मुख्य पृष्ठ >  विविध > साहित्य > मराठी साहित्य संमेलन-०८
sahitya sammelan
साहित्य नव्या जाणीवा देणारेः राष्ट्रपती WD
साहित्य अक्षय टिकणारे आहे. त्याला मरण नाही. करमणूक हाच केवळ साहित्याचा हेतू नाही. तर त्यातून नव्या जाणीवाही मिळायला हव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आज सांगली येथे व्यक्त केली. ८१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज श्रीमती पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. साहित्य संमेलनाच्या इतिहासात प्रथमच संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपतींकडून झाले. आपल्या छोट्या पण अतिशय मर्मज्ञ भाषणात प्रतिभाताईंनी मराठी साहित्याचा आढावा घेतानाच त्याची दिशाही स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, इतर कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राला विशाल संतपरंपरा लाभली आहे. या परंपरेच्या माध्यमातून अक्षय.......
पुढे जा...  
वेबदुनिया विशेष
hatkanangalekar
WD WD
 
व्यवहारात मराठी सक्तीची करा- हातकणंगलेकर
आपण स्वतःच्या व्यवहारात मराठीची सक्ती केली पाहिजे आणि अर्थातच सुरुवात घरापासून झाली पाहिजे. घरात पत्नीशी, मुलांशी, कुटुंबीयांशी, बाहेर नातेवाईकांशी, मित्रांशी, कामाच्या, व्यवसायाच्या ठिकाणी सहकार्‍यांशी (त्यात काही अमराठी असले तरीही) मराठीतच बोलायला पाहिजे. तसेच वर नमूद केल्याप्रमाणे दुकानात, शासकीय व इतर कार्यालयात हॉटेलात किवा अन्यत्र कुठल्याही सार्वजनिक स्थळी दुसर्‍या भाषेची मदत न घेता बोलण्यात मराठीची सक्ती केली पाहिजे......
साहित्य संमेलनाची कार्यक्रम पत्रिका
साहित्य संमेलनाच्या परंपरेचा उगम
मराठीच्या व्यथा
साहित्यातून नव्या जाणीवा मिळाव्यातः राष्ट्रपती
साहित्य संमेलनाची वादग्रस्त निवडणूक
आमची माय मराठी (काल, आज आणि उद्या)
मराठी साहित्य संमेलन (सांगली)
विविध
सांगलीतील १९४३ मधील साहित्य संमेलन
मावळत्या संमेलनाध्यक्षांविषयी
सांगली संमेलनाने पाडला चांगला पायंडा
आतापर्यंतचे अध्यक्ष
प्राकृत हे साखर
प्राकृत काय चोरापासूनि आली
सांगलीतील प्रसिद्ध पर्यटनस्थळे
सांगलीतील झळाळती नक्षत्रे
संत साहित्य आणि एकात्मता
ज्ञानदेवें ‍रचिला पाया
वाचन संस्कृती
आणखी
मागील संदर्भ
19
Jan
18
Jan
17
Jan