| पुढे जा... |
| आपल्या जीवनाच्या बागेत अलगद उमललेले फूल म्हणजे 'प्रेम'. प्रेमाची अडीच अक्षरे आपण गिरवू लागलो की, आपल्याला सगळं सगळं कळायला लागतं. आपल्या विचारात, वागण्यात, चालण्यात एवढेच नव्हेतर आपले डोळे... | प्रेमाची अडीच अक्षरे आयुष्यात आली की जगणं कसं हळूवार होऊन जातं. काही अनाहत नाद मनामध्ये वाजू लागतात. देहात जणू वीणा झंकारू लागतो. शरीराचा तालच काही बदलून जातो. मग सुरू होतं, वाट पहाणं... |