सौष्ठव, शस्त्र हाताळणे आणि घोडेस्वारीची तयारी करावी. हल्लीच्या संदर्भात नियमित व्यायाम करावा.</p>
<p>
	 </p>
<p>
	11. दसवंड देना :</p>
<p>
	आपल्या कमाईचा दहावा भाव दान करावा.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 18 Jan 2021 15:31:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 18 Jan 2021 15:33:10 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sikh Religion]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[Lohri 2021 : प्रेम, विश्वास आणि ऐक्याचे सण]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/lohri-2021-date-timing-importance-significance-121011100016_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/lohri-2021-date-timing-importance-significance-121011100016_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2021-01/09/thumb/1_1/1610185305-7619.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2021-01/09/thumb/1_1/1610185305-7619.jpg</image>
      <description><![CDATA[शीख समुदायाचं महत्त्वपूर्ण असलेला सण लोहरी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी 13 जानेवारी ला पंजाबी कुटुंबामध्ये विशेष उत्साह असतो कारण या दिवशी लोहरी सण साजरा केला जातो. हा सण शीख कुटुंबासाठी महत्त्वाचा सण असतो. या सणा ...]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="592" src="//media.webdunia.com/_media/hi/img/article/2021-01/09/full/1610185305-7619.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" />
		<p style="float: left; clear: both; font-style:italic; padding: 10px 10px 10px 0px; width:740px;">
			Lohri Parv 2021</p>
	</p>
	शीख समुदायाचं महत्त्वपूर्ण असलेला सण लोहरी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी 13 जानेवारी ला पंजाबी कुटुंबामध्ये विशेष उत्साह असतो कारण या दिवशी लोहरी सण साजरा केला जातो. हा सण शीख कुटुंबासाठी महत्त्वाचा सण असतो. या सणा मध्ये उत्साह तेव्हा वाढतो जेव्हा घरात नवीन सून आल्यावर किंवा मुलाचा जन्म झाल्यावरची पहिली लोहरी असेल. या दिवशी लोहरी पूजनाचे साहित्य एकत्रित करून संध्याकाळी कुटुंबियांसह विशेष पूजा करून अग्नी प्रज्वलित करून संपूर्ण कुटुंब अग्नीच्या भोवती प्रदक्षिणा लावतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	पंजाब आणि जम्मू-काश्मीर मध्ये &#39;लोहरी&#39; नावाने मकर संक्रांती सण साजरा केला जातो. या सणाला पंजाबी समाज पूर्ण उत्साह आणि आनंदाने साजरा करतो. लोहरी साजरी करण्यासाठी लाकडाच्या ढिगावर शेणाच्या गोवऱ्यां ठेवतात. सामूहिकरीत्या हा सण साजरा केल्यावर लोहरी पूजा केल्यावर त्यामध्ये तीळ, गूळ, रेवडी आणि शेंगदाणे अर्पण करतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	 प्रसादात प्रामुख्याने तीळ, जक, गूळ,शेंगदाणे आणि पॉपकॉर्न वाटतात.या सणाचे विशेष आकर्षण म्हणजे ढोलाच्या तालावर गिद्दा आणि भांगडा डांस करणे आहे. या दिवसाचा संबंध नवसाशी जोडलेला आहे म्हणजे ज्या घरात नवी सून आली आहे किंवा ज्या घरात मुलाचा जन्म झालेला आहे, त्या कुटुंबात आनंद साजरा करून लोहरी चा सण साजरा केला जातो. नातेवाईक आणि आप्तेष्ट त्यांना आजच्या दिवशी विशेष भेटवस्तू देऊन शुभेच्छा देतात.</p>
<p>
	 </p>
<p>
	गायीच्या गोवऱ्यांची माळ बनवून नवस पूर्ण झाल्याच्या आनंदात लोहरीमध्ये ती माळ घालतात. ज्याला चरखा चढवणे म्हणतात. लोहरी आणि मकर संक्रांती हे सण एकमेकांशी जुडल्या मुळे सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सवाचा एक अद्भुत सण आहे. सध्याच्या बदलत्या काळात देखील या सणात प्रेम, ऐक्य, आणि विश्वास दिसून येतो.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 11 Jan 2021 10:39:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 11 Jan 2021 10:42:21 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sikh Religion]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गुरू नानकदेव जयंती अर्थात प्रकाश दिन]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/gurunanak-dev-jayanti-119111100015_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/gurunanak-dev-jayanti-119111100015_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-11/11/thumb/1_1/1573460818-7958.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2019-11/11/thumb/1_1/1573460818-7958.jpg</image>
