व्याकरण शिकवताना शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला.
'मुलांनो!
सर्व उपाय केल्यावरही रामराव आजारानं वारले, या वाक्याच कर्ता सांगा बघू?'
दु:खी चेहर्याने एक विद्यार्थी उभा राहिला आणि म्हणाला, 'परमेश्वर.'
...
ही आहे विशाल या विद्यार्थ्याची गोष्ट तो शाळेत जायला टाळाटाळ करायचा. रागावले तरी तो शाळेत जाईना. शाळेत नेऊन बसवले तरी तो तेथून पळून येई. त्याचे आई बाबा त्याला समजावू लागले