मुख्य पृष्ठ > वृत्त-जगत > बातम्या > राष्ट्रीय
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
फोन टॅपींग प्रकरणात आयोगाची स्थापना
भाषा
मद्रास उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षते खाली फोन टॅपींग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याची आधीकृत घोषणा सरकारने काल केली.

हा आयोग राज्याचे मुख्य सचिव एल के त्रिपाठी आणि वरिष्ठ पोलिस आधीकारी यांच्या दरम्यान झालेल्या संवादाच्या टॅपींग प्रकरणाची चौकशी करणार आहे.

निवृत्त न्यायाधीश पी षन्मुगम यांची या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
आणखी
ऑलिंपिक मशाल दिल्लीत दाखल
साडेपाचशे प्रजातीं नामशेष होण्याची भीती
'भूमिपुत्र संकल्पनेपेक्षा देशाभिमान महत्त्वाचा'
कर्नाटकात निवडणुकीसाठी आखाडे सज्ज
दिल्लीत बी. आर. चोपडा चित्रपट महोत्सव
सरकार विरोधात भाजपने फुंकले रणशिंग