कविता | मुलांचे ‍विनोद | कोडी | अमरचित्रकथा | सिंहासन बत्तिशी | कथा | बालदिन
मुख्य पृष्ठ » विविध » बाल जगत (Kids Zone)
बाल जगत
PR
कामकंदला
एके दिवशी राजा विक्रमादित्यच्या दरबारारात एक ब्राह्मण आला होता. राजा विक्रमाने त्याला येण्याचे प्रयोजन विचारले. ब्राह्मण म्हणाला, ''मान सरोवरमध्ये सूर्योदय होताना एक खांब प्रगट होतो. सूर्य जसा माथ्यावर येतो तसा तो खांब ही मोठा होतो व सूर्याची उष्णता जशी कमी होत जाते, तसा तो खांब लहान होतो. सूर्यास्ताच्या वेळी तर तो पाण्‍यात विलीन होऊन जातो. समुद्राला सोडून सूर्याची उष्णता सार्‍या ब्रह्माण्डामध्ये कोणीच सहन करू शकत नाही, असा सूर्याचा गर्व आहे, असे त्या ब्राह्मणाने राजाचा सांग‍ितले.
Tourism
MH GOVT
सरसगड- वनडे ट्रेकिंग स्पॉट्‍स
पावसाच्या सरी बरसल्या म्हणजे पृथ्वी हिरवी शाल पांघरते अन् आकर्षक सौंदर्याने पर्यटकांना वेड लावते....
पुढे जा...
सिंहासन बत्तिसी
PR
चित्रलेखा
एके दिवशी राजा विक्रमादित्य शिकार करण्यासाठी जंगलात गेला होता. जंगलात एक तपस्वी तपश्चर्या करीत होता. राजाने आदरपूर्वक त्या तपस्वीला नमस्कार केला. राजाची विनम्रता पाहून तपस्वी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला एक फळ दिले व सांगितले, ''जो कोणी हे फळ खाईल तो तेजस्वी व यशस्वी पुत्राला जन्म देईल.''
• निसर्गसुंदर आंबोली • सचिन क्रिकेट विश्वातील ध्रुव- चव्हाण
• गुणी बायको • ऊबदार गारठा
• शेंदुर्णीचे त्रिविक्रम मंदिर  • आपुलकी संस्कार