उन्हाळ्यात उष्णता वाढते. बाहेरच्या उष्णतेबरोबरच शरीरातील उष्णताही वाढते. त्यामुळे या काळात शरीर थंड ठेवण्यासाठी आहारही तसा घ्यायला हवा थंडाई, ब्राह्मी, खस, चंदन, डाळिंब, मध, मोसंबी, लिंबू इत्यादींचे सरबत सकाळ व संध्याकाळी घ्यायला पाहिजे...
उन्हाळ्यात लोक व्यायाम करायचे टाळतात. गर्मीमुळे घाम जास्त येतो. सहाजिकच त्यामुळे थकवा येतो. पण व्यायाम केला नाही तर जडपणा, लट्ठपणा आणि सुस्ती वाढते. म्हणूनच शरीर चपळपणे कार्यरत ठेवण्यासाठी व्यायाम...