| मराठी नाट्यसृष्टी समृद्ध करणारे नाटकककार म्हणून विजय तेंडूलकरांचे योगदान फार मोठे आणि महत्त्वाचे आहे. आशयघन, सकस आणि काही विचार मनात पेरणारी त्यांची नाटके आहेत. त्यांची घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर, गिधाडे, शांतता कोर्ट चालू आहे ही नाटके पाहून कोरड्या मनांनी प्रेक्षक बाहेर पडूच शकत नाही. त्याला अस्वस्थ करण्याशिवाय तेंडूलकर रहात नाही. हेच तेंडूलकरांच्या नाटकांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे तेंडूलकरांशिवाय मराठीच नव्हे............. |