आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » अस्वलाने दोघा दहशतवाद्यांना घातले कंठस्‍नान
Feedback Print Bookmark and Share
 
श्रीनगरजवळ दोन दहशतवाद्यांना जंगली अस्‍वलाने ओरबाडून ठार केल्‍याची घटना सोमवारी रात्री घडल्‍याचे उघडकीस आले असून छिन्‍नविछन्न अवस्‍थेत असलेल्‍या या दहशतवाद्यांजवळ एके 47 रायफलशिवाय दारूगोळाही जप्‍त करण्‍यात आला आहे.

येथील दोघाघाटी भागात घडलेली अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे.

दक्षिण काश्मीरच्‍या दामदालोनारमध्‍ये एका अस्‍वलाने दोघा दहशतवाद्यांना ठार केले. दोघे दहशतवादी दहशतवादी संघटना हिज्‍बफल मुजाहीद्दीनचे कमांडर होते. मारल्‍या गेलेल्‍या दहशतवाद्यांची नावे कैसर आणि सैफुल्ला अशी आहेत. दोघांकडे एके 47 असूनही अस्‍वलाने त्‍यांना प्रत्युत्तराची संधी दिली नाही.
संबंधित माहिती शोधा