आंतरराष्ट्रीय | वाचकांची पत्रे | युद्धाचे ढग | विश्वास-अविश्वास | वायएसआर | चंद्रावर पाणी | फ्लॅशबॅक-26/11 | धोका चिनी ड्रॅगनचा | निवडणूक 08 | महाराष्ट्र माझा | राष्ट्रीय | इव्हेंट वार्ता | मुंबईतली काळरात्र | फोटोदुनिया
मुख्य पृष्ठ » वृत्त-जगत » बातम्या » राष्ट्रीय » 'भारत-चीनमधील तेढ वाढावी हा माझा हेतू नाही'
Feedback Print Bookmark and Share
 
भारत आणि चीनमध्‍ये तेढ वाढावी असा माझा हेतू नसून गेल्‍या सहा दशकांमध्‍ये भारत पहिल्‍यांदाच चीन विरोधात दृढपणे उभा राहिला आहे, असे मत तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी व्‍यक्त केले आहे.

दलाई लामा यांनी एका मुलाखतीत सांगितले, की भारत आणि चीनमध्‍ये तणावाचे वातावरण निर्माण व्‍हावे असा आमचा हेतू नसून दोन्‍ही देशांमध्‍ये मैत्रिपूर्ण संबंध असावेत असाच आमचा हेतू आहे.
संबंधित माहिती शोधा