भारत आणि श्रीलंकेदरम्यान करण्यात आलेल्या मुक्त व्यापार करारानंतर उभय देशांमधील व्यापारात चारपटींहून अधिक वाढ झाली आहे.
2000ते01 दरम्यान हा व्यापार 50 लाख डॉलर होता, चर तोच आता दोन अब्ज 70 कोटी डॉलरवर पोहचला आहे.
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स एड इंडस्ट्रीज ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात ही बाब आढळून आली असून, 1999 नंतर श्रीलंकेच्या एकूण आयात केलेल्या उत्पादनांमध्ये भारताची 9.5 टक्के इतकी भागीदारी होती. ती आता 17 टक्क्यांवर पोहचली आहे.
|