      <description><![CDATA[गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरू आहेत. नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहौर जवळ तळवंडी येथे १५ एप्रिल १४६९ रोजी एका हिंदू कुटुंबात झाला.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<strong>जन्म- १५ एप्रिल १४६९ </strong></p>
<p>
	<strong>महानिर्वाण- ७ सप्टेंबर, १५३९ </strong></p>
<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
			<img align="center" alt="gurunanak jaynti" class="imgCont" height="590" src="//media.webdunia.com/_media/mr/img/article/2019-11/11/full/1573460929-3504.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="736" /></p>
	</p>
</p>
<p>
	गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरू आहेत. नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहौर जवळ तळवंडी येथे १५ एप्रिल १४६९ रोजी एका हिंदू कुटुंबात झाला. या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते. देशभर गुरू नानक यांचा जन्म दिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. </p>
<p>
	 </p>
<p>
	गुरू नानक लहानपणापासूनच धार्मिक होते. लहानपणी मौंजीबंधनावेळीच त्यांनी जानवे घालायला नकार दिला होता. ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली. जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या. </p>
<p>
	 </p>
<p>
	सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली गुरू नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. त्यांनी त्या काळात केवळ भारतभ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का- मदिनेचीही यात्रा केली होती. अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते. </p>
<p>
	 </p>
<p>
	गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी &#39;कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत&#39;, असा नारा दिला होता. हे जग बनविणारा एकच इश्वर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती. </p>
<p>
	 </p>
<p>
	त्यासाठी अनेक केंद्राची साखळी निर्माण केली. त्यांनी एकता, श्रद्धा व प्रेमाचे तत्वज्ञान मांडले. ते क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांनी नवीन विचारधारेचा प्रचार केला.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 30 Nov 2020 07:50:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 30 Nov 2020 08:33:50 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sikh Religion]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[शीख धर्मियांचा प्रमुख सणं : बैसाखी]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/baisakhi-festival-120041300009_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/baisakhi-festival-120041300009_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/hp/home-page/2017-04/13/thumb/1_1/1492073565-899.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/hp/home-page/2017-04/13/thumb/1_1/1492073565-899.jpg</image>
      <description><![CDATA[बैसाखीपासून शीख लोकांच्या नववर्षास सुरवात होते. बैसाखी शक्यतो 13 ते 15 एप्रिलच्या दरम्यान येते. या महिन्यापासूनच ते पेरणीस सुरवात करतात. 1699 साली याच दिवशी शीखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांनी 'खालसा' पंथाची स्थापना केली होती.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p>
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" height="416" src="https://media.webdunia.com/_media/hi/img/hp/home-page/2017-04/13/full/1492073565-899.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="740" /></p>
	बैसाखीपासून शीख लोकांच्या नववर्षास सुरवात होते. बैसाखी शक्यतो 13 ते 15 एप्रिलच्या दरम्यान येते. या महिन्यापासूनच ते पेरणीस सुरवात करतात. 1699 साली याच दिवशी शीखांचे दहावे गुरू गोविंदसिंग यांनी &#39;खालसा&#39; पंथाची स्थापना केली होती. </p>
<p>
	 </p>
<p>
	यासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एकदा गुरू गोविंदसिंग यांनी आपल्या अनुयायांपुढे जाऊन विचारले, की या तंबूत प्रवेश मिळवण्यासाठी कोण आपले प्राण देऊ शकेल? एक जण पुढे आला. त्याला घेऊन गुरू गोविंदसिंग तंबूत गेले. </p>
