मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रिया मित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
...तर मला दु:ख होईल-पंतप्रधान
वार्ता

भारत- अमेरिका अणू समझोता न झाल्यास त्यांना दु:ख होईल, असे पंतपधान मनमोहन सिंह यांन स्पष्ट केले. डाव्या पक्षांशी सुरू असलेले मतभेद आणि सरकार व मित्र पक्षांना निवडणुकांना सामोरे जाण्याची इच्छा नसल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले.

'हिंदूस्तान टाईम्स नेतृत्व गोष्टी' मध्ये पंतप्रधान म्हणाले, की भारत-अमेरिका अणू करार न झाल्यास दु:ख तर होईलच, मात्र देशाची वाटचाल पुन्हा पूर्ववत होईल. याबरोबरच ते म्हणाले, की आमच्या सरकारचे मुल्यांकन करताना फक्त अणू कराराकडेचा पाहिले जाऊ नये, तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, औद्योगोगिक विकासकामांच्या प्रभावित झालेल्या लोकांसाठीची पुनर्वसन योजना आणि अल्पसंख्याकासाठी केलेल्या कामांनाही पाहिले गेले पाहिजे.

सरकार व मित्र पक्षांना निवडणुकांना सामोरे जाण्याची इच्छा नाही. यामुळे सरकारवर अणू करार टाळण्यासाठी दबाव वाढत आहे.
आणखी
माझ्या भाग्याचा निर्णय जनता करेल- मोदी
ख्वाजा दर्ग्याजवळ जिवंत बॉम्ब आढळला
अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी दोघांना अटक
सरकार कार्यकाळ पूर्ण करणार :पंतप्रधान
उपहार प्रकरणी याचिकेवर सुनावणी
अजमेर स्फोटप्रकरणी संशयीतांची चौकशी