कोल्हापुरातील करवीर तहसील क्षेत्रात येणाऱ्या देवळा गावातील नेताजी पाटील या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 वर्षीय पाटील यांनी स्थानिक क्रेडिट सोसायटीकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज फेडता न आल्याने पाटील यांना नैराश्य आले आणि त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगीतले.
|