| पुढे जा... |
|
केंद्रिय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी महाराष्ट्रातील शेतकरी डोळ्यासमोर ठेवून कृषी कर्ज माफ करण्याचे पॅकेज आणखी सहा महिन्यांपर्यंत वाढवले आहे. दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती.... | नवी दिल्ली (भाषा)
मुंबईतील २६ नोव्हेंबरमध्ये झालेला हल्ला लक्षात घेऊन केंद्रीय अर्थमंत्र्यांनी संरक्षणासाठी भरीव तरतूद केली असून गतवर्षाच्या तुलनेत लष्करी खर्चासाठी ३४ टक्के वाढ केली आहे. आता हा खर्च १ लाख ४१ हजार ७०३ कोटींचा होईल. |