मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > युद्धाचे ढग > भारतीय सीमा आहेत तरी कशा?
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
भारतीय सीमा आहेत तरी कशा?
* भारताची जमिनी सीमा 17 राज्य आणि 92 जिल्ह्यातून जाते. सीमेची लांबी 14,880 किमी आहे.

* समुद्री सीमा 5,422 किमी लांब आहे. 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून ही सीमा जाते. भारताच्या सीमेमध्ये 1,197 बेटे आहेत. त्याची समुद्री सीमा 2094 किमी आहे.

* मध्यप्रदेश, छत्तीसगढ़, झारखंड, दिल्ली आणि हरियाणा ही राज्ये सोडून बाकी सर्व राज्यातून एकपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सीमा आहेत.

आतापर्यंतची उपाययोजना:
भारताची जमिनी व सागरी सीमा प्रचंड मोठी आहे. या सीमेच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. याबाबत आतापर्यंत केलेले प्रयत्न:

*बांग्लादेशाच्या सीमेवर विद्युत तार आणि थर्मल इमेजिंग सिस्टम लावण्यात आले आहे. यानंतर बांग्लादेशमधून मोठ्या संख्येने घुसखोरी होते.

* राजस्थानमधील पाकिस्तानी सीमेवर काटेरी कुंपण आहे. परंतु, इतक्या मोठ्या सीमेची सुरक्षा करणे खूपच अवघड आहे.

* समुद्री सीमेच्या संरक्षणासाठी कोस्टल गार्ड आणि नौदल आहे. परंतु, नौदलाबरोबर कोस्टल गार्ड्‌सकडेही पुरेशी लष्करी सामग्री नाही. यामुळेच इतक्या मोठ्या समुद्री सीमेचे संरक्षण करणे कठीण जाते.
 Play Free Online Games  Click Here
 Blogs, Videos and More  Click Here
 Send Musical and Animated Cards  Click Here
आणखी
भारत आणि पाकची लष्करी ताकद
संपूर्ण पाकिस्तानच दहशतवाद्यांचा अड्डा
पाकिस्तानची ताकद
भारताची ताकद
आता आलीय उत्तर देण्याची वेळ
पाकची सारी ताकद आता भारतीय सीमेवर