मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
नागरिकांनी टाकले विश्वासाचे पाऊल
वार्ता
परस्परांमधील विश्वास आणखी वाढावा आणि भारत- पाक संबंधात पारदर्शकता निर्माण व्हावी यासाठी उभय देशांतील काश्मिरी नागरिकांना परस्पर सीमेत काल प्रवेश देण्यात आला.

यात 140 नागरिकांनी सीमा ओलांडल्या. 28 भारतीयांसह 69 इतर नागरिकांनी काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रवेश केला. तर पाकव्याप्त काश्मीरमधील 71 नागरिकांनी भारतीय भूमीत प्रवेश केला.
आणखी
राजस्थानमध्ये 150 बनावट शिक्षक
सिमीच्या पाच कार्यकर्त्यांना अटक
गुजरातला भूकंपाचा झटका
पन्ना राजघराण्यात पुन्हा एकदा वाद
हिज्बुलचा कमांडर चकमकीत ठार
दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत