शनिवारी मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये झालेलं राज ठाकरेंचं भाषण हे भाषणाचा एक उत्तम नमुना आहे. मुद्दे कसे मांडावेत, आवाजातले चढ-उतार कसे हवेत, लोकांच्या भावनेला हात कसा घालावा आणि आपण मांडत असलेला मुद्दा कसा योग्य आहे, याची....
मुंबई, मालेगाव, हैदराबाद, अजमेर, जयपूर, बंगलोर, अहमदाबाद, सूरत आणि आता राजधानी दिल्लीला बॉम्बस्फोटांनी हादरवत आता दहशतवाद्यांनी देशाच्या राजसत्तेलाच आव्हान दिले आहे. संसदेवरील हल्ल्यानंतर दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे.