मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > अर्थजगत > वाणिज्य वृत्त > ममतांनी मांडले रेल्वे बजेट
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ममतांनी मांडले रेल्वे बजेट
वेबदुनिया
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे झाली, आजही अनेक नागरिक विकासाची प्रतिक्षा करत आहेत. विकास हा सर्वांचा अधिकार आहे, आता सर्वांना त्यांचा अधिकार मिळणे गरजेचे असल्याने आता विकासाची वेळ आली असल्याचे सांगत रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय रेल्वे अर्थसंकल्प आज संसदेत मांडला.

एनडी सरकारमध्ये असताना ममतांनी यापूर्वी दोन अर्थसंकल्प मांडले असून, आज त्यांनी आपला तिसरा अर्थसंकल्प मांडला.

ममतांनी यात अनेक तरतूदी जाहीर केल्या आहेत. गुरु रविंद्र नाथ टागोर यांच्या काही काव्यात्मक ओळीही ममतांनी सांगितल्या.

जागतिक दर्जांच्या 50 स्टेशनात महाराष्ट्राला प्राधान्
सीएसटी मुंबई पुणे, नागपुर, हावडा लखनो, नी दिल्ली, कानपुर, जयपुर, तिरुअनंतपुरम, बेंगलुरु, अहमदाबाद, अग्रा चंदीगड, कोलकाता, पोरबंदर, पुरी, कोची या स्टेशनचा समावे
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
 Simple,Fast & Free Email Service  Click Here
संबंधित माहिती शोधा
आणखी
सॅमसंगचा आऊटडोअर फोन बाजारात
प्रणवदांचेही आभाळाकडे डोळे
डिझेलचे दर कमी करण्याची मागणी
एस बँकेचा फस्ट डेटाशी करार
महाराष्ट्राला भरीव काही मिळणार की...?
तीन महिन्यात गेल्या पाच लाख नोकऱ्या