आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » तमिळनाडूत पावसाने घेतले 10 जणांचे प्राण
Feedback Print Bookmark and Share
 
तमिळनाडूत मागील 24 तासांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, यात आतापर्यंत 10 जणांचे प्राण गेले आहेत.

बुधवार पासूनच राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण-पश्चिम भागात कोमेरीन भागात निर्माण

झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने आगामी 24 तासात आणखी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पावसाने विल्लुपुरम, मदुरै, चेन्नई, कांचीपुरम, या भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
संबंधित माहिती शोधा