| अहमदाबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटात सुमारे 48 जण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर देशभर सुरक्षा यंत्रणा खळबळून जागी झाली आहे. महाराष्ट्रातील मुंबई, शिर्डीसह अनेक मोठी शहरे दहशतवादयांचे लक्ष्य ठरण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर या आरोपींची ओळख पटविण्याचे आवाहन अहमदाबाद पोलिसांनी केले आहे. |