<p>
	 </p>
<p>
	थोड्या वेळात रक्ताने माखलेली तलवार घेऊन बाहेर आले. त्यांनी परत तोच प्रश्न विचारला व अशी कृती आणखी चार वेळा केली. काही वेळाने ते पाचही जण पगडी बांधून बाहेर आले. </p>
<p>
	 </p>
<p>
	त्या पाच लोकांना नंतर पाच पैर म्हटले जाऊ लागले. या दिवशी गुरूद्वारात जाऊन शीख बांधव प्रार्थना करतात. खालसा पंथाचा निर्माण दिवस म्हणूनही या दिवसाचे वेगळे महात्म्य आहे. </p>
<p>
	 </p>
<p>
	या दिवशी मिरवणूक काढली जाते. पंजाबमध्ये लोक पारंपारिक नृत्य, भांगडा करतात. संध्याकाळी शेकोटी पेटवितात व नवीन पेरण्या चांगल्या व्हाव्यात म्हणून प्रेरणा देतात. मुख्य समारंभ आनंदपुर साहिब येथे होतो. </p>
<p>
	 </p>
<p>
	सकाळी चार वाजता &#39;गुरू ग्रंथसाहिब&#39;ला समारंभपूर्वक बाहेर आणले जाते. नंतर गादीवर बसविले जाते व मिरवणूक काढली जाते.</p>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 13 Apr 2020 10:47:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 13 Apr 2020 10:48:58 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sikh Religion]]></category>
      <authorname>Webdunia Desk</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[गुरू नानकदेव जयंती]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/gurunanak-jayanti-111111000001_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/gurunanak-jayanti-111111000001_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2014-11/05/thumb/1_1/1415178503-7448.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/hi/img/article/2014-11/05/thumb/1_1/1415178503-7448.jpg</image>
      <description><![CDATA[गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरू आहेत. नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहौर जवळ तळवंडी येथे १५ एप्रिल १४६९ रोजी एका हिंदू कुटुंबात झाला. या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते.]]></description>
      <content:encoded><![CDATA[<!--Image-->
<p class="wdp_articleLImg">
	<p style="float: left;width:100%;text-align:center;">
		<img align="center" alt="" class="imgCont" src="http://media.webdunia.com/_media/hi/img/article/2014-11/05/full/1415178503-7448.jpg" style="border: 1px solid rgb(221, 221, 221); margin-right: 0px; z-index: 0; width: 621px; height: 207px;" title="" />
		<p>
			जन्म- १५ एप्रिल १४६९ </p>
		<p>
			महानिर्वाण- ७ सप्टेंबर, १५३९ </p>
	</p>
</p>
<br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरू आहेत. नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहौर जवळ तळवंडी येथे १५ एप्रिल १४६९ रोजी एका हिंदू कुटुंबात झाला. या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते. देशभर गुरू नानक यांचा जन्म दिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">गुरू नानक लहानपणापासूनच धार्मिक होते. लहानपणी मौंजीबंधनावेळीच त्यांनी जानवे घालायला नकार दिला होता. ज्ञानप्राप्तीनंतर शीख धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी देशभर यात्रा केली. जगभरातील धार्मिक स्थळांनाही त्यांनी भेटी दिल्या. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली गुरू नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. त्यांनी त्या काळात केवळ भारतभ्रमणच नव्हे तर इराकमधील बगदाद आणि सौदी अरेबियात मक्का- मदिनेचीही यात्रा केली होती. अनेक अरब देश त्यांनी पालथे घातले होते. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">गुरू नानक यांची मानवतावादावर दृढ श्रद्धा होती. त्यांचे चिंतन धर्माच्या सत्य व शाश्वत मुल्यांचे मूळ होते. म्हणूनच जात-धर्म या पलीकडे जाऊन सर्वांनी एकत्र यावे अशी त्यांची इच्छा होती. एकदा बेई नदीतून स्नान केल्यानंतर बाहेर आल्यावर त्यांनी &#39;कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही, सर्व जण मानव आहोत&#39;, असा नारा दिला होता. हे जग बनविणारा एकच इश्वर आहे, असे त्यांचे म्हणणे होते. धर्म हे दर्शन आहे, दिखावा नाही, अशी त्यांची धारणा होती. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">त्यासाठी अनेक केंद्राची साखळी निर्माण केली. त्यांनी एकता, श्रद्धा व प्रेमाचे तत्वज्ञान मांडले. ते क्रांतिकारी विचारांचे होते. त्यांनी नवीन विचारधारेचा प्रचार केला. </font>]]></content:encoded>
