मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > आंतरराष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
अग्नीला तोड नाही- रशिया
जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आणि चीन च्या प्रमुख शहरांना एका झटक्यात उध्वस्त करून टाकण्याची क्षमता असलेल्या अग्नी या संपुर्णत: भारतीय बनावटीच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे रशियन लष्कराने कौतुक केले आहे.

अग्नीची मारक क्षमता भारताने साडे तीन हजार किलोमीटर इतकी सांगितली असली, तरी हे क्षेपणास्त्र पाच हजार किलोमीटरचा टप्पा गाठू शकत असल्याचा दावा रशियाने केला आहे.

अग्नी तिनहे हे क्षेपणास्त्र रशियाच्या एस एस-20 चेच दुसरे रूप असल्याचे रशियन लष्कराचे म्हणणे आहे. रशियाचे मेजर जनरल येवबेगी बोरोदुनोव यांनी हा दावा केला आहे.
आणखी
पाकचे नाजूक परिस्थितीतून मार्गक्रमण
रशियाच्या अध्यक्षपदी मेदवेदेव
राजपुत्र सरसावले सैनिकांच्या कल्याणासाठी
झियांच्या मुलाविरूद्ध आरोपपत्र दाखल
बुश यांनी मोडले सैनिकांचे 'संसार'
अमेरिकेला हवाय 'आशियाई त्रिकोण'