आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » 'भारताची हुर्रियतशी चर्चा पाकच्‍या सहभागाशिवाय अपूर्ण'
Feedback Print Bookmark and Share
 
भारत सरकार आणि जम्मू-काश्‍मीरमधील फुटीरवादी नेत्‍यांमधील चर्चा पाकिस्तानला सहभागी करून घेतल्‍याशिवाय होऊच शकणार नाही, असा दावा पाकचे परराष्‍ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी केला आहे.

मुलतानमध्‍ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की भारत आणि जम्मू-काश्‍मीरमधील फुटीरवाद्यांमधील कुठलीही चर्चा पाकिस्तानच्‍या सहभागा शिवाय यशस्‍वी होऊ शकत नाही.

फुटीवाद्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करण्‍यासाठी आपल्‍या सर्व नेत्यांचे मत जाणून घेण्‍यास सुरूवात केली असतानाच पाककडून हे वक्तव्‍य समोर आले आहे.
संबंधित माहिती शोधा