देशाच्या शेअर बाजारातील 10 टॉप कंपन्यांच्या किंमतीत 44 हजार कोटींनी घसरण झाली आहे. यात एमएमटीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक नुकसान झाले आहे.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी या 10 कंपन्यांच्या बाजार मूल्य प्रतीशेअर 43 हजार 970 कोटी रुपयांनी घट झाली असून 9 लाख 78 हजार 634 कोटी रुपये झाले अहो. या कंपन्यांच्य क्लबमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 6 तर खाजगी 4 कंपन्या आहेत. |