आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » आंतरराष्ट्रीय » भारत-अमेरीकेतील दरी वाढली
Feedback Print Bookmark and Share
 
पंतप्रधान मनमोहन सिंह आणि अमेरीकन राष्ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांच्‍यात पुढील आठवड्यात होणा-या भेटी दरम्‍यान हरित तंत्रावर दोघांमध्‍ये चर्चा होणार असली तरीही जलवायु परिवर्तन विषयावर दोन्‍ही देशांमध्‍ये असलेले मतभेद सोडविण्‍यासाठी त्यावेळी कुठलीही चर्चा अपेक्षित नसल्‍याचे जलवायू शास्‍त्रावर संयुक्त राष्ट्र समूहाचे अध्यक्ष राजेंद्र पचौरी यांनी सांगितले आहे.

पचौरी यांनी एका टेलीकॉन्‍फ्रेसच्‍या माध्‍यमातून पत्रकारांना सांगितले, की गेल्‍या सहा महिन्‍या दरम्‍यान जलवायु परिवर्तन मुद्यावर दोन्‍ही देशांमधील मतभेद वाढले आहेत. कार्बन उत्सर्जन विषयाबाबत अमेरीकेची ठोस जबाबदारी निश्चित नसल्‍याने हे मतभेद वाढले असून दोन्‍ही नेत्यांच्‍या भेटीत त्यातून काही तोडगा निघणे अशक्य आहे.
संबंधित माहिती शोधा