      <pubDate>Fri, 23 Nov 2018 08:13:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Fri, 23 Nov 2018 08:56:10 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sikh Religion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
    <item>
      <title><![CDATA[स्वतःत देव पहायला लावणारा शीख धर्म]]></title>
      <link>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/gurunanak-jayanti-107042500002_1.html</link>
      <guid>https://marathi.webdunia.com/article/sikh-religion-marathi/gurunanak-jayanti-107042500002_1.html</guid>
      <media:thumbnail url="https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-11/14/thumb/1_1/1479102877-8729.jpg"/>
      <image>https://nonprod-media.webdunia.com/public_html/_media/mr/img/article/2016-11/14/thumb/1_1/1479102877-8729.jpg</image>
      <description><![CDATA[शीख धर्माची स्थापना ही गुरू नानक यांनी सोळाव्या शतकात पंजाबमध्ये केली.  जगभरात एकूण दोन कोटी शीख]]></description>
      <content:encoded><![CDATA[<p style="float: left;width:100%;text-align:center;">
	<p style="position:relative;display: inline-block;color: #fff;">
		<img align="center" alt="gurunanak jayanti" class="imgCont" height="315" src="http://media.webdunia.com/_media/mr/img/article/2016-11/14/full/1479102877-8729.jpg" style="border: 1px solid #DDD; margin-right: 0px; float: none; z-index: 0;" title="" width="600" /></p>
</p>
<font style="font-size:11pt; color:#000000">शीख धर्माची स्थापना गुरू नानक यांनी सोळाव्या शतकात पंजाबमध्ये केली. जगभरात एकूण दोन कोटी शीख राहतात. त्यातील बहुतांश पंजाबमध्ये राहतात. ब्रिटनमध्येही जवळपास पाच लाख शीख वास्तव्य करतात. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">शीख हा जगातला पाचवा सर्वांत मोठा धर्म आहे. गुरू ग्रंथसाहिब हा शीखांचा धर्मग्रंथ आहे. शीखांचे एकूण दहा गुरू आहेत. त्यातील पहिले गुरू नानक. त्यांच्यानंतर नऊ गुरू झाले. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">दहावे गुरू गोविंदसिंग यांनी आपल्या अनुयायांना सांगितले की माझ्या मृत्यूनंतर गुरू ग्रंथ साहिबा यालाच आपले गुरू माना व त्यात सांगितल्याप्रमाणे आचरण करा. त्यामुळे पुढे गुरूंची परंपरा बंद झाली. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">शीख हा शब्द मुळ संस्कृतमधुन आला आहे. त्याचा अर्थ होतो शिष्य. शीख हे एकेश्वरवादी आहेत. ते देवाला &#39;वाहे गुरू&#39; म्हणतात. तो अकाल व निरंकार आहे असे ते मानतात. धार्मिक कार्य करत बसण्यापेक्षा चांगले कृत्य करण्याला ते प्राधान्य देतात. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">पूजेसाठी ते गुरूव्दारात जातात. दिवाळी, बैसाखी, गुरूपर्व हे सण ते मोठ्या उत्साहाने साजरे करतात. अमृतसर येथील सुवर्णमंदिर शीखांचे पवित्र धर्मस्थळ आहे. </font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#000000">महाराष्ट्रातील संत नामदेव भारतभर यात्रेसाठी फिरत असताना पंजाबात गेले होते. त्यांनी तेथे दिलेली प्रवचने नंतर &#39;गुरू ग्रंथसाहिब&#39;चा भाग बनली आहेत.</font><br />
<br />
<font style="font-size:11pt; color:#8080FF">शीख धर्माची शिकवण- </font><br />
<font style="font-size:11pt; color:#000000">देवाला हदयात ठेवा </font><br />
<font style="font-size:11pt; color:#000000">प्रामाणिकपणे जगा व भरपूर कष्ट करा </font><br />
<font style="font-size:11pt; color:#000000">सर्वांशी समान वागा </font><br />
<font style="font-size:11pt; color:#000000">दुसरयांची सेवा करा </font><br />
<font style="font-size:11pt; color:#000000">दैवावर जास्त विश्वास ठेऊ नका.</font>]]></content:encoded>
      <pubDate>Mon, 14 Nov 2016 11:15:00 +0530</pubDate>
      <updatedDate>Mon, 14 Nov 2016 11:25:23 +0530</updatedDate>
      <category><![CDATA[Sikh Religion]]></category>
      <authorname>वेबदुनिया</authorname>
    </item>
  </channel>
</rss>
